एक्स्प्लोर

Nashik Crime : भय इथले संपत नाही, नाशिक शहरात रक्तपात वाढताेय!

Nashik Crime : आध्यात्मिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक (Nashik) शहरात अवघ्या 24 तासांत तीन खून (Murder) झाले आहेत. यामुळे नाशिकमध्ये आता रक्तपात वाढताेय का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Nashik Crime : नाशिकसह राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर सारख्या स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरांत गुन्हेगारी वाढत आहे. नाशिक शहरांत मागील 24 तासांत तीन खुनाच्या घटना उघडकीस आल्या आहेत. सदर घटनांमुळे वाढत्या गुन्हेगारीला आळा बसेल का आणि नागरिकांना सुरक्षित वाटेल का? असा प्रश्न उपस्थित झाला असून सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात पोलिसांना पूर्ण अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. 

नाशिक ही मंत्रभूमी, यंत्रभूमी आणि तंत्रभूमी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे पर्यटक, भाविक आदींसह रोजगारासाठी इतर राज्यातील नागरिक नाशिक शहारत दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र अलीकडच्या काळात वाढत्या गुन्ह्यांच्या घटनांमुळे गुन्हेगारीचे क्षेत्र होतंय कि काय असा प्रश्न सध्या उपस्थित होतो आहे. नाशिकमध्ये अवघ्या 24 तासांत तीन खुनाच्या घटना घडल्या आहेत. यासह वाहनांची तोडफोड-जाळपोळ, घरफोडी, मारहाण अशा घटना नित्याच्या झाल्या आहेत. शहरात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्राधान्य देण्याची आवश्यकता असताना, अशा पद्धतीने होणाऱ्या घटनांमुळे नाशिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर नागरिकांची सुरक्षितता वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे. 

दरम्यान गुरुवारी नाशिक शहरातील म्हसरूळ परिसरात एका यश गांगुर्डे युवकाची निघृण हत्या करण्यात आली. या घटनेचा तपास सुरु होतो न होतो तोच पूर्णिमा बस स्टॉपवर मध्यरात्री पुण्यातील एका इसमाचा खून करण्यात आल्याची घटना घडली. तर लागलीच हि घटना झाल्यानंतर आनंदवल्ली शिवारातील बेंडकुळे नगर येथे विपुल खैरे या युवकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. तपासाअंती त्याचा खून आल्याचे निष्पन्न झाले. याचा खून करण्यात आला आहे. म्हणजे जवळपास 24 तासांत तीन खून शहरात घडले आहेत. यावरून दिसून येते कि शहरातील रक्तपात किती वाढतो आहे. यामुळे नाशिक शहरात पोलिसांचे वर्चस्व आहे कि गुन्हेगारांचे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे अशा घटनांना आवर कोण घालणार, पोलीस काय करताय? सामान्य नागरिकांची सुरक्षितता? असे कितीतरी प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. 

एकूणच नाशिकमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुंड, तडीपार गुंडांकडून दिवसाढवळ्या घडणारे गुन्हे, घरफोडीच्या घटना, किरकोळ मारहाण, लूटमार यामुळे कायदा-सुव्यवस्था कोलमडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या मोठ्या शहरातील गुन्हेगारी आटोक्यात ठेवण्यासाठी पोलिसांकडून सर्व स्तरांवर प्रयत्न व्हायला हवेत, तरच नागरिकांचे जगणे सुसह्य होऊ शकेल.

जीवे मारण्याची प्रवृत्ती
दरम्यान अशा गुन्हेगारीच्या घटनांवरून लक्षात येते कि, क्षुल्लक कारणावरून जीवे मारण्याची प्रवृत्ती वाढत आहे. खुनाच्या घटनांनी नाशिक सह इतरही महत्वाच्या शहरात गुन्हेगारी वाढते आहे. यातील काही घटनांमध्ये पाेलिसांनी आराेपी अटक केले असले तरी ही बाब सर्वांसाठी चिंतनाची आहे. वाढता रक्तपात हा सामाजिक स्वास्थ्य बिघडल्याचे लक्षण आहे. वेळीच यात सुधारणा झाली नाही तर ताे आणखी गंभीर रूप धारण करण्याची दाट शक्यता आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal Rajya Sabha Election 2026: छगन भुजबळांना राज्यसभा अन् समीर भुजबळांना राज्यात मंत्रिपद? राष्ट्रवादीचे नेते फडणवीसांना भेटले, महत्त्वाच्या घोषणेची शक्यता
छगन भुजबळांना राज्यसभा अन् समीर भुजबळांना राज्यात मंत्रिपद? राष्ट्रवादीचे नेते फडणवीसांना भेटले, महत्त्वाच्या घोषणेची शक्यता
Nashik TCS Case: निदा खानला आश्रय देणाऱ्या मतीन पटेलांची चौथ्यांदा चौकशी होणार, धागेदोरे थेट इम्तियाज जलीलांपर्यंत पोहोचणार? TCS प्रकरणात मोठी अपडेट
निदा खानला आश्रय देणाऱ्या मतीन पटेलांची चौथ्यांदा चौकशी होणार, धागेदोरे थेट इम्तियाज जलीलांपर्यंत पोहोचणार? TCS प्रकरणात मोठी अपडेट
Nashik : झाकीर नाईकचे व्हिडीओ दाखवले, धर्मांतरासाठी इस्लाम अॅप, ऑफिसच्या पँट्रीमध्ये अश्लील चाळे; TCS धर्मांतर प्रकरणी नवे धक्कादायक खुलासे
झाकीर नाईकचे व्हिडीओ दाखवले, धर्मांतरासाठी इस्लाम अॅप, ऑफिसच्या पँट्रीमध्ये अश्लील चाळे; TCS धर्मांतर प्रकरणी नवे धक्कादायक खुलासे
Uday Samant: 'मी प्रचंड आशावादी, गोकुळ गीते माघार घेतील'; उदय सामंतांना ठाम विश्वास, बाळ मानेंच्या टीकेवरही दिले चोख प्रत्युत्तर!
'मी प्रचंड आशावादी, गोकुळ गीते माघार घेतील'; उदय सामंतांना ठाम विश्वास, बाळ मानेंच्या टीकेवरही दिले चोख प्रत्युत्तर!

व्हिडीओ

Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखो शिवभक्तांची मांदियाळी | Special Report
Khan Sir Case : चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर... सगळं प्रकरण काय? | Special Report
Koyana Dam : कोयनेचं पाणी आटलं, 1952 सालचं जुनं बामणोली दिसलं Special Report
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe decision about Vada Pav: वडापाव, समोसे विकणाऱ्यांकडे तुकाराम मुंढेंची वक्रदृष्टी वळाली, एफडीएचा कारवाईचा इशारा, नेमकं कारण काय?
वडापाव, समोसे विकणाऱ्यांकडे तुकाराम मुंढेंची वक्रदृष्टी वळाली, एफडीएचा कारवाईचा इशारा, नेमकं कारण काय?
E85 Flex Fuel: 85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर; पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर; पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
Shashi Tharoor: 'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
R. Ashwin on Suryakumar Yadav: जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
LPG price Hike Gas Cylinder Rate: महागाई आता थेट दोनवेळच्या जेवणापर्यंत येऊन पोहोचली, एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, गॅस किती रुपयांनी महागला?
महागाई आता थेट दोनवेळच्या जेवणापर्यंत येऊन पोहोचली, एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, गॅस किती रुपयांनी महागला?
'फक्त माहितीसाठी सांगतो, आजचं आंदोलन तर फक्त एक 'ट्रेलर' होता' अमेरिकेतून थेट दिल्लीत धडक देत आंदोलन करताच काॅकरोच संस्थापक अभिजित काय काय म्हणाला?
'फक्त माहितीसाठी सांगतो, आजचं आंदोलन तर फक्त एक 'ट्रेलर' होता..' अमेरिकेतून थेट दिल्लीत धडक देत आंदोलन करताच काॅकरोच संस्थापक अभिजित काय काय म्हणाला?
नवी मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नाही; महायुतीत मानापमानाचे उड्डाण
नवी मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नाही; महायुतीत मानापमानाचे उड्डाण
Embed widget