एक्स्प्लोर

Anil Deshmukh : भाजपसोबत समझोता करणार नाही सांगितल्यावर माझ्यावर छापा : अनिल देशमुख

नागपूर : "भाजपकडून माझ्यावरही समझोता करण्यासाठी दबाव होता, पण मी नाही सांगितलं आणि दुसऱ्याच दिवशी माझ्यावर धाड पडली," असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अनिल देशमुख यांनी केला आहे.

नागपूर : "भाजपकडून माझ्यावरही समझोता करण्यासाठी दबाव होता, पण मी नाही सांगितलं आणि दुसऱ्याच दिवशी माझ्यावर धाड पडली," असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केला आहे. ते एबीपी माझाशी नागपुरात (Nagpur) बोलत होते.

'समझोता केला असता तर माझ्यावर कारवाई झाली नसती'

याबाबत अनिल देशमुख म्हणाले की, "शरद पवारसाहेब पुण्यातील कार्यक्रमात बोलले की आमच्यातले नेते ईडीच्या भीतीने भाजपने गेले. त्यात माझ्याही नावाचा उल्लेख केला, ते खरं आहे. माझ्यावरही भाजपकडून समझोता करण्यासाठी दबाव होता. मी सरळ सांगितलं समझोता करणार नाही, त्याच्या दुसऱ्याच दिवशी माझ्यावर धाड पडली. परमबीर सिंह यांना माझ्यावर खोटे आरोप करण्यास सांगितलं आणि माझ्यावर कारवाई करण्यात आली. मी समझोता केला असता तर माझ्यावर कारवाई झाली नसती."

शरद पवार काय म्हणाले होते?

पुण्यातील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरांवर निशाणा साधताना शरद पवार म्हणाले की,  "अलीकडेच आमचे काही लोक सरकारमध्ये सामील झाले आहेत. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर गेलो असं ते सांगत आहे. पण त्याला फारसा अर्थ नाी. त्यापैकी काही ईडीच्या चौकशीत होते. त्यातील काहींना तपासाला सामोरे जावेसं वाटलं नाही, तर अनिल देशमुख यांच्यासारख्या काहींनी तुरुंगात जाणं पसंत केलं." 

अनिल देशमुख यांनी तुरुंगात जाणे स्वीकारलं आणि 14 महिने तिथे घालवले. तिथे त्यांना तपास टाळण्यासाठी भाजपमध्ये सामील होण्याची ऑफर देण्यात आली होती, परंतु आपण कोणताही गुन्हा केला नाही. मी कायद्याला सामोरा जाईन पण आपली विचारधारा सोडणार नाही, असं त्यांनी सांगितलं. तर आमच्या काही सदस्यांनी तपास यंत्रणांच्या दबावाखाली भाजपमध्ये प्रवेश केला, असं शरद पवार म्हणाले.

'दिलीप वळसे पाटील यांच्यावर हल्लाबोल'

दरम्यान शरद पवार यांच्यावर भाष्य करणाऱ्या दिलीप वळसे पाटील यांच्यावरही अनिल देशमुख यांनी हल्लाबोल केला. ते म्हणाले की, सर्वांनाच माहित आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात स्वबळावर सत्ता आणू शकत नाही. दिलीप वळसे पाटील यांनी अनेक वर्षे पवारसाहेब यांच्याबाबत काम केले, त्यांनी तारतम्य बाळगायला हवे. नाही तर त्यांच्या जिल्ह्यातील लोक त्यांना धडा शिकवतील, असं देशमुख म्हणाले.

निर्यात, आयात धोरणामुळे कांदा उत्पादकांचे नुकसान

कांद्यावर 40 टक्के निर्यातशुल्क लावल्याने दर पडले. कांदा उत्पादकांचे मोठं नुकसान कापसाबाबतही असंच घडलं. कापसाची आयात झाल्याने देशात कापसाचे भाव पडले. निर्यात आणि आयात धोरणामुळे कापूस उत्पादकांचे नुकसान केलं. तेच नुकसान आता कांदा उत्पादकांचे होत आहे. हे धोरण मागे घ्यावं. हे सरकार शेतकरी समर्थक सरकार नाही," असं अनिल देशमुख म्हणाले.

हेही वाचा

Nagpur News: मी तिकडे गेलो नाही म्हणूनच इथे आहे; शरद पवार यांच्या गटामध्ये असलेल्या अनिल देशमुख यांंचं सूचक वक्तव्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सोनिया गांधी थेट भाजपच्या उमेदवार! उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, तगडा मुकाबला रंगला
सोनिया गांधी थेट भाजपच्या उमेदवार! उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, तगडा मुकाबला रंगला
Prithviraj Chavan: सरकारला पुढील 15 दिवस घालमेल करायची असेल तर करेल, लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास उडत चालला आहे; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
सरकारला पुढील 15 दिवस घालमेल करायची असेल तर करेल, लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास उडत चालला आहे; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
Saksham Tate case: पोलिस अन् मित्रांनी भावाला भडकवलं; आचल मामीडवारच्या वक्तव्यामुळे सक्षमच्या प्रकरणाला वेगळं वळणं, त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं?
पोलिस अन् मित्रांनी भावाला भडकवलं; आचल मामीडवारच्या वक्तव्यामुळे सक्षमच्या प्रकरणाला वेगळं वळणं, त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं?
Maharashtra Nagarparishad: मतदारराजाचा कौल मतपेटीत कैद; राज्यभरातली नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची अंतिम टक्केवारी किती? वाचा सविस्तर
मतदारराजाचा कौल मतपेटीत कैद; राज्यभरातली नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची अंतिम टक्केवारी किती? वाचा सविस्तर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Municipal Election 2025 : जिल्हा परिषदांऐवजी महापालिका निवडणूक आधी होणार?
Santosh Banger Hingoli : बांगरांचा कारनामा, बातमीनंतर गुन्हा Special Report
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : चांदा ते बांदा; जिल्ह्यात कुठे कुठे राडा? Special Report
Maharashtra Local Body Election Result :निवडणुकांच्या निकालाचा नवा' कायदेशीर मुहूर्त' Special Report
Zero Hour Full : आधी निवडणुका, आता निकालही पुढे ढकललं, राजकीय आरोप-प्रत्यारोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोनिया गांधी थेट भाजपच्या उमेदवार! उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, तगडा मुकाबला रंगला
सोनिया गांधी थेट भाजपच्या उमेदवार! उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, तगडा मुकाबला रंगला
Prithviraj Chavan: सरकारला पुढील 15 दिवस घालमेल करायची असेल तर करेल, लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास उडत चालला आहे; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
सरकारला पुढील 15 दिवस घालमेल करायची असेल तर करेल, लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास उडत चालला आहे; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
Saksham Tate case: पोलिस अन् मित्रांनी भावाला भडकवलं; आचल मामीडवारच्या वक्तव्यामुळे सक्षमच्या प्रकरणाला वेगळं वळणं, त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं?
पोलिस अन् मित्रांनी भावाला भडकवलं; आचल मामीडवारच्या वक्तव्यामुळे सक्षमच्या प्रकरणाला वेगळं वळणं, त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं?
Maharashtra Nagarparishad: मतदारराजाचा कौल मतपेटीत कैद; राज्यभरातली नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची अंतिम टक्केवारी किती? वाचा सविस्तर
मतदारराजाचा कौल मतपेटीत कैद; राज्यभरातली नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची अंतिम टक्केवारी किती? वाचा सविस्तर
Chhatrapati Sambhajinagar: पद्मश्री पुरस्काराची 'ऑफर' देऊन राजकीय नेत्यांना चुना लावला, नागपूरच्या नेत्याला राज्यसभेचं स्वप्न दाखवलं, संभाजीनगरमधील तोतया IAS अधिकाऱ्याचे चक्रावणारे कारनामे
पद्मश्री पुरस्काराची 'ऑफर' देऊन राजकीय नेत्यांना चुना लावला, नागपूरच्या नेत्याला राज्यसभेचं स्वप्न दाखवलं, संभाजीनगरमधील तोतया IAS अधिकाऱ्याचे चक्रावणारे कारनामे
Election Commission: राजकीय नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा महत्त्वाचा; भाजप नेत्यांच्या टीकेनंतर राज्य निवडणूक आयोगाची खमकी भूमिका
राजकीय नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा महत्त्वाचा; भाजप नेत्यांच्या टीकेनंतर राज्य निवडणूक आयोगाची खमकी भूमिका
Pannalal Surana Passed Away : दुःखद बातमी! ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे निधन; वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
दुःखद बातमी! ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे निधन; वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Maharashtra Election: कोर्टाच्या निर्णयाने निवडणूक आयोगाचं गणित विस्कटलं, मोठा निर्णय घ्यायच्या हालचाली, 29 महानगरपालिका आयुक्तांची तातडीची बैठक बोलावली
कोर्टाच्या निर्णयाने निवडणूक आयोगाचं गणित विस्कटलं, मोठा निर्णय घ्यायच्या हालचाली, 29 महानगरपालिका आयुक्तांची तातडीची बैठक बोलावली
Embed widget