एक्स्प्लोर

Anil Deshmukh : भाजपसोबत समझोता करणार नाही सांगितल्यावर माझ्यावर छापा : अनिल देशमुख

नागपूर : "भाजपकडून माझ्यावरही समझोता करण्यासाठी दबाव होता, पण मी नाही सांगितलं आणि दुसऱ्याच दिवशी माझ्यावर धाड पडली," असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अनिल देशमुख यांनी केला आहे.

नागपूर : "भाजपकडून माझ्यावरही समझोता करण्यासाठी दबाव होता, पण मी नाही सांगितलं आणि दुसऱ्याच दिवशी माझ्यावर धाड पडली," असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केला आहे. ते एबीपी माझाशी नागपुरात (Nagpur) बोलत होते.

'समझोता केला असता तर माझ्यावर कारवाई झाली नसती'

याबाबत अनिल देशमुख म्हणाले की, "शरद पवारसाहेब पुण्यातील कार्यक्रमात बोलले की आमच्यातले नेते ईडीच्या भीतीने भाजपने गेले. त्यात माझ्याही नावाचा उल्लेख केला, ते खरं आहे. माझ्यावरही भाजपकडून समझोता करण्यासाठी दबाव होता. मी सरळ सांगितलं समझोता करणार नाही, त्याच्या दुसऱ्याच दिवशी माझ्यावर धाड पडली. परमबीर सिंह यांना माझ्यावर खोटे आरोप करण्यास सांगितलं आणि माझ्यावर कारवाई करण्यात आली. मी समझोता केला असता तर माझ्यावर कारवाई झाली नसती."

शरद पवार काय म्हणाले होते?

पुण्यातील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरांवर निशाणा साधताना शरद पवार म्हणाले की,  "अलीकडेच आमचे काही लोक सरकारमध्ये सामील झाले आहेत. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर गेलो असं ते सांगत आहे. पण त्याला फारसा अर्थ नाी. त्यापैकी काही ईडीच्या चौकशीत होते. त्यातील काहींना तपासाला सामोरे जावेसं वाटलं नाही, तर अनिल देशमुख यांच्यासारख्या काहींनी तुरुंगात जाणं पसंत केलं." 

अनिल देशमुख यांनी तुरुंगात जाणे स्वीकारलं आणि 14 महिने तिथे घालवले. तिथे त्यांना तपास टाळण्यासाठी भाजपमध्ये सामील होण्याची ऑफर देण्यात आली होती, परंतु आपण कोणताही गुन्हा केला नाही. मी कायद्याला सामोरा जाईन पण आपली विचारधारा सोडणार नाही, असं त्यांनी सांगितलं. तर आमच्या काही सदस्यांनी तपास यंत्रणांच्या दबावाखाली भाजपमध्ये प्रवेश केला, असं शरद पवार म्हणाले.

'दिलीप वळसे पाटील यांच्यावर हल्लाबोल'

दरम्यान शरद पवार यांच्यावर भाष्य करणाऱ्या दिलीप वळसे पाटील यांच्यावरही अनिल देशमुख यांनी हल्लाबोल केला. ते म्हणाले की, सर्वांनाच माहित आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात स्वबळावर सत्ता आणू शकत नाही. दिलीप वळसे पाटील यांनी अनेक वर्षे पवारसाहेब यांच्याबाबत काम केले, त्यांनी तारतम्य बाळगायला हवे. नाही तर त्यांच्या जिल्ह्यातील लोक त्यांना धडा शिकवतील, असं देशमुख म्हणाले.

निर्यात, आयात धोरणामुळे कांदा उत्पादकांचे नुकसान

कांद्यावर 40 टक्के निर्यातशुल्क लावल्याने दर पडले. कांदा उत्पादकांचे मोठं नुकसान कापसाबाबतही असंच घडलं. कापसाची आयात झाल्याने देशात कापसाचे भाव पडले. निर्यात आणि आयात धोरणामुळे कापूस उत्पादकांचे नुकसान केलं. तेच नुकसान आता कांदा उत्पादकांचे होत आहे. हे धोरण मागे घ्यावं. हे सरकार शेतकरी समर्थक सरकार नाही," असं अनिल देशमुख म्हणाले.

हेही वाचा

Nagpur News: मी तिकडे गेलो नाही म्हणूनच इथे आहे; शरद पवार यांच्या गटामध्ये असलेल्या अनिल देशमुख यांंचं सूचक वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्या

मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
Ramdas Athawale: सर्व मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र मिळणे अशक्य; मराठा समाजाला खुशाल आरक्षण द्या, पण...; केंद्रीय मंत्री रामदास आठवले स्पष्टचं बोलले
सर्व मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र मिळणे अशक्य; मराठा समाजाला खुशाल आरक्षण द्या, पण...; केंद्रीय मंत्री रामदास आठवले स्पष्टचं बोलले

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget