एक्स्प्लोर

पावसामुळे भाजीपाल्याचे दर 30 ते 40 टक्क्यांनी वधारले

पावसामुळे घाऊक बाजारात भाजीपाल्याचे दर 30 टक्क्यांनी वाढले आहेत. तर किरकोळ बाजारात भाजीपाल्याच्या किंमती 80 ते 120 रुपयांच्या घरात आहेत.

नवी मुंबई : राज्यात गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भाजीपाल्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. या मुसळधार पावसाचा फटका भाजीपाला उत्पादनावर बसला आहे. भाजीपाला दरात तब्बल 30 ते 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. येत्या काही दिवसात यात मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पावसामुळे घाऊक बाजारात भाजीपाल्याचे दर 30 टक्क्यांनी वाढले आहेत. तर किरकोळ बाजारात भाजीपाल्याच्या किंमती 80 ते 120 रुपयांच्या घरात आहेत. राज्यभरात पावसाचे प्रमाण कमी न झाल्यास येत्या काळात परिस्थिती आणखीनच गंभीर होण्याची शक्यता आहे. पावसामुळे भाज्यांचा पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यामध्येही चिंतेचे वातावरण आहे. मुसळधार पावसामुळे भाजीपाला आवकीवरही याचा मोठा परिणाम झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून 400 ते 500 भाजीपाला गाड्यांची आवक झालीय. नेहमी जवळपास 650 गाड्यांची आवक होत असते. एपीएमसी मार्केट भाजीपाल्याचे दर वाटाणा - 55-65 फरसबी – 50-60 गवार –  50-60 दोडका – 40-45 भेंडी – 35-40 वांगी – 30-35 कोबी – 20-25 फ्लॉवर – 30-35 दुधी भोपळा - 20-25 कार्ली – 30-35 गाजर – 20-25 काकडी – 20-25 जुडी- मेथी – 20-25 पालक – 15-20 कोथिंबीर - 15-20 किरकोळ मार्केट भाजीपाल्याचे दर वाटाणा – 100-120 फरसबी – 90-100 गवार – 70-80 दोडका – 60-70 भेंडी – 50-60 वांगी - 55-65 कोबी - 40-50 फ्लॉवर – 40-50 दुधी भोपळा – 40-55 कार्ली – 60-70 गाजर – 40-50 काकडी – 40-50 जुडी - मेथी – 30-40 पालक – 25-35 कोथिंबीर – 25-35

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget