एक्स्प्लोर

Mumbai Trans Harbour Link: मुंबईत भारतातील सर्वात लांबीचा सागरी सेतू; वाहतुकीसाठी लवकरच खुला होणार; जाणून घ्या याची वैशिष्ट्ये

Mumbai Trans Harbour Link: संपूर्ण सी-लिंकच काम पूर्ण झाले आहे. आज अखेरच्या जोडणीचे काम करण्यात आले. त्याची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री प्रत्यक्ष उपस्थित होते.

Mumbai Trans Harbour Link: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज मुंबई ट्रान्सहार्बर लिंक रोडची पाहणी केली. या प्रकल्पाची एक बाजू पूर्ण झाली आहे. त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रवासही केला. मुंबई आणि नवी मुंबईला रायगड जिल्ह्याला जोडणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळं सायन-पनवेल मार्गावरचा बराचसा भार कमी होणार आहे. तसंच प्रवाशांना मुंबई शहरातून एक तासाच्या आत न्हावा-शेवा आणि पनवेलला पोहोचणं शक्य होणार आहे. या प्रकल्पामुळं प्रदूषणही कमी होणार आहे.

एमएमआरडीएने 9 मे या तारखेला पारबंदर प्रकल्पातील शेवटच्या 70 वा ऑर्थोट्रॉपिक स्टील डेकचे (पोलादी कमान) काम पूर्ण करून एक महत्त्वाचा टप्पा पार केला होता. त्यानंतर आता संपूर्ण सी-लिंकच काम पूर्ण झाले आहे. आज अखेरच्या जोडणीचे काम करण्यात आले. त्याची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री प्रत्यक्ष उपस्थित होते. 

मुंबई शिवडी ते रायगड न्हावा पारबंदर समुद्रावरील पूलाची वैशिष्टे

1) प्रकल्पामध्ये मुंबई शहरातील शिवडी व मुख्य भूमीवरील न्हावा यांना जोडणाऱ्या सुमारे 22 किमी लांबीच्या सहा पदरी (3+3 मार्गिका दोन आपात्कालीन मार्गिका) पुलाचा अंतर्भाव आहे. 

2) या पुलाची समुद्रातील लांबी सुमारे 16.5 किमी असून जमिनीवरील पुलाची एकूण लांबी सुमारे 5.5 किमी इतकी आहे. 

3) या पुलाला मुंबई शहरातील शिवडी व मुख्य भूमीवरील ( mainland) शिवाजी नगर व राष्ट्रीय महामार्गवरील चिर्ले गावाजवळ आंतरबदल (Interchanges) आहेत. प्रकल्प नोव्हेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. 


सागरी सेतू प्रकल्पामुळे काय फायदा होणार? 

1) नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील प्रदेशाचा भौतिक व आर्थिक विकास मोठ्या प्रमाणावर होणार आहे

2) प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाशी वेगवान दळणवळण शक्य होणार आहे. त्याशिवाय, मुंबई पोर्ट व जवाहरलाल नेहरू पोर्ट यांचे दरम्यान वेगवान दळणवळण शक्य होणार आहे. 

3) मुंबई, नवी मुंबई, रायगड, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-गोवा महामार्ग यामधील अंतर सुमारे 15 किमी कमी झाल्यामुळे इंधन, वाहतूक खर्च आणि मौल्यवान वेळेत सुमारे एका तासाची बचत होणार आहे.

4) मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vaibhav Khedekar MNS: आधी राज ठाकरेंनी हाकललं अन् आता कट्टर कार्यकर्त्यांनी साथ सोडली, महिनाभरातच वैभव खेडेकरांसोबत भाजपमध्ये गेलेले मनसैनिक माघारी परतले
आधी राज ठाकरेंनी हाकललं अन् आता कट्टर कार्यकर्त्यांनी साथ सोडली, महिनाभरातच वैभव खेडेकरांसोबत भाजपमध्ये गेलेले मनसैनिक माघारी परतले
पुण्यातील जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द, राजू शेट्टींची पहिली प्रतिक्रिया; मुरलीधर मोहोळांवरही स्पष्टच बोलले
पुण्यातील जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द, राजू शेट्टींची पहिली प्रतिक्रिया; मुरलीधर मोहोळांवरही स्पष्टच बोलले
Prakash Mahajan on Pramod Mahajan Death: प्रमोद महाजनांना का संपवलं? सारंगींच्या दाव्यानंतर प्रकाश महाजनांची सनसनाटी मुलाखत; 20 वर्षांनी नवा अँगल समोर
प्रमोद महाजनांना का संपवलं? सारंगींच्या दाव्यानंतर प्रकाश महाजनांची सनसनाटी मुलाखत; 20 वर्षांनी नवा अँगल समोर
Nashik Crime: नाशिकच्या कारागृहात खळबळजनक घटना! कैद्याने कारागृहातच संपवलं जीवन; नेमकं काय घडलं?
नाशिकच्या कारागृहात खळबळजनक घटना! कैद्याने कारागृहातच संपवलं जीवन; नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bachchu Kadu Protest: 'कर्जमुक्ती नाही, तर Nagpur सोडणार नाही', बच्चू कडूंचा सरकारला इशारा
Nagpur NCP Office Lavani : राष्ट्रवादीच्या कार्यालयात लावणीचा ठेका, पदाधिकारी म्हणाले..
Sushma Andhare on Phaltan Doctor Case: 'हॉटेलवर बोलावून हत्या केली', सुषमा अंधारेंचा खळबळजनक आरोप
Rupali Chakankar Satara Doctor Casa : फलटण डॉक्टर प्रकरणी तपास पारदर्शकपणे होईल : चाकणकर
Ravindra Dhangekar PC : 'माझ्या तोंडात शब्द घालण्याचा प्रयत्न', धंगेकरांचा मोठा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Khedekar MNS: आधी राज ठाकरेंनी हाकललं अन् आता कट्टर कार्यकर्त्यांनी साथ सोडली, महिनाभरातच वैभव खेडेकरांसोबत भाजपमध्ये गेलेले मनसैनिक माघारी परतले
आधी राज ठाकरेंनी हाकललं अन् आता कट्टर कार्यकर्त्यांनी साथ सोडली, महिनाभरातच वैभव खेडेकरांसोबत भाजपमध्ये गेलेले मनसैनिक माघारी परतले
पुण्यातील जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द, राजू शेट्टींची पहिली प्रतिक्रिया; मुरलीधर मोहोळांवरही स्पष्टच बोलले
पुण्यातील जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द, राजू शेट्टींची पहिली प्रतिक्रिया; मुरलीधर मोहोळांवरही स्पष्टच बोलले
Prakash Mahajan on Pramod Mahajan Death: प्रमोद महाजनांना का संपवलं? सारंगींच्या दाव्यानंतर प्रकाश महाजनांची सनसनाटी मुलाखत; 20 वर्षांनी नवा अँगल समोर
प्रमोद महाजनांना का संपवलं? सारंगींच्या दाव्यानंतर प्रकाश महाजनांची सनसनाटी मुलाखत; 20 वर्षांनी नवा अँगल समोर
Nashik Crime: नाशिकच्या कारागृहात खळबळजनक घटना! कैद्याने कारागृहातच संपवलं जीवन; नेमकं काय घडलं?
नाशिकच्या कारागृहात खळबळजनक घटना! कैद्याने कारागृहातच संपवलं जीवन; नेमकं काय घडलं?
Satara Phaltan Doctor Case: फलटण डाॅक्टर युवती प्रकरण; पीएसआय गोपाळ बदनेला पाच दिवसांची पोलिस कोठडी, चौकशीत काय समोर आलं?
फलटण डाॅक्टर युवती प्रकरण; पीएसआय गोपाळ बदनेला पाच दिवसांची पोलिस कोठडी, चौकशीत काय समोर आलं?
Kolhapur News: कोल्हापुरात मुलाच्या वाढदिवसाची पार्टी वडिलांसाठी अखेरची ठरली, किरकोळ वादात मित्रांनीच डोक्यात दगड घातला
कोल्हापुरात मुलाच्या वाढदिवसाची पार्टी वडिलांसाठी अखेरची ठरली, किरकोळ वादात मित्रांनीच डोक्यात दगड घातला
Weather Update: राज्यात पावसाचा मुक्काम वाढला; परतीच्या पावसानं द्राक्षांसह कांदा, मका पिकांचे अतोनात नुकसान, बळीराजा हवालदिल, IMD चा अंदाज काय?
राज्यात पावसाचा मुक्काम वाढला; परतीच्या पावसानं द्राक्षांसह कांदा, मका पिकांचे अतोनात नुकसान, बळीराजा हवालदिल, IMD चा अंदाज काय?
Sarangi Mahajan on Pramod Mahajan: माझ्या पतीने कधीच प्रमोद महाजनांना ब्लॅकमेल केलं नाही,  मुंडेंच्या घरातील कोणीतरी प्रकाश महाजनांना बोलायला सांगतंय: सारंगी महाजन
प्रमोद महाजनांना स्वत:च्या घरातील निस्तरता आलं नाही, त्यांनी पंतप्रधान होऊन देश काय सावरला असता? सारंगी महाजनांची टीका
Embed widget