एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
ठाण्यात गतिमंद जुळ्या मुलांची हत्या करुन महिलेची आत्महत्या
ठाण्याच्या कळवा परिसरात राहणाऱ्या एका आईने आपल्या गतिमंद असलेल्या जुळ्या मुलांची हत्या केली आहे. यानंतर महिलेनंही आत्महत्या केली आहे.
![ठाण्यात गतिमंद जुळ्या मुलांची हत्या करुन महिलेची आत्महत्या Lady Killed Her Mentally Challanged Twins And Committed Suicide In Thane Latest Marathi News Updates ठाण्यात गतिमंद जुळ्या मुलांची हत्या करुन महिलेची आत्महत्या](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/05/06172843/suicide-580x395.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
प्रातिनिधिक फोटो
ठाणे : ठाण्याच्या कळवा परिसरात राहणाऱ्या एका आईने आपल्या गतिमंद असलेल्या जुळ्या मुलांची हत्या केली आहे. यानंतर महिलेनंही आत्महत्या केली आहे. गतिमंद मुलांना कंटाळून आपण हे कृत्य करत असल्याचं महिलेनं पत्रात लिहून ठेवलं आहे.
ठाण्यातील अर्चना कदम नावाच्या 32 वर्षीय महिलेनं आपल्या सार्थक आणि वरद कदम या गतिमंद जुळ्या मुलांची आज हत्या केली. महिलेनं मुलांच्या हत्येनंतर चिठ्ठी लिहून ठेवत आत्महत्या केली आहे. पोलिसांना याची खबर मिळताच तातडीनं घटनास्थळी दाखल होत तपास सुरु केला. यावेळी त्यांना महिलेची सुसाईड नोट सापडली आहे.
दरम्यान अर्चना कदम या महिलेचा पती एका खाजगी कंपनीत मॅनेजर आहे. आपल्या गतिमंद मुलांना कंटाळून तिने हे केल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
करमणूक
क्रिकेट
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion