एक्स्प्लोर

एपीएमसी मार्केट मधील माथाडी कामगारांना विमा सुरक्षा कवच लागू करण्याची मागणी

कोरोना काळात एपीएमसी सुरू ठेवून शहरवाशीयांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या माथाडी कामगारांना विमा सुरक्षा कवच लागू करण्याची मागणी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी केली आहे.

नवी मुंबई : कोरोना काळात मार्चपासून आजपर्यंत सुट्टी न घेता मुंबई आणि उपनगराला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचे महत्वाचे काम वाशीतील एपीएमसी मार्केट मधील माथाडी कामगारांनी केले आहे. हे करीत असताना अनेक कामगार कोरोना पॉझिटीव्ह झाले. पाच जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या या माथाडी कामगारांना राज्य आणि केंद्र सरकारने विमा कवच द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंञी अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांची भेट घेत निवेदनाव्दारे माथाडी कामगारांचा विमा कवचमध्ये समावेश करण्याची मागणी केली आहे.

कोरोना काळात संपुर्ण जनता घरी बसली असताना माथाडी कामगार मात्र आपला जीव मुठीत धरुन कामावर हजर होता. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली या शहरी भागातील जनतेला जीवनाश्यक वस्तूंचा कोणताच तुटवडा पडू नये यासाठी कष्ट करीत होता. दुसरीकडे गावाकडे शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला, फळे, कांदाबटाटा या नाशवंत मालाची नासधुस होवू नये. यासाठी काळजी घेत कोरोना काळात एपीएमसी मार्केट सुरू ठेवले. हे करीत असताना माथाडी कामगारांचे कोरोनामुळे जीवही गेले आहेत. त्यामुळे या कष्टकरी कामगारांना विमा कवच देवून न्याय द्यावा, अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. माथाडी कामगारांबरोबर बोर्डाचे सुरक्षा रक्षकही अहोरात्र काम करीत असल्याने 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्यांचाही समावेश विमाकवचमध्ये करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

मुंबईत केवळ 15 दिवसांत 300 'ऑक्सीजन बेड'सह 1 हजार खाटांच्या उपचार केंद्राची निर्मिती

रेल्वे प्रवास करण्यास परवानगी मिळावी जीवनाश्यक वस्तूंच्या मालाची लोडींग, अनलोडींग, थापी, वाराई व त्यानुषंगीक कामे करणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या माथाडी मंडळात नोंदीत असलेल्या माथाडी, वारणार, मापाडी व पालावाला महिला कामगार या घटकांचा अत्यावश्यक घटक म्हणून समावेश केला जावा व त्याला विमा कवच/सानुग्रह सहाय्य लागू करण्यात यावे, या घटकांना रेल्वे प्रवास करण्यास परवानगी मिळावी. माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नासंदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान झालेल्या संयुक्त बैठकितील निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित विभागाला व्हाव्या, अशी मागणी महाराष्ट्र राज्य माथाडी,ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने केली आहे.

KEM रुग्णालयात ऑक्सिजन न मिळाल्याने तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Rain Water: एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Mumbai Rain Water: एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Embed widget