एक्स्प्लोर

दिलासादायक... मुंबईत दोन आठवड्यात तर राज्यात 2 महिन्यात कोरोनावर नियंत्रण शक्य, IIT मुंबईचा अहवाल

राज्यात 2 महिन्यात आणि देशाच्या इतर राज्यांमध्ये दोन ते तीन महिन्यांमध्ये कोरोनाची सद्यस्थिती पाहता नियंत्रण मिळवू शकतो असा अंदाज लेविट्स मेट्रिक्स सूत्राचा वापर करुन तयार केलेल्या या अहवालात व्यक्त केला आहे.

मुंबई : कोरोनावर नियंत्रण कधी मिळवणार? असा प्रश्न अनेकांना पडलाय. मात्र या प्रश्नावर आयआयटी मुंबईने एक अहवाल तयार केला असून त्यामधील विश्लेषणानुसार मुंबईत अवघ्या दोन आठवड्यात कोरोनावर नियंत्रण मिळवणं शक्य असल्याच सांगितलंय. तर राज्यात 2 महिन्यात आणि देशाच्या इतर राज्यांमध्ये दोन ते तीन महिन्यांमध्ये कोरोनाची सद्यस्थिती पाहता नियंत्रण मिळवू शकतो असा अंदाज लेविट्स मेट्रिक्स सूत्राचा वापर करुन तयार केलेल्या या अहवालात व्यक्त केला आहे. मुंबई आयआयटीच्या कम्प्यूटर सायन्स विभागाच्या प्राध्यापक डॉ भास्करण रमण यांनी कोरोनावर नियंत्रणाबाबात हा अहवाल तयार केला आहे. या अहवालात लेविट्स मेट्रिक्स गणितीय सूत्राचा वापर करून ग्राफीकल प्रेझेन्टेशन केलं गेलं आहे. यामध्ये आजच्या कोरोनामुळे मृत्यूची संख्या आणि काल कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या संख्येचा वापर या सूत्रात करून कोरोना देशातील राज्यातील भागात कधी नियंत्रणात येणार हे सांगितलं आहे. मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी या अहवालाबद्दल एबीपी माझा माहिती दिली.आयआयटीच्या अहवालानुसार ज्याप्रकारे मुंबईचा कोरोना रिकव्हरी रेट हा 70 टक्क्यांपर्यंत वाढलेला असताना 2 आठवड्यात मुंबईत कोरोना नियंत्रणात येईल असा सांगण्यात आलं आहे. तर राज्यात 2 महिन्यात आणि देशात अडीच महिन्यात कोरोना नियंत्रण मध्ये येणार आहे, असं त्या म्हणाल्या. अहवालानुसार कोरोनावर नेमकं नियंत्रण कसं येणार  मुंबईत - 2 आठवड्यात कोरोनावर नियंत्रण दिल्लीत- अडीच आठवड्यात कोरोनावर नियंत्रण गुजरात- कोरोनावर नियंत्रण राज्यात- दोन महिन्यात कोरोनावर नियंत्रण देशात - अडीच महिण्यात कोरोनावर नियंत्रण कोरोना नियंत्रणात आला म्हणजे पूर्णपणे संसर्ग कमी झाला असं न समजता मृत्यूदर म्हणजेच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या नियंत्रणात आली असं समजण्यात यावं असं या अहवालात सांगितलं आहे. त्यामुळे नियंत्रण जरी या अहवालानुसार मिळवलं तरी कोरोनाच्या बाबतीत गाफील राहून चालणार नाही. तर दुसरीकडे सगळ्यांनी मिळून ठरवलं तर 2 आठवड्यात कोरोनावर नियंत्रण मुंबई मिळवू शकतो, असं जरी महापौर म्हणाल्या असल्या तरी मृत्यूदर कमी करण्याचा मोठं आवाहन अजूनही मुंबईसमोर आहे. या अहवालानुसार मुंबईत जरी दोन आठवड्यात कोरोना नियंत्रणात आला तरी राज्यात नियंत्रणात यायला 2 महिन्याचा अवधी लागणार आहे. त्यात सुद्धा नियंत्रणमध्ये आला तरी कोरोनापासून आपला भाग मुक्त झाला किंवा कोरोनापासून आपण कायमचे सुटलो असं न समजता कोरोनाशी लढताना प्रशासनाला साथ देण्याची गरज आहे.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच बोलले; तोंडभरून कौतुक करत म्हणाले...
तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच बोलले; तोंडभरून कौतुक करत म्हणाले...
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Narendra Dabholkar and Sachin Andure: मोठी बातमी: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती
मोठी बातमी: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार

व्हिडीओ

Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Embed widget