एक्स्प्लोर

दहिसर-मीरा रोड मेट्रोला वसईपर्यंत नेणार : मुख्यमंत्री

मागच्या 70 वर्षांत जे नेटवर्क उभं राहिलं नाही, ते गेल्या चार वर्षांत उभं केलं आहे. यामध्ये एक कोटी प्रवाशांचा भार सोसला जाणार आहे. मुंबईच्या इतिहासात एवढ्या कमी वेळात इतकं काम कधीच झालं नव्हतं, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला.

कल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कल्याण-भिवंडी-ठाणे मार्गाला जोडणाऱ्या मेट्रो 5 आणि मेट्रो 9 च्या मार्गाचं भूमिपूजन करण्यात आलं. मुंबईच्या विस्तारित भागाला जोडणारा हा फडणवीस सरकारचा महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्प मानला जातो. दहिसर-मीरा रोड मेट्रोला वसईपर्यंत नेणार असल्याचं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 'मुंबईचा विस्तार वाढल्यानंतर मुंबईतला मराठी माणूस ठाणे, डोंबिवली, कल्याणमध्ये विसावला आहे. त्यामुळे भिवंडीसारख्या कुठलीही कनेक्टिव्हिटी नसलेल्या भागाला मेट्रोने जोडत आहोत.' असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी पंतप्रधानांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले, राज्यपाल विद्यासागर राव उपस्थित आहेत. आम्ही केवळ भूमिपूजन करुन थांबणार नाही. मेट्रोचं 60 टक्के काम पूर्ण केलं आहे. मुंबई आणि मेट्रोपोलिटीयन क्षेत्राला अर्बन मोबिलिटी देण्याचं काम करत आहोत. मागच्या 70 वर्षांत जे नेटवर्क उभं राहिलं नाही, ते गेल्या चार वर्षांत उभं केलं आहे. यामध्ये एक कोटी प्रवाशांचा भार सोसला जाणार आहे. मुंबईच्या इतिहासात एवढ्या कमी वेळात इतकं काम कधीच झालं नव्हतं, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला.

2022 पर्यंत मेट्रोचं 275 किमीचं जाळं, कल्याण मेट्रोच्या भूमिपूजनानंतर मोदींचं आश्वासन

राज्याच्या बजेटमधून कमीत कमी पैसे घेऊन MMRDA चे पैसे वापरुन पायाभूत सुविधांचे काम हाती घेतलं, अशी माहितीही फडणवीसांनी दिली. मुंबईसह पुणे, नाशिक, लातूरमध्येही मेट्रो तयार होत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. मुंबईला मेट्रोने भिवंडीशी जोडणार असून दहिसर-मीरा रोड मेट्रोला वसईपर्यंत नेणार असल्याचंही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. जल वाहतुकीची सुरुवात झाली आहे. रेल्वे, मेट्रो, मोनो, बस आणि ऑटो ट्रान्सपोर्ट मोड हे सर्व एका तिकीटिंग सिस्टीमवर आणणार आहोत. ही सिस्टिम मोबाईलवर डेस्टिनेशन आणि जवळचं स्थानक दाखवेल. प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किमान एका तासाच्या आत पोहचवण्याचं आमच्या वाहतूक व्यवस्थेचं ध्येय असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 2022 पर्यंत प्रत्येकाला घर देण्याची योजना असल्याचा मानसही फडणवीसांनी बोलून दाखवला. एक लाख 90 हजार घरांची सिडकोची योजना ही देशातील सर्वात मोठी गृहनिर्माण योजना असेल, असा दावाही त्यांनी केला. ट्रान्सपोर्ट कनेक्टिव्हिटीचा गृह प्रकल्प असेल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Badlapur Local Train: मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, बदलापूर स्थानकात लोकल ट्रेन थांबण्याची जागा बदलली, नेमकं काय झालं?
मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, बदलापूर स्थानकात लोकल ट्रेन थांबण्याची जागा बदलली, नेमकं काय झालं?
Mumbai Crime news: मुंबईत धक्कादायक घटना, मुलुंडमध्ये फेरीवाल्याचा चाकू हल्ल्यात मृत्यू, पत्नीशी अनैतिक संबंधाचा रागातून टोकाचं पाऊल
मुंबईत धक्कादायक घटना, मुलुंडमध्ये फेरीवाल्याचा चाकू हल्ल्यात मृत्यू, पत्नीशी अनैतिक संबंधाचा रागातून टोकाचं पाऊल
Teena Choudhry VIDEO : माझ्या खांद्याच्या वापर करून..., गिरीश महाजनांना भर रस्त्यात भिडणारी महिला आता काय म्हणते?
माझ्या खांद्याच्या वापर करून..., गिरीश महाजनांना भर रस्त्यात भिडणारी महिला आता काय म्हणते?
Abhijit Panse: 'मिसिंग लिंक इज Missing'; वाहतूक कोंडीत अडकलेल्या अभिजीत पानसेंचा व्हिडीओ व्हायरल
'मिसिंग लिंक इज Missing'; वाहतूक कोंडीत अडकलेल्या अभिजीत पानसेंचा व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओ

Sanjay Jadhav On Uddhav Thackeray : खासदार संजय जाधव ठाकरेंची साथ सोडणार?
Sanjay Shirsat On Mahesh Shinde : महेश शिंदेंनी सत्ता मिळवण्यासाठी जे केलं ते शिंदेंना रुचलं नाही
Nasrapur Case Women Reaction : काळीज चिरेल, छाती फुटेल, हृदय पिळवटून निघेल, नसरापूरची हादरवणारी कहाणी
Maharashtra HSC Exam Result 2026 : बारावीच्या निकालात राज्यात कोकण विभाग अव्वल
NDMA alert system Disaster Alert Test : आपत्कालीन स्थितीत एकत्रित संदेश देण्यासाठी विशेष यंत्रणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'गुजराती गँग आणि ज्ञानेश कुमारसारखी प्यादी दहा जन्मात सुद्धा डायमंड हार्बर मॉडेल मोडू शकणार नाही, जर तुमच्यात हिंमत असेल तर...' तृणमुल खासदार अभिषेक बॅनर्जींचं भाजपला ओपन चॅलेंज
'गुजराती गँग आणि ज्ञानेश कुमारसारखी प्यादी दहा जन्मात सुद्धा डायमंड हार्बर मॉडेल मोडू शकणार नाही, जर तुमच्यात हिंमत असेल तर...' तृणमुल खासदार अभिषेक बॅनर्जींचं भाजपला ओपन चॅलेंज
Delhi Fire Video: अंथरुणातच तीन मृतदेह सापडले; पहाटेच्या साखरझोपेतच भीषण आगीत जिवंत जळून फक्त हाडांचा सांगाडा राहिला, ओळखही पटवता येईना, भीषण अग्निकांडात राजधानीत थरकाप
Video: अंथरुणातच तीन मृतदेह सापडले; पहाटेच्या साखरझोपेतच भीषण आगीत जिवंत जळून फक्त हाडांचा सांगाडा राहिला, ओळखही पटवता येईना, भीषण अग्निकांडात राजधानीत थरकाप
Pune Bhor Crime news: नसरापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार, प्रचंड गदारोळानंतर बालहक्क आयोगाला जाग, पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
नसरापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार, प्रचंड गदारोळानंतर बालहक्क आयोगाला जाग, पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Delhi Vivek Vihar Fire Accident : दिल्लीच्या विवेक विहारमध्ये अग्नीतांडव, चार मजली इमारतीला भीषण आग; नऊ जणांचा आगीत होरपळून मृत्यू, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
दिल्लीच्या विवेक विहारमध्ये अग्नीतांडव, चार मजली इमारतीला भीषण आग; नऊ जणांचा आगीत होरपळून मृत्यू, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
Zodiac Personality: ब्रेकअपनंतरही अत्यंत 'पझेसिव्ह'! 'या' राशीच्या लोकांना जोडीदाराच्या आठवणी विसरणं अशक्य! कुंडलीत ग्रहांचा खेळ, ज्योतिषशास्त्र..
ब्रेकअपनंतरही अत्यंत 'पझेसिव्ह'! 'या' राशीच्या लोकांना जोडीदाराच्या आठवणी विसरणं अशक्य! कुंडलीत ग्रहांचा खेळ, ज्योतिषशास्त्र..
Pankaja Munde: मला डॉक्टर व्हायचं होतं, पण मार्क कमी पडले, धनंजय मुंडे मात्र भाग्यवान, कारण...; पंकजा मुंडे परळीतील कार्यक्रमात नेमकं काय म्हणाल्या?
मला डॉक्टर व्हायचं होतं, पण मार्क कमी पडले, धनंजय मुंडे मात्र भाग्यवान, कारण...; पंकजा मुंडे परळीतील कार्यक्रमात नेमकं काय म्हणाल्या?
Pune Crime Navale bridge: नवले पूलावर पोलिसांकडून चिमुरडीच्या आई-वडिलांसोबत इमोशनल ब्लॅकमेलिंग, लाठीचार्ज केला? अमितेश कुमार म्हणाले....
नवले पूलावर पोलिसांकडून चिमुरडीच्या आई-वडिलांसोबत इमोशनल ब्लॅकमेलिंग, लाठीचार्ज केला? अमितेश कुमार म्हणाले....
Manoj Jarange Patil: जे व्हायचं ते होऊ द्या, आमच्यावर केस झाल्याने काही फरक पडणार नाही, पण...; नेकनूरमधील राड्यावरून मनोज जरांगे पाटलांचं सुचक वक्तव्य, म्हणाले...
जे व्हायचं ते होऊ द्या, आमच्यावर केस झाल्याने काही फरक पडणार नाही, पण...; नेकनूरमधील दोन गटातील राड्यावरून मनोज जरांगे पाटलांचं सुचक वक्तव्य, म्हणाले...
Embed widget