एक्स्प्लोर

Devendra Fadanvis : भाजपसाठी नव्हे तर भारतासाठी मोदींना पंतप्रधान बनवणे महत्त्वाचे, आवश्यकतेप्रमाणे त्याग करा; देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकर्त्यांना संदेश

Devendra Fadanvis Speech : विरोधकांच्या इंडिया आघाडीत एकही राष्ट्रीय नेता नाही, त्यांचे अंतर्गत मतभेद आहेत, मोदी विरोध हा एकच अजेंडा आहे अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

मुंबई: येत्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदींना (Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचे हा आपला संकल्प आहे, मोदींना पंतप्रधान बनवणे हे भाजपसाठी नाही भारतासाठी महत्वाचे आहे असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केलं. भाजप हा मोठा भाऊ आहे त्यामुळे आवश्यकतेप्रमाणे त्याग करावा लागेल असंही ते म्हणाले. भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी हा संदेश दिला. 

अटल बिहारी वाजपेयी यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम मोदीजी करत आहे. मिशन 2024 हे भाजप पेक्षा भारतासाठी महत्वाचे आहे. आपण नेहमी सांगतो की देशाकरता त्याग करण्याची क्षमता असलेले आम्ही कार्यकर्ते आहोत. लोकशाहीच्या मार्गाने देशाला परमोच्च शिखरावर नेण्यासाठी आपण लढाई दिली पाहिजे. यासाठी जो त्याग आहे तो आपण निश्चित करू शकतो. मोदीजी पुन्हा एकदा पंतप्रधान बनवायचे आहे

मागील 9 वर्षात भारत बदलला आहे, भारतात गरिबीतून लोक वर आले हे युनायटेड राष्ट्राने सांगितले असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले की, ज्या भारतातला कुपोषितांचा देश म्हटलं जातं होत, त्याचे परिवर्तन 9 वर्षात झाले. भारताने प्रगतीचा वेग वाढवला आहे. माझ्या पुढच्या टर्ममध्ये देशाची अर्थव्यवस्था विस्तारून दाखवीन असे मोदीजी म्हणाले. अर्थव्यवस्थेचा विस्तार होतो तेव्हा आपण प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असतो. मोदीजींचे खंबीर नेतृत्व यामुळे हे संभव झालं आहे. जगाच्या पाठीवर जे देश आहेत ते भारताच्या पाठीमागे येताना दिसत आहेत. 

जगाच्या पाठीवर आपले पंतप्रधान बॉस 

आज जी 20 च्या माध्यमातून आपले पंतप्रधान पुढे चालत होते आणि बलाढ्य देशाचं लोक मागून चालत होते असे फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले की, आपल्या बाजूच्या देशाची अवस्था अत्यंत वाईट आहे. श्रीलंका, बांगलादेश या सर्व देशाना आपली मदत घ्यावी लागते. जगाच्या पाठीवर आपल्या पंतप्रधान यांना बॉस म्हटलं जाते. मोदींजीनी जो भारत तयार केला त्याशिवाय आता कुणाचे चालणार नाही. म्हणून आपल्या पाठीशी सर्व उभे आहे. काही शक्ती यामुळे घाबरल्या आहेत. ही वाटचाल कशी थांबवता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत. आपल्या देशातील काही जण त्याला बळी पडत आहेत.

इंडिया आघाडीमध्ये एकही राष्ट्रीय नेता नाही

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी यांची इंडिया आघाडी आपल्याला लढा देऊ शकत नाही, लोक ज्यावेळी मोदींजीचा विचार करतात त्यावेळी राहुल गांधी यांच्या बाबत लोकांच्या मनात ते लढा देऊ शकत नाही हे पक्के आहे. इंडिया आघाडीत आपआपसात वाद आहे. आता पासून यांची स्थिती अशी आहे की हे एकत्र राहू शकत नाही. यांच्यातील एकही राष्ट्रीय नेता नाही. 



अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05PM TOP Headlines 05PM 07 July 2024Raju Waghmare : Worli Hit and Run प्रकरण दुर्दैवी, CM Eknath Shinde कुणाला पाठीशी घालणार नाहीतNana Patole on Shikhar Bank Scam : भाजपने घोटाळेबाजांना सोबत घेतल्यामुळे जनतेच्या मनात उद्रेकMajhi Ladki Bahin Yojana Form | माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा? A To Z प्रोसेस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
Embed widget