एक्स्प्लोर

लग्नासाठी तेलंगणामधूने आलेलं वऱ्हाड लॉकडाऊनमुळे भिवंडीत अडकलं, तब्बल 50 दिवसानंतर सुटका

लॉकडाऊनपूर्वी म्हणजे 19 मार्च रोजी भिवंडीत एक लग्न होतं. या लग्नासाठी तेलंगणाच्या सिरीसिल्ला जिल्ह्यातून जवळपास 35 वऱ्हाडी आले होते. मात्र लॉकडाऊनची घोषणा झाली ही वऱ्हाडी मंडळी भिवंडीतच अडकली.

भिवंडी : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन लावण्यात आला. त्यामुळे सामाजिक समारंभ तसंच लग्न सोहळे या कालावाधीत असल्याने अनेकांची गोची झाली. काहींनी सोशल डिस्टन्स ठेवत लग्न सोहळा पार पाडला तर काहींनी लग्नाची तारीख पुढे ढकलली. परंतु भिवंडी शहरात लग्न समारंभासाठी आलेल्या वऱ्हाडींची तब्बल 50 दिवसांनंतर सुटका झाली आहे. लॉकडाऊनमुळे ही सगळी मंडळी अडकून पडली होती.

भिवंडी शहरातील पद्मानगर परिसरात लॉकडाऊनपूर्वी म्हणजे 19 मार्च रोजी एक लग्न होतं. या एका लग्न सोहळ्यात सहभागी होण्यासाठी तेलंगणाच्या सिरीसिल्ला जिल्ह्यातून जवळपास 35 वऱ्हाडी भिवंडीत आले होते. लग्न सोहळा देखील थाटामाटात पार पडला. मात्र त्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली आणि हे वऱ्हाडी भिवंडीतच अडकले. काही दिवसांनी लॉकडाऊन उठेल या आशेने वऱ्हाडी मंडळींनी 21 दिवस घालवले. पण त्यानंतर दोन वेळा लॉकडाऊन वाढल्याने मात्र त्यांचे हाल झाले. त्यांनी घरी जाण्यासाठी खूप प्रयत्न केले मात्र कोणीही यशस्वी झालं नाही.

लग्नासाठी तेलंगणामधूने आलेलं वऱ्हाड लॉकडाऊनमुळे भिवंडीत अडकलं, तब्बल 50 दिवसानंतर सुटका

यानंतर या सर्व वऱ्हाडींनी मदतीसाठी खासदार कपिल पाटील यांच्याकडे धाव घेतली. खासदार कपिल पाटील आणि नगरसेवक सुमीत पाटील यांच्या प्रयत्नाने या सर्व मंडळींना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी तेलंगणा तसंच महाराष्ट्र राज्याची परवानगी घेत, एक बस भिवंडीतून तेलंगणासाठी रवाना करण्यात आली. दरम्यान 50 दिवसांपासून अडकून पडलेली ही वऱ्हाडी मंडळी अखेर बसमध्ये बसल्यावर सुटकेचा निश्वास सोडला. घरी जातोय हा आनंतर त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. टाळ्या वाजवून त्यांना निरोप देण्यात आला.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Monsoon Session 2025 : नवी मुंबईत तब्बल 791 घरे बिल्डरांनी लाटली, एबीपी माझाच्या बातमीची विधान परिषदेत दखल, विक्रांत पाटलांनी उठवला आवाज
नवी मुंबईत तब्बल 791 घरे बिल्डरांनी लाटली, एबीपी माझाच्या बातमीची विधान परिषदेत दखल, विक्रांत पाटलांनी उठवला आवाज
Nagpur Heavy Rain: सलग तीन दिवसाच्या पावसाने नागपूरची दाणादाण; 6 हजार 779 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान, पूर्व विदर्भालाही फटका   
सलग तीन दिवसाच्या पावसाने नागपूरची दाणादाण; 6 हजार 779 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान, पूर्व विदर्भालाही फटका   
Eknath Shinde: राज-उद्धव ठाकरे एकत्र आल्याने एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढलं, दिल्लीत अमित शाहांशी खलबतं, चर्चांना उधाण
राज-उद्धव ठाकरे एकत्र आल्याने एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढलं, दिल्लीत अमित शाहांशी खलबतं, चर्चांना उधाण
Shambhuraj Desai:
"मुंबईत मराठी माणसाला घर नाकारलं तर..."; मंत्री शंभुराज देसाई यांनी दिला इशारा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour Full : ठाकरे गटासाठी राज इन, मविआ आऊट? ठाकरेंना आता काँग्रेस नकोशी झालीये?
Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 10 जुलै 2025
Dhangar Student Scheme : धनगर विद्यार्थ्यांच्या योजनेत घोळ, ABP माझाकडून पोलखोल Special Report
Nishikant Dubey : मुंबईचं मीठ खाऊन महाराष्ट्रावर गरळ,पुन्हा बरळले, वादात अडकले Special Report
Sanjay Shirsat IT Notice : संपत्तीत तफावत, नोटीसची आफत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Monsoon Session 2025 : नवी मुंबईत तब्बल 791 घरे बिल्डरांनी लाटली, एबीपी माझाच्या बातमीची विधान परिषदेत दखल, विक्रांत पाटलांनी उठवला आवाज
नवी मुंबईत तब्बल 791 घरे बिल्डरांनी लाटली, एबीपी माझाच्या बातमीची विधान परिषदेत दखल, विक्रांत पाटलांनी उठवला आवाज
Nagpur Heavy Rain: सलग तीन दिवसाच्या पावसाने नागपूरची दाणादाण; 6 हजार 779 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान, पूर्व विदर्भालाही फटका   
सलग तीन दिवसाच्या पावसाने नागपूरची दाणादाण; 6 हजार 779 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान, पूर्व विदर्भालाही फटका   
Eknath Shinde: राज-उद्धव ठाकरे एकत्र आल्याने एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढलं, दिल्लीत अमित शाहांशी खलबतं, चर्चांना उधाण
राज-उद्धव ठाकरे एकत्र आल्याने एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढलं, दिल्लीत अमित शाहांशी खलबतं, चर्चांना उधाण
Shambhuraj Desai:
"मुंबईत मराठी माणसाला घर नाकारलं तर..."; मंत्री शंभुराज देसाई यांनी दिला इशारा
Amit  Shah and Eknath Shinde: अमित शाह सावध झाले, दिल्लीत एकनाथ शिंदेंकडून राज-उद्धव ठाकरेंविषयीची सगळी माहिती घेतली, नेमकं काय घडलं?
अमित शाह सावध झाले, दिल्लीत एकनाथ शिंदेंकडून राज-उद्धव ठाकरेंविषयीची सगळी माहिती घेतली, नेमकं काय घडलं?
Maharashtra Politics : सुधाकर बडगुजर, कुणाल पाटलांनंतर उत्तर महाराष्ट्रात मविआला मोठं खिंडार पडणार? भाजप नेत्याच्या दाव्याने भुवया उंचावल्या
सुधाकर बडगुजर, कुणाल पाटलांनंतर उत्तर महाराष्ट्रात मविआला मोठं खिंडार पडणार? भाजप नेत्याच्या दाव्याने भुवया उंचावल्या
Vasai Road Accident: पंढरपूरची वारी करुन आजोबा नातवाला भेटायला आले, पण निष्ठूर नियतीने कायमची ताटातूट केली, वसईतील अपघातात आजोबांचा मृत्यू, नातू गंभीर जखमी
पंढरपूरची वारी करुन आजोबा नातवाला भेटायला आले, पण निष्ठूर नियतीने कायमची ताटातूट केली, वसईतील अपघातात आजोबांचा मृत्यू, नातू गंभीर जखमी
Nalasopara : प्लॅस्टिकच्या पोत्यात एका महिन्याच्या चिमुकलीला कोंबलं, जुन्या खाडी पुलाखाली सोडून दिलं, रडण्याच्या आवाज आला अन्...
प्लॅस्टिकच्या पोत्यात एका महिन्याच्या चिमुकलीला कोंबलं, जुन्या खाडी पुलाखाली सोडून दिलं, रडण्याच्या आवाज आला अन्...
Embed widget