एक्स्प्लोर
Advertisement
कोणत्याही परिस्थितीत मुंबई राखणारच: उद्धव ठाकरे
धुळे: 'कोणत्याही परिस्थितीत मुंबई आपण राखणारच.' असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. ते आज धुळ्यात बोलत होते.
'जास्तीत जास्त महापालिका जिंकण्याचे आपले लक्ष्य आहे. तसेच जास्तीत जास्त महापौर शिवसेनेचे झाले पाहिजेत. आता परिस्थिती बिकट आहे.' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, याचवेळी उद्धव ठाकरेंनी नोटाबंदीवरुन पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर टीका केली. 'मोदी म्हणाले होते 50 दिवस मला द्या नाहीतर चाबकानं फोडा. आता तीस तारखेला पन्नास दिवस पूर्ण होत आहेत मग काय करायचं थर्टी फर्स्ट?' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधला.
याचवेळी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत धुळे आणि नंदुरबारच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion