एक्स्प्लोर

महात्मा गांधी हत्या प्रकरणात सावरकरांना वाचवण्यात आलं : तुषार गांधी

नथुराम गोडसे बुरखा घालून बापूंना गोळ्या घालणार होता. मात्र दोन वेळा बुरखा घातला असल्याने त्याला नीट चालता आलं नाही आणि बंदूक ठेवायला खिसाही नव्हता, असा दावा तुषार गांधींनी केला.

नाशिक : महात्मा गांधी यांच्या हत्याप्रकरणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना वाचवण्यात आलं, असं खळबळजनक वक्तव्य महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी असलेल्या नाशिकमध्ये त्यांनी असं वक्तव्य केलं.

नाशिकच्या परशुराम सायखेडकर सभागृहात डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेत 'महात्मा गांधी से गौरी लंकेश तक, राजकीय हत्याओ का सनातन सत्य' या विषयावर त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा गांधींच्या हत्येत जी प्रणाली वापरण्यात आली, तशीच डॉ. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या वेळीही वापरली गेली.

नथुराम गोडसे बुरखा घालून बापूंना गोळ्या घालणार होता. मात्र दोन वेळा बुरखा घातला असल्याने त्याला नीट चालता आलं नाही आणि बंदूक ठेवायला खिसाही नव्हता, असा दावा तुषार गांधींनी केला. दाभोळकर बनायचं आहे का? मॉर्निंग वॉकला जाता का? अशा धमक्या सध्या अनेकांना दिल्या जात आहेत. अनेक वेळा मलाही हे विचारण्यात आलं की मॉर्निंग वॉकला जातात का? असं तुषार गांधींनी सांगितलं.

महात्मा गांधींच्या हत्येचा तपास नीट झाला नाही. त्यामुळे त्याचा तपास परत करण्यात यावा अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्याची माहिती तुषार गांधी यांनी दिली. भारत-पकिस्तानची फाळणी झाली, त्यावेळी महात्मा गांधींना विचारलंही नव्हतं. महात्मा गांधींचा फक्त बळी दिला गेला, असंही तुषार गांधी म्हणाले. नथुरामला हत्यार देणाऱ्यांना का सोडलं? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आपल्या स्वार्थासाठी त्यांना महात्मा ही उपाधी दिली गेली, असा दावाही त्यांनी केला.

नथुराम गोडसे काही विचारांचा बळी ठरला होता. त्याचा बचाव केला गेला नाही, मात्र सावरकरांचा बचाव करण्यात आला. महात्मा गांधींच्या हत्या प्रकरणाच्या सुनावणीत सर्व कायदेशीर युक्तीवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी फक्त सावरकरांना वाचवण्यासाठी वापरले. बाकी नथुराम आणि इतर कुणालाच वाचवलं गेलं नाही, असंही ते म्हणाले.

महात्मा गांधीच्या हत्येच्या कटात सावरकरांचा सहभागाविषयी कपूर कमिशनच्या अहवालात नोंद आहे. गांधींच्या हत्येचा तपास नीट झाला नसून त्याचा तपास परत करण्यात यावा, अशी याचिका गेल्या वर्षी सुप्रीम कोर्टात दाखल झाल्याची माहिती तुषार गांधींनी दिली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
Embed widget