एक्स्प्लोर

कोळशावरील ऊर्जानिर्मिती प्रकल्प बंद केल्यास महाराष्ट्राचे पुढच्या दशकभरात 75 हजार कोटी वाचणार, क्लायमेट रिस्क हॉरिझोन्सचा अहवाल

 कोळसा आधारित प्रकल्पांमुळे राज्यातील सर्वाधिक नागरिक प्रदूषित हवेत श्वास घेतात.  महाराष्ट्र सरकारचे हजारो कोटी रुपये वाचणार आहेत. हाच खर्च आपण रुग्णालये आणि मुलभूत गरजांवर वापरल्यास त्याचा महाराष्ट्राला फायदा होईल.

मुंबई : कोळशावरील मोठे औष्णिक वीज प्रकल्पातील जुने युनिट खर्चिक होत आहेत. आपण सध्या वीज निर्मितीत सरप्लस आहे. हे जुने उर्जा प्रकल्प बंद केल्यास आणि इतर अपारंपरिक उर्जेवर जर आपण वीज निर्मिती केल्यास महाराष्ट्राचे पुढच्या दशकभरात 75 हजार कोटी वाचणार आहे. त्याचबरोबर वसुंधरेचा होणारा ऱ्हास थांबवून ग्लोबल वॉर्मिंगवर मात करणे शक्य होणार आहे. 

 भविष्यात पारंपारिक ऊर्जेचा येणारा तुटवडा लक्षात घेऊन 2022 पर्यंत 4020 मेगावॉट क्षमतेचे कोळशावरील ऊर्जानिर्मिती प्रकल्प बंद हळूहळू बंद केल्यास महाराष्ट्राचे पुढच्या दशकभरात 75 हजार कोटी वाचणार आहे.  क्लायमेट रिस्क हॉरिझोन्सच्या एका अभ्यासातून  ही माहिती समोर आली आहे. हा खर्च आपण रुग्णालये आणि मुलभूत गरजांवर वापरल्यास याचा फायदा महाराष्ट्राला होणार आहे. 

जुने कोळसा आधारित प्रकल्प कमी कार्यक्षम व अधिक प्रदूषण करणारे आहेत. वायु प्रदूषणाची नोंद ठेवणाऱ्या अभ्यासकांच्या मते महानिर्मिती करणाऱ्या कंपनीने  जुन्या प्रकल्पांमध्ये प्रदूषण नियंत्रके बसविण्याचे निराशाजनक काम केले आहे. त्यामुळे  नागपूर आणि चंद्रपूर या भागात प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. 

  जुन्या प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्तीवर खर्च करण्याऐवजी ते बंद केले तर सुमारे दोन हजार कोटी रुपयांची बचत होऊ शकते.  जुन्या युनिट्समधील शेड्यूल्ड जनरेशन काढून त्या ऐवजी स्वस्तातली अपारंपारिक ऊर्जा वापरल्यास वर्षाला अतिरिक्त 1600 कोटी रुपये वाचतील. 


जुने प्रकल्प बंद केल्यामुळे होणारा फायदा 

  • वाहतुकीचा खर्च 627 ते 967 कोटी वर्षाला वाचवता येऊ शकतो.
  • भुसावळच्या युनिट सहा ची उभारणी थांबवून 3,158 कोटी रुपयांची बचत करता येऊ शकते. 
  • दहा वर्षांमध्ये  रु.4/किलोवॅट अवर या महाग दराऐवजी स्वस्त वीज रु.3/किलोवॉट अवर  दराने वीज खरेदी करता येईल


कोळसा आधारित प्रकल्पांमुळे राज्यातील सर्वाधिक नागरिक प्रदूषित हवेत श्वास घेतात.  कोळसा आधारित प्रकल्पांमुळे राज्यातील सर्वाधिक नागरिक प्रदूषित हवेत श्वास घेतात.  महाराष्ट्र सरकारचे हजारो कोटी रुपये वाचणार आहेत. हाच खर्च आपण रुग्णालये आणि मुलभूत गरजांवर वापरल्यास त्याचा महाराष्ट्राला फायदा होईल.

ग्लोबल वॉर्मिंगचे मानव निर्मित संकट जगासमोर निर्माण झाले आहे. भूगर्भातील पारंपारिक ऊर्जा स्त्रोत नष्ट होत चालला आहे. भूगर्भातील ऊर्जा घातक असून या ऊर्जा निमिर्तीमुळे ग्लोबल वॉर्मिंगचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अपारंपरिक ऊर्जेचा अधिकाधिक वापर पारंपारिक ऊर्जेची बचत होईल आणि याचा राज्याला फायदा होईल. 

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar: प्रफुल पटेल, तटकरेंना संपूर्ण पक्षाचा ताबा घ्यायचा होता...; 'राजकारण लय वंगाळ झालंय' हे सुनेत्रा काकींना सांगायचंय, रोहित पवारांनी सगळंच सांगितलं
प्रफुल पटेल, तटकरेंना संपूर्ण पक्षाचा ताबा घ्यायचा होता...; 'राजकारण लय वंगाळ झालंय' हे सुनेत्रा काकींना सांगायचंय, रोहित पवारांनी सगळंच सांगितलं
Maharashtra Live Blog Updates: भोंदू अशोक खरातच्या ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा निधी; तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडून निधी मंजूर
Maharashtra Live Blog Updates: भोंदू अशोक खरातच्या ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा निधी; तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडून निधी मंजूर
Vijay Wadettiwar:  मंत्रिमंडळातून तीन जणांची विकेट जाणार; सगळे नाxx होतील, अशोक खरात प्रकरणी विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा!
मंत्रिमंडळातून तीन जणांची विकेट जाणार; सगळे नाxx होतील, अशोक खरात प्रकरणी विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा!
Gopichand Padalkar On Jayant Patil Ashok Kharat Case: अशोक खरातने जयंत पाटलांना रक्ताने घातलेली आंघोळ; गोपीचंद पडळकरांचा दावा, हादरवणारं कारणही सांगितलं!
अशोक खरातने जयंत पाटलांना रक्ताने घातलेली आंघोळ; पडळकरांचा दावा, हादरवणारं कारणही सांगितलं!

व्हिडीओ

Gopichand Padalkar : खरातने जयंत पाटलांना रक्ताने आंघोळ घातली,सनसनाटी आरोप
Ashok Kharat | खरातच्या दरबारात कुणाकुणाची हजेरी? Special Report
Eknath Shinde Speech Uddhav Thackeray |दीर्घायुष्य लाभो, प्रगती होवो, निरोपाच्या भाषणात भरभरुन बोलले
Bachchu Kadu On Ashok Kharat :खरातसोबत माझी भेट एक्सीडेंटल, व्हायरल व्हिडीओवर कडू स्पष्टच म्हणाले..
Devendra Fadnavis speech on Ashok Kharat: महिलांच्या योनीत बोट, लघवी पाजली, सभागृहात A टू Z सांगितलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात पिण्याचा पाण्याचा शिमगा संपत नसताना आता गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेलमुळे जीव सपशेल टांगणीला; पहाटेपासूनच अनेक पेट्रोल पंपावर रांगा, जिल्हा प्रशासनाच्या कागदी घोड्यांनी काहीच अंदाज येईना
कोल्हापुरात पिण्याचा पाण्याचा शिमगा संपत नसताना आता गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेलमुळे जीव सपशेल टांगणीला; पहाटेपासूनच अनेक पेट्रोल पंपावर रांगा, जिल्हा प्रशासनाच्या कागदी घोड्यांनी काहीच अंदाज येईना
Gold Rate : सोन्याच्या दरात 30000 रुपयांची घसरण झाल्यानंतर 5 हजार रुपयांची वाढ, चांदी 20 हजारांनी वाढले, सोनं किती रुपयांवर पोहोचणार?
Gold Rate : सोनं 5 हजार रुपयांनी महागलं,... तर सोन्याचे दर 1 लाख 70 हजारांवर पोहोचणार, सोने व्यावसायिक काय म्हणाले?
Pune Metro tunnel: वाड्यासाठी बोअरवेल खोदली, थेट मेट्रोच्या बोगद्याला खड्डा पडला; शिवाजीनगर ते स्वारगेट जाणाऱ्या भूमिगत मेट्रोमार्गिकेवरील हादरवणारा प्रकार, काय घडलं?
वाड्यासाठी बोअरवेल खोदली, थेट मेट्रोच्या बोगद्याला खड्डा पडला; शिवाजीनगर ते स्वारगेट जाणाऱ्या भूमिगत मेट्रोमार्गिकेवरील हादरवणारा प्रकार, काय घडलं?
Stock Market : मार्केट सुरु होताच गुंतवणूकदारांची 400000 कोटींची कमाई, बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजीचा ट्रेंड
मार्केट सुरु होताच गुंतवणूकदारांची 400000 कोटींची कमाई, बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजीचा ट्रेंड
Gold Rate : सोने चांदीच्या दरामध्ये अनपेक्षित ट्रेंड, सोने आणि चांदीच्या दरातील घसणीला ब्रेक,चांदी 12000 हजारांनी महागली, सोनं किती रुपयांवर?
सोने आणि चांदीच्या दरातील घसणीला ब्रेक,चांदी 12000 हजारांनी महागली, सोनं किती रुपयांवर?
Karnataka Policy Regarding Digital Usage: कर्नाटकात लहान मुलांसाठी स्क्रीन टाईम ठरला, 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मसुदा प्रसिद्ध; दोन तास नेट सुद्धा बंद राहणार!
कर्नाटकात लहान मुलांसाठी स्क्रीन टाईम ठरला, 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मसुदा प्रसिद्ध; दोन तास नेट सुद्धा बंद राहणार!
Ashok Kharat Snake: सरकारी वकिलांनी कोर्टात 20 फुटांच्या नागाचा उल्लेख करताच अशोक खरात गांगरला, एकटक बोटाकडे पाहत राहिला अन्....
सरकारी वकिलांनी कोर्टात 20 फुटांच्या नागाचा उल्लेख करताच अशोक खरात गांगरला, एकटक बोटाकडे पाहत राहिला अन्....
Ashok Kharat Case: अशोक खरातने शेतकऱ्यांना आयुष्यातून उठवलं, एकाचा घातपात, तिघांनी आयुष्यच संपवलं?
अशोक खरातने शेतकऱ्यांना आयुष्यातून उठवलं, एकाचा घातपात, तिघांनी आयुष्यच संपवलं?
Embed widget