एक्स्प्लोर

...मग तुम्ही फरार का झाले? आमदार संदीप क्षीरसागर यांचा सवाल, धनंजय मुंडेनांही केलं लक्ष्य

वाल्मिक कराडने अखेर शरणागती पत्कारली आहे. यावर बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी प्रतिक्रिया दिलीय. जर तुम्ही दोषीच नाही तर फरार का झाले? असा सवाल त्यांनी केलाय.  

Sandeep Kshirsagar on Walmik Karad : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणावरुन वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. याप्रकरणी आरोपी व मास्टरमाईंड असल्याचा आरोप ज्याच्यावर आहे, त्या वाल्मिक कराडने अखेर शरणागती पत्कारली आहे. वाल्मिक कराड हे आज पुणे सीआयडी कार्यालयात दाखल झाले आहेत. मात्र, त्यापूर्वी त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून स्वत:ची बाजू मांडली होती. त्यामध्ये, संतोष देशमुख हत्याप्रकरणाशी माझा संबंध नसून राजकीय हेतुने मला अकडवण्याचा डाव असल्याचंही कराडने म्हटले होते. या प्ररकणावर बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जर तुम्ही दोषीच नाही तर फरार का झाले? अस सवाल क्षीरसागर यांनी केला.  

जे गुन्हेगार आहेत त्यांची नावे घेऊन मी सभागृहात विषय मांडला होता. त्यानंतर सगळ्यांच्या लक्षात आलं की हे किती घातक आहे असे क्षीरसागर म्हणाले. तपास करा सांगितल्यानंतर सिडीआरमध्ये ज्यांची नावे त्यांच्यावर करावई होणार असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. बीड जिल्ह्याच्या लोकांनी सर्व राजकीय नेत्यांनी एकत्र भूमिका घेतली. हा खटला फास्ट ट्रकवर घ्या  असेही संदीर क्षीरसागर म्हणाले. 

धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला लावा

धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला लावा, त्यानंतर निर्दोष झाल्यानंतर पुन्हा हवं तर शपथ घ्या, असा टोला संदीप क्षीरसागर यांनी मुंडेंना लगावला. काही जण दोन जातीत तेढ निर्माण करण्याचं काम करत आहेत. प्रामाणिकपणे तपास केला तर सगळ्या गोष्टी समोर येतील असेही क्षीरसागर म्हणाले. ही केस थांबवण्यासाठी कधी फोन आले हे सुद्धा प्रशासनाकडे आहे. नैतिकता राखून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा असे क्षीरसागर म्हणाले. हा प्रकार घडला त्यावेळी दोन मोबाईल सापडले आहेत. त्यात घटनक्रमाचे व्हिडिओ सुद्धा आहेत, अशी माहिती मिळत आहे. मारहाण करताना जास्त लोक त्या व्हिडीओत दिसत आहेत असेही संदीप क्षीरसागर म्हणाले. पालकमंत्री हा विषय सत्ताधारी पक्षाचा  आहे. मात्र, तपास सुरु आहे तोपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा असेही क्षीरसागर म्हणाले. 

संतोष देशमुख हत्याप्रकरणाशी माझा संबंध नसून राजकीय हेतुने मला अकडवण्याचा डाव : वाल्मिक कराड

संतोष देशमुख हत्याप्रकरणात आरोपी व मास्टरमाईंड असल्याचा आरोप वाल्मिक कराडवर करण्यात आला आहे. त्यानंतर अखेर 23 दिवसानंतर वाल्मिक कराडने शरणागती पत्कारली आहे. वाल्मिक कराड आपल्या खासगी कारमधून पुणे सीआयडी कार्यालयात दाखल झाले. एखाद्या चित्रपटातील दृश्य असल्यासारखे असून पोलिसांना शरण येण्यापूर्वीच वाल्मिक कराडनेएका व्हिडिओच्या माध्यमातून स्वत:ची बाजू मांडली होती. त्यामध्ये, संतोष देशमुख हत्याप्रकरणाशी माझा संबंध नसून राजकीय हेतुने मला अकडवण्याचा डाव असल्याचंही कराडने म्हटले होते. आता, वाल्मिक कराडच्या शरणागतीनंतर विरोधक आक्रमक झाले असून वाल्मिक कराडला शरण यायला कोणी सांगितलेल, कुणाच्या सांगण्यावरुन तो शरण आला असा सवाल उपस्थित होत आहे.

महत्वाच्या बातम्या:

Walmik Karad: हा खेळखंडोबा नको; शरणागतीनंतर संभाजीराजे संतप्त ; CM फडणवीस अन् अजित पवारांना थेट सवाल?

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs PAK : ठरलं... भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
Udayanraje Bhonsle :  उमेदवारी ज्यांना मिळाली नाही त्यांनी नाराज होऊ नये, भविष्यात चांगली संधी देऊ, उदयनराजे भोसलेंची नाराजांना साद
अमोल मोहितेंसाठी उदयनराजे- शिवेंद्रराजेंची संयुक्त पत्रकार परिषद, नाराजांच्या उमेदवारीबाबत म्हणाले...
Uddhav Thackeray : शिवसेनेचा जन्म संघर्षासाठी, आम्हाला मुंबई जिंकायची आहे आणि जिंकणारचं, ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंची घोषणा
2014 ला आत्मनिर्भर भारत होईल असं वाटलेलं, अजून भाजप आत्मनिर्भर झाला नाही,उद्धव ठाकरेंची टीका
पालघर प्रकरणात चौधरीचा समावेश नसेल तर फडणवीस अन् भाजपनं त्याची, हिंदूंची आणि शिवसेनेची माफी मागावी : उद्धव ठाकरे
... तर भाजप आणि फडणवीसांनी शिवसेनेची आणि हिंदूंची माफी मागावी, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ambadas Danve :संजय राऊतांचा ब्रेक, दानवेंकडे माईक; राऊतांऐवजी सरकारवर दानवे कडाडणार Special Report
Nawab Malik : मलिक 'कॅप्टन' महायुतीत टशन; राष्ट्रवादीचे लाडके, भाजपचे दोडके Special Report
Sangli Shaurya Death : मारकुट्या शिक्षिका, शौर्यची शोकांतिका Special Report
Chikhaldara Nagarparishad : बिनविरोध मामेभाऊ, निशाण्यावर देवाभाऊ Special Report
Shahaji Bapu:निराशेचे 'डोंगर', आरोपांची 'झाडी', शहाजी बापूंचा मुख्यमंत्र्यांवर संताप Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs PAK : ठरलं... भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
Udayanraje Bhonsle :  उमेदवारी ज्यांना मिळाली नाही त्यांनी नाराज होऊ नये, भविष्यात चांगली संधी देऊ, उदयनराजे भोसलेंची नाराजांना साद
अमोल मोहितेंसाठी उदयनराजे- शिवेंद्रराजेंची संयुक्त पत्रकार परिषद, नाराजांच्या उमेदवारीबाबत म्हणाले...
Uddhav Thackeray : शिवसेनेचा जन्म संघर्षासाठी, आम्हाला मुंबई जिंकायची आहे आणि जिंकणारचं, ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंची घोषणा
2014 ला आत्मनिर्भर भारत होईल असं वाटलेलं, अजून भाजप आत्मनिर्भर झाला नाही,उद्धव ठाकरेंची टीका
पालघर प्रकरणात चौधरीचा समावेश नसेल तर फडणवीस अन् भाजपनं त्याची, हिंदूंची आणि शिवसेनेची माफी मागावी : उद्धव ठाकरे
... तर भाजप आणि फडणवीसांनी शिवसेनेची आणि हिंदूंची माफी मागावी, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
पुणेकरांसाठी गुडन्यूज; म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
पुणेकरांसाठी गुडन्यूज; म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
Tamhini Accident: ताम्हिणी घाट अपघातातील 'थार'चे फोटो समोर, गाडीचा चेंदामेंदा; रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरूच
ताम्हिणी घाट अपघातातील 'थार'चे फोटो समोर, गाडीचा चेंदामेंदा; रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरूच
धक्कादायक! भाजीपाला घेत असताना भर बाजारात तलवारीने हल्ला करत एकाची हत्या, जालना शहर हादरलं 
धक्कादायक! भाजीपाला घेत असताना भर बाजारात तलवारीने हल्ला करत एकाची हत्या, जालना शहर हादरलं 
डोंगराळेतील पीडित कुटुंबीयांची भेट, जरांगे पाटील संतापले; म्हणाले, सरकारने फाशीपेक्षा एन्काऊंटर केला पाहिजे
डोंगराळेतील पीडित कुटुंबीयांची भेट, जरांगे पाटील संतापले; म्हणाले, सरकारने फाशीपेक्षा एन्काऊंटर केला पाहिजे
Embed widget