एक्स्प्लोर

रत्नागिरीत नाणार ऑईल रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ मोर्चा, भाजपचा पाठिंबा

प्रकल्पाच्या समर्थनार्थ अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली. सकाळी 11 वाजता मारुती मंदिर येथून मोर्चाला सुरवात झाली. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत या मोर्चकऱ्यांनी ऑईल रिफायनरी प्रकल्प पुन्हा रत्नागिरीत यावा, असं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं.

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील नाणार ऑईल रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ आज मोर्चा काढण्यात आला. पहिल्यांदाच या प्रकल्पाच्या समर्थनार्थ मोर्चा निघाला. या मोर्चाच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करत प्रकल्प रत्नागिरीत आणण्यासाठी प्रयत्न करण्यता येत आहेत. विविध संघटना आणि राजापूरमधील प्रकल्पग्रस्त या मोर्चात सहभागी झाले होते.

रत्नागिरीच्या मारुती मंदिर परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाली. मात्र त्यापूर्वी रत्नागिरी आणि राजापूर बाजारपेठ बंदची हाक व्यापारी संघटनेनी दिली होती. प्रकल्पाच्या समर्थनार्थ अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली. सकाळी 11 वाजता मारुती मंदिर येथून मोर्चाला सुरवात झाली. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत या मोर्चकऱ्यांनी ऑईल रिफायनरी प्रकल्प पुन्हा रत्नागिरीत यावा, असं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं.

शिवसेनेपासून सर्वत पक्षांच्या नेत्यांना आपण या संदर्भात विनंती करणार असल्याचं कोकण विकास समितीकडून सांगण्यात आलं. नाणार ऑईल रिफायनरीला विरोध करणाऱ्या गावातून सुद्धा अनेक प्रकल्पग्रस्तांनी या मोर्चाला हजेरी लावली. हजारो कोटींची गुंतवणूक असलेला हा प्रकल्प असल्याने यातून रत्नागिरीचा विकास आणि रोजगार मिळणार असल्याने हा प्रकल्प हवा अशी भूमिका या मोर्चात सहभागी झालेल्यांनी मांडली.

नाणार प्रकल्पाला शिवसेनेने स्थानिकांच्या विरोधामुळे विरोध केला होता. शिवसेना आणि भाजपची लोकसभेत युती होण्यासाठी रिफायनरी रद्दची अट शिवसेनेने घातली होती. प्रकल्प रद्द झाल्यानंतर शिवसेना-भाजप युती झाली. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक पदाधिकारी प्रकल्पाच्या बाजूनी असल्याने या मोर्चाला भाजपने समर्थन दिलं होतं. त्यामुळे नाणार प्रकल्प रद्द झाल्यानंतर आता प्रकल्प पुन्हा रत्नागिरी येण्यासाठी समर्थकांनी कंबर कसली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Aditya Thackeray On EVM : ईव्हीएम नसतं तर भाजपला 40 जागा देखील मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरेंचा टोलाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्यABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
Embed widget