एक्स्प्लोर

केंद्राच्या मदतीची किती काळ वाट पाहायची? शेतकऱ्यांना मदत देण्यात केंद्राचा सहभाग नसल्याचा खेद, जयंत पाटलांची प्रतिक्रिया

केंद्र सरकारच्या मदतीची आणखी किती वेळ वाट पाहणार? असे म्हणत पूरग्रस्त शेतकऱ्याच्या मदतीवरुन आणि केंद्रीय पथकाच्या नुकसान पाहणी दौऱ्यावरून मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी उद्विग्न सवाल केला.

सांगली : केंद्र सरकारची वाट किती काळ पाहावी? पुराच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी देखील केंद्रीय पथक खूप उशीरा आलं. केंद्र सरकारच्या मदतीची आणखी किती वेळ वाट पाहणार? असे म्हणत पूरग्रस्त शेतकऱ्याच्या मदतीवरुन आणि केंद्रीय पथकाच्या नुकसान पाहणी दौऱ्यावरून जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केंद्राला उद्विग्न सवाल केला आहे.  राज्य सरकारला  जितकी  मदत करणे शक्य आहे तितकी मदत सरकार करेल. महाराष्ट्र सरकार पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मागे उभे राहतंय, पण केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना मदत देण्यामध्ये आतापर्यंत कसलाही सहभाग नाही याचा आम्हाला खेद वाटतो असेही पाटील म्हणालेत. 

जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्रमधील वेगवेगळ्या भागांत तीन वेळा अतिवृष्टी झाली, पण केंद्र सरकारचं पथक नुकसान पाहणी करण्यासाठी खूप उशिरा आले. महाराष्ट्र मध्ये अनेक भागात संततधार पाऊस झाला आहे, मोठं नुकसान पिकांचे झालेय. आता  शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे. राज्य सरकारकडून जी मदत शक्य आहे ती देण्याचा लवकरात लवकर प्रयत्न केला जाईल मात्र केंद्राने लवकर मदत देण्यासाठी हालचाल करावी अशी आम्हाला अपेक्षा आहे असेही पाटील म्हणालेत.

भाजपकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बदनामीचं षडयंत्र

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या संबंधित संस्थांवर काल आयकर विभागानं धाड टाकल्याहे. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर तोफ डागली आहे. भाजपकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बदनामीचं षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.  आयकर विभागाच्या धाडसत्रासंदर्भात बोलताना पाटील म्हणाले की, भाजप जे सुडाचे राजकारण करत आहे ते निषेधार्थ आहे, राजकारणासाठी घरातल्या व्यक्तींना त्रास देणे योग्य नाही, घरातल्या महिलांना-मुलांना त्रास देणे योग्य नाही. काही ईडीच्या केसेसमध्ये त्या व्यक्तीच्या आईला पत्नी जावयांना चौकशी करण्यासाठी बोलवण्यात आले. कारण नसताना अजितदादांच्या बहिणीच्या घरा धाडी टाकण्यात आल्या हे योग्य नाही असेही जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भारताने कॅनडाला खडसावले, उच्चायुक्त माघारी बोलावले; कॅनडाच्या अधिकाऱ्यांना दिल्ली सोडण्यासाठी 19 ऑक्टोबरपर्यंत वेळ
भारताने कॅनडाला खडसावले, उच्चायुक्त माघारी बोलावले; कॅनडाच्या अधिकाऱ्यांना दिल्ली सोडण्यासाठी 19 ऑक्टोबरपर्यंत वेळ
Atul Parchure Passes Away : अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, 57व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Atul Parchure Passes Away : अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, 57व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
MNS activist killed : कट मारल्यामुळे बाचाबाची, रिक्षाचालक अन् फेरीवाल्यांनी मिळून मनसे कार्यकर्त्याला संपवल्याचा दावा, मालाड पूर्वेत आत्तापर्यंत काय घडलं?
कट मारल्यामुळे बाचाबाची, रिक्षाचालक अन् फेरीवाल्यांनी मिळून मनसे कार्यकर्त्याला संपवल्याचा दावा, मालाड पूर्वेत आत्तापर्यंत काय घडलं?
World War II Bomb : जर्मनीत सापडला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब! 5 हजार लोकांना सुरक्षितस्थळी नेलं, निकामी करण्यास किती तास लागले?
जर्मनीत सापडला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब! 5 हजार लोकांना सुरक्षितस्थळी नेलं, निकामी करण्यास किती तास लागले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour  Swapnil Kusale : नेमबाज स्वप्निल कुसाळेंचा सह्याद्रीवर सत्कार, 2 कोटींचं बक्षीसZero Hour Mumbai Toll Naka : वेशीवर एकूण 5 टोलनाके, मुंबईतील टोलचा इतिहास काय?Zero Hour Baba Siddique : हत्या एकं, वळणं अनेक, सिद्दिकी केसचं पुणे कनेक्शनZero Hour Bhai Jagtap :  आकर्षक घोषणांच्या पावसानं मतांचं पीक देणार? विधानसभेचं चित्र काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारताने कॅनडाला खडसावले, उच्चायुक्त माघारी बोलावले; कॅनडाच्या अधिकाऱ्यांना दिल्ली सोडण्यासाठी 19 ऑक्टोबरपर्यंत वेळ
भारताने कॅनडाला खडसावले, उच्चायुक्त माघारी बोलावले; कॅनडाच्या अधिकाऱ्यांना दिल्ली सोडण्यासाठी 19 ऑक्टोबरपर्यंत वेळ
Atul Parchure Passes Away : अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, 57व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Atul Parchure Passes Away : अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, 57व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
MNS activist killed : कट मारल्यामुळे बाचाबाची, रिक्षाचालक अन् फेरीवाल्यांनी मिळून मनसे कार्यकर्त्याला संपवल्याचा दावा, मालाड पूर्वेत आत्तापर्यंत काय घडलं?
कट मारल्यामुळे बाचाबाची, रिक्षाचालक अन् फेरीवाल्यांनी मिळून मनसे कार्यकर्त्याला संपवल्याचा दावा, मालाड पूर्वेत आत्तापर्यंत काय घडलं?
World War II Bomb : जर्मनीत सापडला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब! 5 हजार लोकांना सुरक्षितस्थळी नेलं, निकामी करण्यास किती तास लागले?
जर्मनीत सापडला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब! 5 हजार लोकांना सुरक्षितस्थळी नेलं, निकामी करण्यास किती तास लागले?
Sharad Pawar : आज महाराष्ट्र पुन्हा उभा करायचा आहे, 48 पैकी 31 जागा जिंकल्यानंतर यांना बहिण आठवली; शरद पवारांचा हल्लाबोल
आज महाराष्ट्र पुन्हा उभा करायचा आहे, 48 पैकी 31 जागा जिंकल्यानंतर यांना बहिण आठवली; शरद पवारांचा हल्लाबोल
Sanjivraje Naik Nimbalkar : साम, दाम, दंड भेद वापरण्याचे दिल्लीतील नेत्यांनी सांगितले, पण दिल्लीसमोर झुकणारे आम्ही नाही; संजीवराजेंचा एल्गार
साम, दाम, दंड भेद वापरण्याचे दिल्लीतील नेत्यांनी सांगितले, पण दिल्लीसमोर झुकणारे आम्ही नाही; संजीवराजेंचा एल्गार
आनंदाची बातमी! पुणेकरांना आणखी दोन नव्या मेट्रो मिळणार, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, जाणून घ्या कसा असेल मार्ग?
आनंदाची बातमी! पुणेकरांना आणखी दोन नव्या मेट्रो मिळणार, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, जाणून घ्या कसा असेल मार्ग?
Nobel In Economic Sciences : अमेरिका आणि ब्रिटनमधील तीन शास्त्रज्ञांना अर्थशास्त्रातील 'नोबेल'; राजकीय संस्थांचा समाजावरील परिणाम जगाला दाखवला
अमेरिका आणि ब्रिटनमधील तीन शास्त्रज्ञांना अर्थशास्त्रातील 'नोबेल'; राजकीय संस्थांचा समाजावरील परिणाम जगाला दाखवला
Embed widget