एक्स्प्लोर

Kokan Flood : तब्बल अडीच महिन्यानंतर केंद्राचं पथक कोकणच्या पुरग्रस्त पाहणी दौऱ्यावर

Kokan Flood : केंद्राचं पथक अडीच महिन्यानंतर येणार असल्यानं त्याचं फलित काय? पथकाला येण्याकरता इतका उशिर का झाला? यासारखे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मुंबई : ऑगस्टमध्ये कोकणात मुसळधार पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यासह रायगड जिल्ह्यात देखील पावसानं हाहाकार उडवून दिला. रत्नागिरी जिल्ह्यातील जनजीवन देखील विस्कळीत झालं. न भूतो अशी पुरस्थिती यावेळी निर्माण झाली होती. करोडो रूपयांची हानी झाली. काहींनी आपले आप्त गमावले. संसार देखील पुराच्या पाण्यात गेला. 

अडीच महिन्याच्या या कालावधीत बरंच पाणी गेलं. मोठ्या प्रमाणात सढळ हस्ते मदत केली गेली. प्रशासन, स्थानिक, काही संस्था, राजकीय पक्ष, नेते, काही संस्था मदत कार्यात स्वत:ला झोकून दिलं. अडीच महिन्याच्या या कालावधीत लोकं सावरत आहेत. पुर्वीप्रमाणे जीवन जगू लागली आहेत. सरकारकडून झालेल्या मदतीवर काही नाराजी देखील पाहायाला मिळत आहे. पण, त्यानंतर देखील सारं काही सुरळीत करण्याचे प्रयत्न प्रत्येक जण आपल्यापरिनं प्रयत्न करत आहेत. पण, आता तब्बल अडीच महिन्याच्या कालावधीनंतर केंद्राचं पथक पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहे. 

येत्या मंगळवारी, 5 ऑक्टोबर रोजी हे पथक रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे. यावेळी खेडमधील पोसरे येथे भेट देत, पाहणी करत हे पथक चिपळूण येथे दाखल होईल. या ठिकाणी आढावा घेतल्यानंतर संध्याकाळपर्यंत हे पथक माघारी फिरणार आहे. त्यानंतर 6 ऑक्टोबर रोजी रायगड जिल्ह्यात देखील पथक पाहणी करणार असल्याची माहिती मिळत आहे. 

दौऱ्याचं फलित काय?
तब्बल अडीच महिन्यानंतर केंद्राचं पथक पाहणी दौऱ्यावर येणार आहे. यावेळी दौऱ्याबाबत नाराजी असून काही सवाल देखील उपस्थित केले जात आहेत. पण, केंद्राचं पथक अडीच महिन्यानंतर येणार असल्यानं त्याचं फलित काय? पथकाला येण्याकरता इतका उशिर का झाला? पथकाकडून आता नेमकी केणत्या गोष्टीची पाहणी केली जाणार आहे? हा सारा प्रकार म्हणजे आमच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया पूरग्रस्तांमधून पुढे येत आहे. याबाबत प्रशासनासोबत बोलल्यानंतर त्यांनी पुढील काळात उपाययोजना करणे, आता आलेली परिस्थिती पुन्हा येऊ नये यासाठी उपाययोजना करणे गरजेचं असून त्या दृष्टीनं हा दौरा महत्त्वाचा असल्याचं म्हटलं आहे. 

सध्या पूरग्रस्त भागात काय पाहणी? 
पुरात घरांचं, दुकानांचं मोठं नुकसान झालं. सध्या पूरग्रस्त सावरत असून या भागातील जनजीवन देखील पूर्वपदावर आलं आहे. पण, दरड कोसळून नुकसान झालेल्या नागरिकांना मात्र आता प्रतिक्षा आहे ती पक्क्या घरांची!

महत्वाच्या बातम्या :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
Embed widget