एक्स्प्लोर

Nagpur News : उच्च न्यायालयाने वाहतूक पोलीसांनाच सुनावले खडे बोल, उपायुक्त निष्क्रिय, सुधारणा न केल्यास थेट बदलीचा इशारा!

नागपूरचे वाहतूक पोलीस उपायुक्त निष्क्रिय असून नागपूरच्या वाहतूक व्यवस्थेत तातडीने सुधारणा झाली नाही, तर त्यांची बदली करण्याचे आदेश जारी करू. अशा कठोर शब्दात उच्च न्यायालयाने खडे बोल सुनावले आहेत.

Nagpur News नागपूर : नागपूरचे वाहतूक पोलीस उपायुक्त निष्क्रिय असून नागपूरच्या वाहतूक व्यवस्थेत तातडीने सुधारणा झाली नाही, तर राज्य सरकारला त्यांची बदली करण्याचे आदेश जारी करू. अशा कठोर शब्दात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूरच्या वाहतूक व्यवस्थे संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. सोबतच शरतील वाहतूक व्यवस्थेवरुन पोलिसांना खडे बोल देखील सुनावले आहेत.

वेळेत सुधारणा न केल्यास थेट बादलीचा इशारा!

गेल्या वर्षी नागपुरात आलेल्या महापुरा संदर्भातल्या प्रकरणात नागपूर खंडपीठात सध्या सुनावणी सुरू आहे. अंबाझरी तलावाच्या जवळ सध्या जे दुरुस्तीचे कार्य सुरू आहे, त्यामुळे त्या परिसरात वाहतूक कोंडीचा मुद्दा सुनावणी दरम्यान न्यायालयासमोर आला. तेव्हा न्यायालयाने नागपूर शहरातील एकंदरीत वाहतूक व्यवस्थे संदर्भात कठोर ताशेरे ओढले आणि नागपूरच्या वाहतूक व्यवस्थेत तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश पोलिसांना दिले. याच वेळी न्याय‍धीशांनी नागपूरचे वाहतूक पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांच्या बद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत वाहतूक व्यवस्थेत तातडीने सुधारणा न झाल्यास राज्य सरकारला त्यांची बदली करण्याचे आदेश जारी करू, असे परखड मत ही व्यक्त केले. 

न्यायालयाने कानउघाडणी केल्यानंतर प्रशासन सज्ज 

नागपुराच्या (Nagpur) अंबाझरी तलावातील पाण्यामुळे शहरात कधी नव्हे तो मोठा पुर आला होता.  उच्च न्यायालयाने 21 मार्च 2018 रोजी अंबाझरी तलावाला सुरक्षित करण्यासाठी विविध आदेश देत एक जनहित याचिका निकाली काढली होती. या प्रकरणी (Nagpur Flood) शासनाने उदासीन, असंवेदनशील भूमिका घेतली असल्याचा ठपका मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) नागपूर खंडपीठाने ठेवला होता. त्यानंतर राज्याचे मुख्य सचिवांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने समन्स बजावले होते.

त्यामध्ये धरण सुरक्षा संघटनेने अंबाझरी तलावाला सुरक्षित करण्यासाठी योजना तयार करावी, त्या योजनेची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच निधीची कमतरता आहे म्हणून योजनेतील कामे थांबविता येणार नाही. या सोबतच या आदेशांचे पालन करण्याची जबाबदारी मुख्य सचिवांची राहील, असे आदेश बजावले होते. न्यायालयाने कानउघाडणी केल्यानंतर आता राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. परिणामी, पावसाळ्याच्या अनुषंगाने आता युद्धस्तरावर या निर्वाधीन कामाला वेग आले आहे. सरकारने न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार, नवीन पुलाचा अर्धा भाग ऑगस्टच्या पहिल्या आठवडयात वाहतुकीसाठी खुला केला जाईल, परंतु या विकासकांमुळे नागरिकांना प्रचंड मनास्थाप सहन करावा लागत आहे.

परिणामी, रोडवरची वाहतूक बंद असल्याने आणि शहरातील विविध भागांमधील वाहतू‌क समस्या लक्षात घेता वाहतूक पोलिस उपायुक्त यांची उच्च न्यायालयाने कानउघाडणी केलीय. वाहतूक पोलीस वाहतूक समस्या सोडविण्यात अपयशी ठरत असल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी शहरातील वाहतूक प्रचंड अनियंत्रित असल्याचे मत नोंदवून वाहतूक पोलिस उपायुक्त शशिकांत सातव यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

इतर महत्त्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND-A vs PAK-A : वैभव सूर्यवंशी वगळता सगळे फेल,पाकिस्तानचा आशिया कप रायझिंग स्टारमध्ये भारतावर विजय, दिवसभरात दुसरा धक्का
एकटा वैभव सूर्यवंशी लढला, भारताचे इतर फलंदाज अन् गोलंदाज फेल, अखेर पाकिस्तानचा भारतावर विजय
Riya Patil : कोल्हापूरच्या रिया पाटीलची धडाकेबाज कामगिरी, हैदराबाद नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्ण, महाराष्ट्राचे खाते उघडले
कोल्हापूरच्या रिया पाटीलची धडाकेबाज कामगिरी, हैदराबाद नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्ण, महाराष्ट्राचे खाते उघडले
लालू यादवांच्या कुटुंबातील वाद चिघळला; आता घरातून हकालपट्टी झालेल्या तेज प्रतापांचा रुद्रावतार, म्हणाले, 'पिताजी फक्त तुम्ही एक आदेश दिल्यास यांना..'
लालू यादवांच्या कुटुंबातील वाद चिघळला; आता घरातून हकालपट्टी झालेल्या तेज प्रतापांचा रुद्रावतार, म्हणाले, 'पिताजी फक्त तुम्ही एक आदेश दिल्यास यांना..'
IND vs SA Test:शुभमन गिल दुसरी कसोटी खेळणार का? प्रशिक्षक गौतम गंभीरनं दिली कॅप्टनच्या दुखापतीवर अपडेट, काय म्हणाला?
पहिल्या कसोटीत भारताचा पराभव, शुभमन गिल दुसरी कसोटी खेळणार, गौतम गंभीर म्हणाला... 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram : काय आहेत Mira Bhayandar च्या समस्या?; ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या काय?
Mahapalikecha Mahasangram Kalyan-Dombivliआश्वासन नको,कामं करणारे नेते हवे,नागरिक संतप्त;कोणाची बाजी?
Mahapalikecha Mahasangram Navi Mumbaiमध्ये पालिकेत 5 वर्षांपासून प्रशासक,मात्र काम होत नसल्याचा आरोप
Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडमधील मतदारांना 50 टक्क्यात वस्तूंचं आमिष, जावळेंकडून मतदारांना आमिष
Indurikar Maharaj Viral Video : मुलीच्या साखरपुड्यापेक्षा लग्न जोरदार करणार, इंदोरीकरांचा नवीन व्हिडीओ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND-A vs PAK-A : वैभव सूर्यवंशी वगळता सगळे फेल,पाकिस्तानचा आशिया कप रायझिंग स्टारमध्ये भारतावर विजय, दिवसभरात दुसरा धक्का
एकटा वैभव सूर्यवंशी लढला, भारताचे इतर फलंदाज अन् गोलंदाज फेल, अखेर पाकिस्तानचा भारतावर विजय
Riya Patil : कोल्हापूरच्या रिया पाटीलची धडाकेबाज कामगिरी, हैदराबाद नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्ण, महाराष्ट्राचे खाते उघडले
कोल्हापूरच्या रिया पाटीलची धडाकेबाज कामगिरी, हैदराबाद नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्ण, महाराष्ट्राचे खाते उघडले
लालू यादवांच्या कुटुंबातील वाद चिघळला; आता घरातून हकालपट्टी झालेल्या तेज प्रतापांचा रुद्रावतार, म्हणाले, 'पिताजी फक्त तुम्ही एक आदेश दिल्यास यांना..'
लालू यादवांच्या कुटुंबातील वाद चिघळला; आता घरातून हकालपट्टी झालेल्या तेज प्रतापांचा रुद्रावतार, म्हणाले, 'पिताजी फक्त तुम्ही एक आदेश दिल्यास यांना..'
IND vs SA Test:शुभमन गिल दुसरी कसोटी खेळणार का? प्रशिक्षक गौतम गंभीरनं दिली कॅप्टनच्या दुखापतीवर अपडेट, काय म्हणाला?
पहिल्या कसोटीत भारताचा पराभव, शुभमन गिल दुसरी कसोटी खेळणार, गौतम गंभीर म्हणाला... 
Inder Singh Parmar : चुकून बोलून गेलो, राजाराम मोहन रॉय यांना इंग्रजांचा दलाल म्हणणाऱ्या भाजप मंत्र्याचा माफीनामा
चुकून बोलून गेलो, राजाराम मोहन रॉय यांना इंग्रजांचा दलाल म्हणणाऱ्या भाजप मंत्र्याचा माफीनामा
Bihar Election : बिहारमध्ये विजयाची पाटी कोरी आता जनसुराजचा मोठा दावा, जागतिक बँकेच्या प्रकल्पाचे 14000 कोटी निवडणुकीसाठी वळवले, चिराग पासावानांनी आरोप फेटाळले
वर्ल्ड बँकेचे 14000 कोटी बिहार निवडणुकीसाठी वापरले, जनसुराजच्या आरोपावर चिराग पासवान म्हणाले..
Video: 'मी बिहारला गेलो नाही, पण..' जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत भांडत बसलेल्या काँग्रेसला ज्येष्ठ नेते पृथ्वीराज बाबांनी आरसा दाखवला!
Video: 'मी बिहारला गेलो नाही, पण..' जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत भांडत बसलेल्या काँग्रेसला ज्येष्ठ नेते पृथ्वीराज बाबांनी आरसा दाखवला!
Home Loan : घर खरेदीचा विचार करताय सर्वात कमी व्याज दरावर कोणती बँक गृह कर्ज देते? 7.35 टक्क्यांपासून व्याज दर सुरु
घर खरेदीचा विचार करताय सर्वात कमी व्याज दरावर कोणती बँक गृह कर्ज देते? 7.35 टक्क्यांपासून व्याज दर सुरु
Embed widget