एक्स्प्लोर

गुणवत्ता आणि आकलनात मुंबईच्या विद्यार्थ्यांचा शेवटून पहिला क्रमांक

NAS च्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता सर्वेक्षणात मुंबईचा नंबर सर्वात शेवटी आहे. NAS अंतर्गत शासकिय, अनुदानित शाळांमधील तिसरी, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा सर्व्हे करण्यात आला.

मुंबई : गुणवत्ता आणि विषय आकलनात मुंबईचे विद्यार्थी नापास झाल्याचं नॅशनल अॅचिव्हमेंट सर्व्हे (NAS) 2017-18 मधून समोर आलं आहे. NAS च्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता सर्वेक्षणात मुंबईचा नंबर सर्वात शेवटी आहे. NAS अंतर्गत शासकिय, अनुदानित शाळांमधील तिसरी, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा सर्व्हे करण्यात आला होता. यात संपूर्ण देशातील एक लाख दहा हजार शाळांचा समावेश होता. गणित, भाषा, विज्ञान, समाजशास्त्र अशा विषयांवर तिसरी, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले गेले. महाराष्ट्रातील जिल्हानिहाय चाचणीत मुंबईची कामगिरी मात्र सुमार आहे. या चाचणीत मुंबईचा क्रमांक शेवटीच आहे. तिसरीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता चाचणीत मुंबईचा क्रमांक सर्वात शेवटी आहे. मुंबईतल्या पाचवीच्या विद्यार्थ्यांची कामगिरी पाहता मुंबईचा क्रमांक शेवटून सातवा आहे आणि आठवीतील विद्यार्थ्यांच्या कामगिरीबाबत मुंबईचा क्रमांक राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी शेवटून दुसरा आहे. दरम्यान, ही परिस्थिती सुधारण्यासाठी मुंबई महापालिकेकडून सराव चाचण्यांचं आयोजन केलं जात असल्याचं सांगण्यात येतंय. मात्र, सर्व विषयांच्या सराव चाचण्या एकाच दिवशी ठेवल्याने विद्यार्थ्यांवर अतिरीक्त भार येतोय. या सराव चाचण्यांचं नियोजन ढिसाळ असल्याने विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्याऐवजी अधिकच ढासळेल असा पालकांचा आणि शिक्षण समितीचा आरोप आहे. सर्वाधिक गुण मिळवलेले टॉप 10 जिल्हे गुणवत्ता आणि आकलनात मुंबईच्या विद्यार्थ्यांचा शेवटून पहिला क्रमांक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशाराSambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणीManoj Jarange Parbhani : Shahapur Rain Updates : शहापूरमध्ये पावसाचं रौद्ररुप, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
Embed widget