एक्स्प्लोर

कोव्हिडं काळात सरकाने केवळ ओरबाडण्याचं काम केलं : संदीप देशपांडे

जंबो कोव्हिडं सेंटरचं नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्घाटन केलं परंतु त्याचा उपयोग काय. हे सेंटर म्हणजे केवळ नावाला तंबू उभारले आहेत. अशा शब्दात पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यू प्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सरकारवर टीका केली.

मुंबई : महाराष्ट्र सरकाने केवळ कोव्हिड काळात ओरबाडण्याचं काम केलं. पत्रकार पांडुरंग रायकर हे एक उदाहरण आहेत. अशा पद्दतीची अनेक उदाहरण सध्या राज्यात पाहिला मिळत आहेत. यामध्ये अँब्युलन्स मिळाली नाही, रूग्णालयात बेड नाही मिळाला. अगदी हॉस्पिटलच्या दारात माणसं बसली आहेत आणि त्यांचं डायलिसिस होतं नाही आणि त्यामुळे लोकांचे मृत्यू झाले असे धक्कादायक प्रकार देखील समोर यायला लागले आहेत. यावरून एक बाब स्पष्ट होते की, या सरकाने कोव्हिडच्या नावावर केवळ पैसे ओरबाडण्याचं काम केलं आहे. प्रत्यक्षात रुग्णांना उपचार मिळालेले नाहीत. जंबो कोव्हिडं सेंटरचं नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्घाटन केलं परंतु त्याचा उपयोग काय. हे सेंटर म्हणजे केवळ नावाला तंबू उभारले आहेत. अशा शब्दात पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यू प्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सरकारवर टीका केली.

देशपांडे म्हणाले, जर राज्यात पत्रकारांचे हे हाल आहेत तर मग सर्वसामान्य नागरिकांचे काय हाल होतं असतील असा सवाल देखील संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. यानंतर विदर्भातील पूर परिस्थिती बाबत बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, अशी परिस्थिती विदर्भावर निर्माण होणे हे राज्य सरकारचं अपयश आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा प्रशासनावर वचक नाही. सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात व्यस्त आहेत. यामध्ये कोणता अधिकारी आपल्या बाजूने आहे हे पाहून त्याची त्यांना हव्या असणाऱ्या विभागात बदली करून घेणे यात मुखमंत्री उद्धव ठाकरे व्यस्थ आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ग्राउंड लेव्हलला काय परिस्थिती आहे हे घरात बसून कळणार नाही. यासाठी लोकांमध्ये जावं लागतं. लोकांमध्ये गेल्याशिवाय प्रश्न समजत नाहीत. हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कधी कळणार आहे. सध्या लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यांना कसं जीवन जगायचं हा प्रश पडला आहे. या सगळयांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय करत आहेत. ते कधी बाहेर पडणार आहेत. कधी सर्वसामान्यांना दिलासा देणार आहेत. प्रत्यक्ष काय घडतंय हे केवळ विडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे नाही कळत त्यासाठी प्रत्येक्षात जावं लागतं हे त्यांना कधी कळणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विधानसभेतील प्रश उत्तराचे तास रद्द केले. महापालिकेचे सभागृह घेतं नाहीत का तर त्याची चर्चाच होईला नको. आंदोलनं केली तर लगेचच अटक होते. म्हणजे आम्ही सरकारला जाब विचारायचाच नाही का?. यावरून एक बाब लक्षात येतं आहे ती म्हणजे राज्यात सध्या केवळ हुकूमशाही सुरू आहे, असेही देशपांडे म्हणाले.

संबंधित बातम्या :

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Khadse: एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढणार? खडसेंसह कन्येवर गुन्हा दाखल, 25 वर्षांपूर्वीच्या प्रकरणाची तक्रार, नेमकं प्रकरण काय?
एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढणार? खडसेंसह कन्येवर गुन्हा दाखल, 25 वर्षांपूर्वीच्या प्रकरणाची तक्रार, नेमकं प्रकरण काय?
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
Eknath Shinde: एकनाथ शिंदे दोन मंत्र्यांवर प्रचंड नाराज; लवकरच नारळ देणार; मंत्रिमंडळात उलटफेर होणार, मंत्रिपदासाठी लॉबिंगही सुरु
एकनाथ शिंदे दोन मंत्र्यांवर प्रचंड नाराज; लवकरच नारळ देणार; मंत्रिमंडळात उलटफेर होणार, मंत्रिपदासाठी लॉबिंगही सुरु
मुंबईत पोलीस असल्याचं सांगून महिलेला धमकावलं, 2 लाख रुपयांना घातला गंडा, 2 महिलांसह 5 जणांना अटक
मुंबईत पोलीस असल्याचं सांगून महिलेला धमकावलं, 2 लाख रुपयांना घातला गंडा, 2 महिलांसह 5 जणांना अटक

व्हिडीओ

Satara SP Tushar Doshi Compulsory Leave : सक्तीची सुट्टी वादाची मुक्ती? Special Report
Mohit Kamboj Aditya Thackeray : राजकीय खुन्नस ते बर्थडे पार्टी,चर्चांना जोर... Special Report
Ashok Kharat Mobile : मोबाईल 'उघडणार' कोण कोण अडकणार? Special Report
Ashok Kharat and Government Officer : मंत्रालयातले अधिकारी खरातच्या दरबारी? Special Report
Amit Thackeray यांनी घेतली सरवदे कुटुंबाची भेट:मुलांच्या शिक्षणाची घेणार जबाबदारी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Electricity Rates Decrease In Mumbai मोठी बातमी: बेस्ट, टाटा, अदानीच्या वीजदरात कपात, 1 एप्रिलपासून नवे दर लागू, पाहा जुने आणि नवीन दर!
मोठी बातमी: बेस्ट, टाटा, अदानीच्या वीजदरात कपात, 1 एप्रिलपासून नवे दर लागू, पाहा जुने आणि नवीन दर!
Share Market Crash : मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
Fairness Cream Alert : गोरं होण्यासाठी पाकिस्तानी क्रीम वापरली अन् किडनी खराब, छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन व्यापारी अटकेत
गोरं होण्यासाठी पाकिस्तानी क्रीम वापरली अन् किडनी खराब, छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन व्यापारी अटकेत
Ashok Kharat: भक्तांच्या घरी जाण्यासाठी भोंदूबाबा अशोक खरात किती पैसे घ्यायचा, चक्रावून जाणारी माहिती समोर, पुण्याच्या भक्ताने तर...
भक्तांच्या घरी जाण्यासाठी अशोक खरात किती पैसे घ्यायचा, चक्रावून जाणारी माहिती समोर, पुण्याच्या भक्ताने तर.
जालन्यातील एका लग्नाला अवकाळीचा तडाखा; भोकरदनमध्ये मंडप उडाला, वऱ्हाडी मंडळींची वारा आणि पावसामुळं तारांबळ
जालन्यातील एका लग्नाला अवकाळीचा तडाखा; भोकरदनमध्ये मंडप उडाला, वऱ्हाडी मंडळींची तारांबळ
Credit Score : क्रेडिट स्कोअर प्रत्येक आठवड्यात अपडेट होणार, नव्या नियमाची लवकरच अंमलबजावणी, नेमका काय फायदा होणार?   
क्रेडिट स्कोअर प्रत्येक आठवड्यात अपडेट होणार, नव्या नियमाची लवकरच अंमलबजावणी, काय बदल होणार?
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 मार्च 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 मार्च 2026 | सोमवार
Embed widget