एक्स्प्लोर

Majha Katta With Kaddeshwar Mahraj: वेस्टपासून वेल्थ कशी निर्माण करायची, काढसिद्धेश्वर महाराज यांनी सांगितला मंत्र

Majha Katta With Kaddeshwar Mahraj : ''भारतात दर वर्षी कर्करोगाचे 8 लाख 80 हजार नवीन रुग्ण आढतात, त्यात पाच लाख रुग्णांचा मृत्यू होतो'', असं कणेरी मठाचे काडसिद्धेश्वर महाराज म्हणाले आहेत.

Majha Katta With Kaddeshwar Mahraj : ''भारतात दर वर्षी कर्करोगाचे 8 लाख 80 हजार नवीन रुग्ण आढतात, त्यात पाच लाख रुग्णांचा मृत्यू होतो'', असं कणेरी मठाचे काडसिद्धेश्वर महाराज म्हणाले आहेत. एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम 'माझा कट्टा'मध्ये बोलताना त्यांनी हे माहिती दिली आहे. कणेरी मठाच्या वतीने 'पंचभौतिक उत्सव' आयोजित करण्यात आला आहे. याआधी असाच एक उत्सव मताच्या वतीने 2015 मध्ये आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये जवळपास 25 लाख लोकांनी सहभाग घेतला होता. यानंतर आता हा आयोजित करण्यात येत आहे. 

'पंचभौतिक उत्सव' आयोजित करण्यामागचं नेमकं काय कारण आहे? यावर बोलताना काडसिद्धेश्वर महाराज म्हणाले की, ''आम्ही दर दिवशी समाजात जे पाहतो आणि मी जिथे राहतो, त्याच्या अवतीभवतीचा परिसरात पाहत असतो. 2005 ते 2015 पर्यंत महापुराचा विळखा कोल्हापूर आणि कोकणात पडला. त्याचबरोबर मटाचे स्वतःचे रुग्णालय असल्याने आम्ही दर दिवशी नवनवीन आजार येताना पाहत आहोत. आज कोल्हापुरात कर्करोगाची अनेक रुग्णालय आहेत. कोल्हापूरचं दरडोई उत्पन्न भारतात सर्वात चांगलं आहे. कोल्हापुरात कर्करोगाचे पाच रेडिएशन सेंटर आहेत. एका सेंटरमध्ये दर दिवशी 100 ते 200 रुग्ण रेडिएशन उपचार घेतात. भारतात दर वर्षी कर्करोगाचे 8 लाख 80 हजार नवीन रुग्ण आढतात, त्यात पाच लाख रुग्णांचा मृत्यू होतो. याचपद्धतीने जे असंसर्गजन्य आजाराचे प्रमाण ही खूप आहे. अकाल मृत्यूचे प्रमाण 70 टक्के आहे. ज्या वयात मृत्यू व्हायला नको, त्या वयात माणसांचा मृत्यू होत आहे. यामागे आपली बदलेली जीवनशैली आणि बिघडलेलं निसर्ग किंवा पंचमहाभूांतचं असंतुलन हे कारण असल्याचं वाटतं. याबद्दल जनजागृती निर्माण करावी म्हणून पंचभौतिक उत्सव आयोजित करण्यात येतो. 

Majha Katta With Kaddeshwar Mahraj : चार ते पाच लोकं सेंद्रिय शेतीकडे वळले : काढसिद्धेश्वर महाराज

काढसिद्धेश्वर महाराज म्हणाले की, 2015 मध्ये संस्कृती उत्सव केला होता. त्यात सेंद्रिय शेतीला विशेष महत्व देण्यात आलं होतं. यात आपण देशी गौसंप्पती वाढवण्याचा प्रयत्न केला होता. याचा परिणाम इतका चांगला झाला आहे की, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्या शेजारील राज्यातील चार ते पाच लोकं सेंद्रिय शेतीकडे वळले आहेत. 

Majha Katta With Kaddeshwar Mahraj : 'वेस्टपासून वेल्थ'

वस्तूचे रिसायकलिंगचे महत्व सांगतांना काढसिद्धेश्वर महाराज म्हणाले, पंचभौतिक उत्सवात पंचमहाभूत आणि आरोग्य याची एक गॅलरी बनवण्यात आली आहे. यातच एक रिसायकलिंग गॅलरी बनवली आहे. ज्यात प्लास्टिक, ई-वेस्ट , कापड, कचरा या गोष्टींची रिसायकलिंग कशी करता येईल आणि वेस्टचं वेल्थमध्ये कसं परिवर्तन करता येईल, याबद्दल माहिती दिली असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं की, आठ-दहा गावचे तरुण एखादा स्टार्टअप प्रोग्रॅम म्हणून ई-वेस्टचं उपयोग करायचं ठरवलं, तर त्यांना वेस्टपासून वेल्थ मिळू शकते आणि त्यांना उद्योग कसा मिळेल हे देखील या उत्सवात ठेवण्यात आलेल्या गॅलरीमध्ये सांगण्यात आलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
Eknath Shinde : मनोज जरांगे म्हणाले, गद्दारीचा शिक्का पुसणार होतो; एकनाथ शिंदेंचे जरांगेंना एका वाक्यात उत्तर, म्हणाले....
मनोज जरांगे म्हणाले, गद्दारीचा शिक्का पुसणार होतो; एकनाथ शिंदेंचे जरांगेंना एका वाक्यात उत्तर, म्हणाले....
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑगसस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑगसस्ट 2026 | गुरुवार
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Embed widget