एक्स्प्लोर

चंद्रपूरमध्ये सेल्फीच्या नादात 4 जण बुडाले तर मालाडमध्ये तीन जणांचा बूडून मृत्यू 

Maharshtra News : मुंबईच्या मालाडमध्ये आणि चंद्रपूरमध्ये दुर्देवी घटना घडल्या आहेत.

Maharshtra News : मुंबईच्या मालाडमध्ये आणि चंद्रपूरमध्ये दुर्देवी घटना घडल्या आहेत. चंद्रपूरमध्ये सेल्फीच्या नादात 4 जणांचा बूडून मृत्यू झालाय तर मालाडमध्ये तीन तरुण समुद्रात बुडाले आहेत. या दोन्ही दुर्देवी घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. चंद्रपूरमध्ये मित्रा वाचवण्याच्या नादात अन्य तीन जणांचा मृत्यू झाला आहे. 

सेल्फीच्या नादात तलावात पडला, वाचवायला गेलेले तिघेही बुडाले

चंद्रपूरमध्ये सेल्फी काढण्याच्या नादात 4 युवकांचा बुडून मृत्यू झाला.  नागभीड तालुक्यातल्या घोडाझरी सिंचन तलावावरील येथे घटना घडली. वरोरा तालुक्यातील शेगाव येथील 8 युवक पावसाळा सुरु झाल्यामुळे सहलीसाठी गेले होते. यातील एक युवक सेल्फी काढण्याच्या नादात तलावात घसरला, त्याला वाचविण्याच्या नादात पाण्यात उतरलेल्या अन्य 3 युवकांना देखील जलसमाधी मिळाली. दरम्यान स्थानिक पोलीस आणि आपत्ती निवारण पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. सध्या स्थानिक मासेमारांच्या मदतीने शोधकार्य  सुरू आहे. चंद्रपूर जिल्हास्थानाहून अधिक बचाव कुमक शोधकार्यासाठी रवाना केली जात आहे. पोलीसही घटनास्थळी पोहचले आहेत.  

मालाडमध्ये तीन मुलांचा बुडून मृत्यू - 

मुंबईजवळील मालाड मार्वे बीचवर तीन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. आज सकाळी मालवणी मधून समुद्रात पोहायला गेलेले 5 पैकी 3 मुलं बुडाली. मालवणी परिसरांमधून आज सकाळी 9 च्या सुमारास पाच लहान मुलांचे ग्रुप मालाड मार्वे बीचवर समुद्रात पोहायला आला होता. यातील पाचही मुले समुद्रात पोहायला गेले असता, तीन मुलं समुद्रात बुडून गेली तर दोन मुलं सुखरूप बाहेर आलेत...

शुभम राजकुमार जयस्वाल वय 12 वर्षे, निखिल साजिद कायमकुर वय 13 वर्ष,अजय जितेंद्र हरिजन वय 12 वर्ष असे समुद्रात बुडालेल्या मुलांची नावे आहेत. या दुर्देवी घटनेची माहिती मिळताच मालवणी पोलीस, मुंबई अग्निशमन दलाचे जवान, मुंबई महापालिकाचे लाईफ गार्ड आणि कोस्ट गार्डच्या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून तब्बल पाच तासापासून समुद्रात सर्च ऑपरेशन केले जात आहे.. कोस्टगार्डचा हेलिकॉप्टर च्या माध्यमातून मुलांच्या समुद्रात शोध मोहीम सुरू आहे.

वसईच्या चिंचोटी धबधब्यात बुडून तीन युवकांचा मृत्यू

वसईच्या चिंचोटी धबधब्यात तीन युवकांचा गुरुवारी बुडून मृत्यू झाला. धबधब्याचा आनंद घेण्यासाठी मुंबई आणि नालासोपारा येथून युवकांचा ग्रुप गेला होता. यात मुंबईच्या विलेपार्ले येथील राहणारा 18 वर्षीय सुमित राधेश्याम यादव या मुलाच मृत्यू झाला होता. गुरुवारी नालासापोरातील 18 वर्षीय रोशन राठोड आणि 19 वर्षीय रवी झा या दोघा युवकांचाही मृत्यू झाला.   नायगांव पोलिसांनी खबरदारी म्हणून धबधब्यावर कुणी जावू नये म्हणून पोलीस गस्त वाढवली आहे. मिरा भाईंदर,वसई विरार पोलीस आयुक्तालयामार्फत पावसाळ्यात धबधबे, धरण, आणि समुद्रकिनारी फिरण्यास मनाई आदेश आहे. असे असताना पर्यटक अशा ठिकाणी जात असतात.  

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Updates: आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
Mira Road Crime News : मीरा-भाईंदरमध्ये नामांकित शाळेसमोरील स्पामध्ये तरुणींची संशयास्पद ये-जा, पोलिसांनी धाड टाकताच देहव्यापाराचा पर्दाफाश
मीरा-भाईंदरमध्ये नामांकित शाळेसमोरील स्पामध्ये तरुणींची संशयास्पद ये-जा, पोलिसांनी धाड टाकताच देहव्यापाराचा पर्दाफाश
Maharashtra Live News Updates: अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी विशेष पॅकेज, कायमस्वरूपी उपाययोजनांना गती
Maharashtra Live News Updates: अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी विशेष पॅकेज, कायमस्वरूपी उपाययोजनांना गती
E 20 Ethanol Nitin Gadkari: दिल्लीत आता इथेनॉलवरुन वातावरण पेटणार, E 20 पेट्रोलविरोधात वाहनचालकांचा 4 ऑगस्टला संसदेवर मोर्चा
दिल्लीत आता इथेनॉलवरुन वातावरण पेटणार, E 20 पेट्रोलविरोधात वाहनचालकांचा 4 ऑगस्टला संसदेवर मोर्चा

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL Trade Deal CSK and MI : हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
Maharashtra Weather Updates: आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
Kangana Ranaut On CJP Saurav Das: दिल्लीच्या आंदोलनाचा हिरो सौरव दासला कंगना तोंडाला येईल ते बोलली, 'हा विद्यार्थी? बेकार, बेरोजगार... याच्या वयात माझ्याकडे दोन राष्ट्रीय पुरस्कार...'
दिल्लीच्या आंदोलनाचा हिरो सौरव दासला कंगना तोंडाला येईल ते बोलली, 'हा विद्यार्थी? बेकार, बेरोजगार... याच्या वयात माझ्याकडे दोन राष्ट्रीय पुरस्कार...'
India CWG 2026 : कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारत सुसाट! गुलवीरने रचला इतिहास, हरजिंदरनेही उंचावला तिरंगा, सहाव्या दिवशी अखेर पदकांची संख्या झाली डझनभर
कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारत सुसाट! गुलवीरने रचला इतिहास, हरजिंदरनेही उंचावला तिरंगा, सहाव्या दिवशी अखेर पदकांची संख्या झाली डझनभर
Mira Road Crime News : मीरा-भाईंदरमध्ये नामांकित शाळेसमोरील स्पामध्ये तरुणींची संशयास्पद ये-जा, पोलिसांनी धाड टाकताच देहव्यापाराचा पर्दाफाश
मीरा-भाईंदरमध्ये नामांकित शाळेसमोरील स्पामध्ये तरुणींची संशयास्पद ये-जा, पोलिसांनी धाड टाकताच देहव्यापाराचा पर्दाफाश
WI vs PAK 1st Test : बाबर आजम फक्त पाहतच राहिला... डोळ्यांसमोर पाकिस्तानचा पुन्हा एकदा झाला गेम! वेस्ट इंडिजने मैदान मारलं
बाबर आजम फक्त पाहतच राहिला... डोळ्यांसमोर पाकिस्तानचा पुन्हा एकदा झाला गेम! वेस्ट इंडिजने मैदान मारलं
E 20 Ethanol Nitin Gadkari: दिल्लीत आता इथेनॉलवरुन वातावरण पेटणार, E 20 पेट्रोलविरोधात वाहनचालकांचा 4 ऑगस्टला संसदेवर मोर्चा
दिल्लीत आता इथेनॉलवरुन वातावरण पेटणार, E 20 पेट्रोलविरोधात वाहनचालकांचा 4 ऑगस्टला संसदेवर मोर्चा
India Coaching Staff News : एक-दोन नाही... तब्बल 10 कॅच सुटले! अखेर टीम इंडियाने घेतला मोठा निर्णय, फील्डिंग कोच बाहेर, आता नवा गुरु कोण?
एक-दोन नाही... तब्बल 10 कॅच सुटले! अखेर टीम इंडियाने घेतला मोठा निर्णय, फील्डिंग कोच बाहेर, आता नवा गुरु कोण?
Embed widget