एक्स्प्लोर

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पुन्हा गारठा वाढणार, 'या' भागात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता; काय आहे हवामान विभागाचा अंदाज? 

Weather : 12,13 आणि 14 फेब्रुवारी दरम्यान राज्यातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

Maharashtra Weather News : राज्यातील तापमानात (Temperature) सातत्याने चढ उतार होत आहेत. कधी थंडीचा कडाका (Cold Weather) तर कधी ढगाळ वातावरण जाणवत आहे. या तापमानातील चढ उताराचा शेती पिकांवर (Agriculture Crop) देखील परिणाम होत असल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान, 12,13 आणि 14 फेब्रुवारी दरम्यान राज्यातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तवली आहे. यामुळे उत्तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव अधिक जाणवण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Temperature : 'या' जिल्ह्यात तापमानात घट होण्याचा अंदाज 

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार जळगाव (Jalgaon), औरंगाबाद (Aurangabad), जालना (Jalna) आणि नाशिकात (Nashik) तापमान पुन्हा एकदा तापमानात घट होण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यामध्ये एक अंकी तापमान होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा हुडहुडी भरणार असून शेकोट्या पेटणार आहेत. मराठवाड्यातील लातूर आणि नांदेडमध्ये देखील किमान तापमानात मोठी घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मागील काही दिवसात राज्यातील काही भागात थंडीचा जोर काहीसा कमी झाला होता. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. आता पुन्हा थंडीत वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

Climate Chnage : वातावरणात बदल, शेती पिकांवर परिणाम

राज्यात सातत्याने तापमानात चढ उतार होत आहे. कधी थंडी तर कधी पाऊस पडत आहे. या  हवामानाचा रब्बी हंगामाच्या पिकांवर (Rabi Crop) परिणाम होत आहे. बहुतांश भागात कांदा पिकावर करपा रोगाचा (Karpa) प्रादुर्भाव वाढला असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तसेच गहू (Wheat), हरभरा, मका या पिकांना देखील या वातावरणाचा फटका बसणार असून उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खरीप हंगामात आधीच अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सगळ्या आशा आता रब्बी हंगामातील पिकांवर आहेत. मात्र, हवामानातील बदलाचा रब्बी पिकांवर परिणाम होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. काही भागात बदलत्या हवामानाचा केळी पिकावर देखील परिणाम झाला आहे. रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने केळीच्या उत्पादनात देखील घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  

महत्त्वाच्या बातम्या:

Agriculture News : हवामान बदलाचा शेती पिकांना फटका, बुलढाण्यात हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव; उत्पादनात घट होणार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: राहुल गांधींनी दणक्यावर दणका देताच निवडणूक आयोगाचा 'करेक्ट कार्यक्रम' सुरुच! आता मतदारयादीत नावे जोडण्याची आणि वगळण्याची प्रक्रिया बदलली
राहुल गांधींनी दणक्यावर दणका देताच निवडणूक आयोगाचा 'करेक्ट कार्यक्रम' सुरुच! आता मतदारयादीत नावे जोडण्याची आणि वगळण्याची प्रक्रिया बदलली
Diwali Bonus : केंद्र सरकारच्या 'या' विभागाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, 78 दिवसांचा बोनस देण्याचा निर्णय
केंद्र सरकारच्या 'या' विभागाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, 78 दिवसांचा बोनस देण्याचा निर्णय
राष्ट्रवादीचे आमदार-खासदार 1 महिन्याचा पगार देणार; भुजबळ म्हणाले, गहू-तांदूळही वाटप करणार
राष्ट्रवादीचे आमदार-खासदार 1 महिन्याचा पगार देणार; भुजबळ म्हणाले, गहू-तांदूळही वाटप करणार
Ladakh Protest: पूर्ण राज्याच्या मागणीसाठी लडाखमध्ये हिंसक निदर्शने; विद्यार्थ्यांनी भाजप कार्यालय पेटवलं, पोलिसांवर दगडफेक, सीआरपीएफ वाहन जाळलं
पूर्ण राज्याच्या मागणीसाठी लडाखमध्ये हिंसक निदर्शने; विद्यार्थ्यांनी भाजप कार्यालय पेटवलं, पोलिसांवर दगडफेक, सीआरपीएफ वाहन जाळलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली,  'कोहीनूर' ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ
Sharad Pawar| Gorakshak मुळे शेतकऱ्यांचे हाल: म्हशी विकल्या तरी अडवणूक : शरद पवार
Azam Khan Bail : आझम खान दोन वर्षांनंतर तुरुंगातून सुटणार? शेवटच्या गुन्ह्यातही मिळाला जामीन
Parbhani Lower Dhudhna : परभणीलाही पावसाने झोडपलं, लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
Heavy Rain In Marathwada : मराठवाड्यात जनजीवन ठप्प, Dharashiv, Beed, Jalna मध्ये थैमान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: राहुल गांधींनी दणक्यावर दणका देताच निवडणूक आयोगाचा 'करेक्ट कार्यक्रम' सुरुच! आता मतदारयादीत नावे जोडण्याची आणि वगळण्याची प्रक्रिया बदलली
राहुल गांधींनी दणक्यावर दणका देताच निवडणूक आयोगाचा 'करेक्ट कार्यक्रम' सुरुच! आता मतदारयादीत नावे जोडण्याची आणि वगळण्याची प्रक्रिया बदलली
Diwali Bonus : केंद्र सरकारच्या 'या' विभागाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, 78 दिवसांचा बोनस देण्याचा निर्णय
केंद्र सरकारच्या 'या' विभागाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, 78 दिवसांचा बोनस देण्याचा निर्णय
राष्ट्रवादीचे आमदार-खासदार 1 महिन्याचा पगार देणार; भुजबळ म्हणाले, गहू-तांदूळही वाटप करणार
राष्ट्रवादीचे आमदार-खासदार 1 महिन्याचा पगार देणार; भुजबळ म्हणाले, गहू-तांदूळही वाटप करणार
Ladakh Protest: पूर्ण राज्याच्या मागणीसाठी लडाखमध्ये हिंसक निदर्शने; विद्यार्थ्यांनी भाजप कार्यालय पेटवलं, पोलिसांवर दगडफेक, सीआरपीएफ वाहन जाळलं
पूर्ण राज्याच्या मागणीसाठी लडाखमध्ये हिंसक निदर्शने; विद्यार्थ्यांनी भाजप कार्यालय पेटवलं, पोलिसांवर दगडफेक, सीआरपीएफ वाहन जाळलं
सोलापूर-पुणे महामार्ग  बंद, केवळ पायी पूल ओलांडण्याची परवानगी; प्रवासी ताटकळले, चालत निघाले
सोलापूर-पुणे महामार्ग बंद, केवळ पायी पूल ओलांडण्याची परवानगी; प्रवासी ताटकळले, चालत निघाले
EPFO : जानेवारीपासून एटीएममधून पीएफचे पैसे काढता येणार, नोकरदारांसाठी मोठी अपडेट, ईपीएफओ लवकरच नवे बदल लागू करणार
जानेवारीपासून एटीएममधून पीएफचे पैसे काढता येणार, नोकरदारांसाठी मोठी अपडेट, ईपीएफओ लवकरच नवे बदल लागू करणार
उद्या निवडणुकांसाठी तयार! शिंंदेंशी दुरावा आल्याची चर्चा ते ठाकरे बंधू एकत्र ते मराठा आंदोलनाला फंडिंग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
उद्या निवडणुकांसाठी तयार! शिंंदेंशी दुरावा आल्याची चर्चा ते ठाकरे बंधू एकत्र ते मराठा आंदोलनाला फंडिंग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मोठी बातमी! नंदूरबारमध्ये मूक मोर्चाला हिंसक वळण, आंदोलकांकडून दगडफेक, गाड्याही फोडल्या; पोलिसांचा लाठीचार्ज
मोठी बातमी! नंदूरबारमध्ये मूक मोर्चाला हिंसक वळण, आंदोलकांकडून दगडफेक, गाड्याही फोडल्या; पोलिसांचा लाठीचार्ज
Embed widget