एक्स्प्लोर

Maharashtra Rain : महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळं आतापर्यंत 375 जणांचा मृत्यू, तर पाच हजाराहून अधिक जनावरं दगावली

राज्यात परतीच्या पावसानं (Rain) थैमान घातलं आहे. या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे.

Maharashtra Rain : सध्या राज्यात परतीच्या पावसानं (Rain) थैमान घातलं आहे. या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, राज्यात आत्तापर्यंत सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. या काळात काही भागात अतिवृष्टी देखील झाली आहे. अतिवृष्टीमुळं महाराष्ट्रात आत्तापर्यंत 375 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत अतिवृष्टीमुळं 5 हजार 91 जनावरंही दगावली आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पावसाची चिन्हे नसल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.

राज्यात सुरुवातीला जून महिन्यात पावसानं दडी मारली होती. त्यानंतर मात्र, जुलै आणि ऑगस्टमध्ये राज्यात पावसानं धुमाकूळ घातला होता. बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये शेती पिकांसह जमिनीचं देखील नुकसान झालं होते. अनेक ठिकाणी जमिनी खरवडून गेल्या होत्या. तसेच रस्त्यांची अवस्था देखील दयनिय झाली आहे. महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत 375 जणांचा मृत्यू झाला आहे.

आज महाराष्ट्रातील या जिल्ह्यात पावसाचा अंदाज 

आज महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद आणि बीड या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईसह कोकणात रविवारपर्यंत (23 ऑक्टोबर)  तूरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रातून परतीचा मान्सून माघारी फिरण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झालं असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. सध्या राज्यातील मराठवाड्यातील नांदेड, लातूर, परभणी, बीड या जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. तसेच नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम आहे. दुसरीकडं पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरु आहे. याचा शेती पिकांना फटका बसला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी केली आहे.

रब्बी बीज रोवणीचा निर्णायक कालावधी 

बंगालच्या उपसागरात निर्माण होऊ पाहणाऱ्या चक्री वादळाचा महाराराष्ट्राला कोणताही धोका नाही. सदर चक्रीवादळ ' पाडवा-भाऊबीज ' नंतर (26 लऑक्टोबर) ओरिसाच्या किनारपट्टीला बगल देऊन पश्चिम बंगाल आणि बांगलादेशकडे निघून जाण्याची शक्यता जाणवत असल्याचे खुळे यांनी सांगितले. शेतकऱ्यांचा सध्याचा खरीप पीक काढणी आणि रब्बी बीज रोवणीचा निर्णायक कालावधी आहे. दरम्यान, दूर अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या दापोली समोरील ते  लक्षद्विपच्या पश्चिम किनारपट्टी दरम्यान असलेल्या पूर्व-पश्चिम हवेच्या कमी दाबाच्या पट्टा (आस, Trough) ह्या इतर बरोबर मुख्य प्रणालीमुळेच  सध्या इतर राज्याबरोबर महाराष्ट्रातही पाऊस पडत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Marathwada Rain: मराठवाड्यातील 14 मंडळांमध्ये अतिवृष्टी, आज-उद्या येलो अलर्ट

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget