एक्स्प्लोर

Dr. Appasaheb Dharmadhikari : पुरस्काराचं श्रेय सर्वांना, शेवटच्या श्वासापर्यंत समाजसेवेचं काम करणार : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी

Dr. Appasaheb Dharmadhikari : समाजसेवेचं काम हे कधीही पूर्ण होणार नाही. या कार्यासाठी आणखी आयुष्य मिळावं असे वाटत असल्याचे डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले.

Dr. Appasaheb Dharmadhikari : मला मिळालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारचे (Maharashtra Bhushan Award) श्रेय हे आपल्या सर्वांना जात असल्याचे मत डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी (Dr Appasaheb Dharmadhikari) यांनी व्यक्त केले. एका घरात दोन वेळा पुरस्कार दिला जातो अशी घटना कुठेही झाली नसल्याचे धर्माधिकारी म्हणाले. समाजसेवेचं काम हे कधीही पूर्ण होणार नाही. या कार्यासाठी आणखी आयुष्य मिळावं असे वाटत असल्याचे आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले. शेवटच्या श्वासापर्यंत मी समाजसेवेचं काम करणार असल्याचे धर्माधिकारी म्हणाले.

मी प्रसिद्धीपासून लांब

आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर पुरस्काराला उत्तर देताना आप्पासाहेब बोलत होते. आम्ही कामाची सुरुवात ही खेडेगावापासून सुरु केली. मी प्रसिद्धीपासून लांब आहे. वस्तू महत्वाची असेल तर तिची जाहीरात करायची गरज काय आहे असे धर्माधिकारी म्हणाले. नानासाहेब धर्माधिकारी हे वयाच्या 87 वर्षापर्यंत काम करत होते.  मी देखील माझा श्वास असेपर्यंत समाजसेवेचं काम सुरु राहणार असल्याचे आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले. माझ्यानंतर सचिन धर्माधिकारी सुद्धा चांगले काम करत आहेत असे धर्माधिकारी म्हणाले. काम उत्तम असेल तर सन्मान होतोच असे धर्माधिकारी म्हणाले. हा पुरस्कार नानांच्या आणि आपल्या सर्वांच्या चरणी आहे. नानासाहेबांनी मोठं कष्ट केल्याचे डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले.

समाजसेवा सर्वात श्रेष्ठ 

समाजसेवा सर्वात श्रेष्ठ आहे. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मी उभं केलं. त्यामार्फत मी काम केलं आहे. यामध्ये वृक्षारोपण आहे. ते काम करावं हे देखील सांगितले जाते.  प्रत्येकाने पाच पाच झाडे लावावी असे आवाहन डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केलं. माणवाने सदृ्ढ आयुष्य जगावं यासाठी आरोग्य शिबीर आपण घेतो. रक्तदान शिबीर आपण घेतो. रक्ताचा ज्याला गरज आहे त्याला मोठा उपयोग होईल. दुसऱ्याचे जीवन त्यामुळं वाचेल असे धर्माधिकारी म्हणाले. आपण सेवा म्हणून काम केलं पाहिजे. अखेरच्या श्वासापर्यंत मी समाजसेवंच काम सुरु ठेवणार असल्याचे आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले. पाणी असते पण विकत घ्यावे लागते, त्यामुळं आपण पाणपोई उभ्या केल्या आहेत. ठिकठिकाणी आपण बस थांबे तयार करत आहोत. तसेच जलसंधारणाचे काम देखील आपण करत आहोत. पाणी वाचवण्याचे काम आपण केलं पाहिजे असे आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले. स्वच्छ भारत करण्यासाठी आणखी काम वाढवलं  पाहिजे. मानवता धर्म सर्वात श्रेष्ठ असल्याचे धर्माधिकारी म्हणाले. पोलिस प्रशासनाचेही आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आभार मानले. 

आशिर्वादावर अवलंबून न राहता प्रत्येकान काम करावं

प्रत्येकाने मन स्वच्छ करावे. मन अस्थिर आहे. कधीच शांत बसत नाही. मन स्थिर करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत. कोणीही आशिर्वादावर अवलंबून न राहता प्रत्येकान काम केले पाहिजे. किर्ती सहसा मिळत नाही. समाजसेवेचं काम हे कधीही पूर्ण होणार नाही. या कार्यासाठी आणखी आयुष्य मिळावं असे वाटत असल्याचे आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले. प्रत्येकाने सतकिर्ती वाढवावी, अपकिर्ती थांबवावी. किर्ती वाढवण्यासाठी मेहनत करावी लागेल असे आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले. पुरस्काराचे मिळालेले 25 लाख रुपयांचे मानधन हे मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचे आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी जाहीर केले.   

महत्त्वाच्या बातम्या:

CM Eknath Shinde : माणूस घडवण्याचे विद्यापीठ म्हणजे आप्पासाहेब, त्यांना पुरस्कार दिल्यानं महाराष्ट्राचा सन्मान वाढला : मुख्यमंत्री  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raju Shetti: ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
सांगोल्यात शहाजी बापूंची भाजपशी हातमिळवणी; नगरपालिकेच्या 2 जागा बिनविरोध, बापूंचा मावळला विरोध
सांगोल्यात शहाजी बापूंची भाजपशी हातमिळवणी; नगरपालिकेच्या 2 जागा बिनविरोध, बापूंचा मावळला विरोध
Ladki Bahin Yojana : सुनील प्रभूंनी लाडकी बहीणची जिल्हावार बोगस लाभार्थ्यांची आकडेवारी वाचून दाखवली, आदिती तटकरे उत्तर देत म्हणाल्या...
लाडकी बहीण योजनेच्या किती महिलांनी ई- केवायसी पूर्ण केली? आदिती तटकरेंनी उत्तर देताना आकडेवारी सांगितली
Delhi High Court on Indigo Crisis: इंडिगो अपयशी होताच सरकारने काय केलं? 4 ते 5 हजारांचे तिकीट 30 हजार कसं झालं? तुमच्यामुळेच ही वेळ आली; हायकोर्टाकडून केंद्र सरकारची खरडपट्टी करत फटकार
इंडिगो अपयशी होताच सरकारने काय केलं? 4 ते 5 हजारांचे तिकीट 30 हजार कसं झालं? तुमच्यामुळेच ही वेळ आली; हायकोर्टाकडून केंद्र सरकारची खरडपट्टी करत फटकार

व्हिडीओ

Anjali Damania : पुणे मुंढवा जमीन प्रकरणातील जमिनीवर थेट अजित पवारांचाच डोळा? अंजली दमानियांचा आरोप
Krishna Khopde BJP : Tukaram Mundhe विरोधात लक्षवेधी मांडल्यामुळे कृष्णा खोपडेंना धमकीचा फोन
Nagpur Leopard Rescue Operation | बिबट्याला डार्ट बसला,अर्ध बेशुद्ध अवस्थेत 15 फूट उंचीवर उडी मारली
Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti: ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
सांगोल्यात शहाजी बापूंची भाजपशी हातमिळवणी; नगरपालिकेच्या 2 जागा बिनविरोध, बापूंचा मावळला विरोध
सांगोल्यात शहाजी बापूंची भाजपशी हातमिळवणी; नगरपालिकेच्या 2 जागा बिनविरोध, बापूंचा मावळला विरोध
Ladki Bahin Yojana : सुनील प्रभूंनी लाडकी बहीणची जिल्हावार बोगस लाभार्थ्यांची आकडेवारी वाचून दाखवली, आदिती तटकरे उत्तर देत म्हणाल्या...
लाडकी बहीण योजनेच्या किती महिलांनी ई- केवायसी पूर्ण केली? आदिती तटकरेंनी उत्तर देताना आकडेवारी सांगितली
Delhi High Court on Indigo Crisis: इंडिगो अपयशी होताच सरकारने काय केलं? 4 ते 5 हजारांचे तिकीट 30 हजार कसं झालं? तुमच्यामुळेच ही वेळ आली; हायकोर्टाकडून केंद्र सरकारची खरडपट्टी करत फटकार
इंडिगो अपयशी होताच सरकारने काय केलं? 4 ते 5 हजारांचे तिकीट 30 हजार कसं झालं? तुमच्यामुळेच ही वेळ आली; हायकोर्टाकडून केंद्र सरकारची खरडपट्टी करत फटकार
लाचखोर तहसीलदारास रंगेहात अटक; शेतकऱ्याकडून अडीच लाखांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
लाचखोर तहसीलदारास रंगेहात अटक; शेतकऱ्याकडून अडीच लाखांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
Navi Mumbai foreigner died: मित्राच्या लग्नासाठी नवी मुंबईत आलेल्या स्वीडनच्या तरुणाचा सानपाड्यात संशयास्पद मृत्यू, नेमकं काय घडलं?
मित्राच्या लग्नासाठी नवी मुंबईत आलेल्या स्वीडनच्या तरुणाचा सानपाड्यात संशयास्पद मृत्यू, नेमकं काय घडलं?
Video: लाडकी बहीण योजना आणणारे 1 नंबरवरुन 2 वर गेले; विधानसभेत जयंत पाटील अन् शंभुराज देसाईंची जुगलबंदी
Video: लाडकी बहीण योजना आणणारे 1 नंबरवरुन 2 वर गेले; विधानसभेत जयंत पाटील अन् शंभुराज देसाईंची जुगलबंदी
Devendra Fadnavis On E-Challan: गाडीचे चलान न भरणाऱ्यांना पेट्रोल-डिझेल देऊ नका; मनीषा कायंदेंची मागणी, देवेंद्र फडणवीसांनी घोषणा करुन टाकली, सभागृहात काय घडलं?
गाडीचे चलान न भरणाऱ्यांना पेट्रोल-डिझेल देऊ नका; मनीषा कायंदेंची मागणी, देवेंद्र फडणवीसांनी घोषणा करुन टाकली, सभागृहात काय घडलं?
Embed widget