एक्स्प्लोर

लॉकडाऊन हे राजकीय हत्यार, 100 कोटींसह इतर प्रश्न कोणी विचारू नयेत म्हणून लॉकडाऊन; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात

वीज मंडळाने वीज बिल माफीचा जो प्रस्ताव दिलाय त्या फाईलवर मुख्यमंत्री म्हणून सही करण्याची हिम्मत दाखवावी. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं आहे.

पंढरपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जी हिम्मत लॉकडाऊन करण्यात दाखवली तीच हिम्मत त्यांनी वीज मंडळाने 50 टक्के वीज बिल माफीचा जो प्रस्ताव दिलाय ती फाईल मागवून घ्यावी आणि ज्याला अजित पवार विरोध करत आहेत त्या फाईलवर मुख्यमंत्री म्हणून सही करण्याची हिम्मत दाखवावी. तरच आम्ही म्हणू या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. नाहीतर हे सरकार मला अजित पवार चालवताना दिसत आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. पंढरपूर पोटनिवडणुकीत वंचितचे उमेदवार बिराप्पा मधुकर मोटे यांच्या प्रचारासाठी आले असता प्रकाश आंबेडकर बोलत होते. 

आमचे काही चालत नाही, आमचे कोणी ऐकत नाही असे म्हणणाऱ्या काँग्रेस पक्षाने आता आपली इभ्रत राखण्यासाठी या सरकारमधून बाहेर पडले पाहिजे, असा टोला प्रकाश आंबेडकरांनी लगावला. पडायचे की तिथेच खितपत पडायचे याचा निर्णय करावा, असंही त्यांनी म्हटलं. एकाबाजूला काँग्रेस नेते म्हणतात की आमची इभ्रत राखली जात नाही आणि आता जर त्यांना नागवे केले जात असेल आणि त्यांना त्यांची इज्जत झाकायची असेल तर त्यांना बाहेर पडल्याशिवाय मार्ग नाही. आता बघायचंय काँग्रेसवाल्याना इज्जत आहे की नाही, अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस नेत्यांवर टीका केली.

Maharashtra Lockdown : मोठी बातमी...! महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन नाही, 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध!
  
शरद पवार आणि अमित शाह यांची भेट झाल्याच्या बातम्या आल्या आणि त्यावर अमित शाह यांनी सगळ्या गोष्टी बाहेर काढता येत नाहीत, असं ट्वीट देखील केले. आता भाजप व अमित शाह याना सांगणे आहे की 100 कोटींचा आरोपात तथ्य आहे. आता भाजप व अमित शाह कारवाई करणार नसतील तर जनतेमध्ये चर्चा होणार आहे की वाटणी झाली. मोबदला मिळाल्यानेच भाजप शांत झाली का? हे लोकांसमोर प्रश्नचिन्ह राहणार असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
 
नेत्यांच्या सभेला कोरोना घाबरतो की लॉकडाऊन करणार म्हणल्यावर लोक घाबरतात याकडे मुख्यमंत्र्यांनी बघावे. एका बाजूला आरोग्यमंत्री राजेश टोपे एक सांगतात तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री वेगळे सांगत असल्याने खरे कोण बोलतंय आणि विश्वास कोणावर ठेवायचा असा प्रश्न लोकांना पडला आहे. लॉकडाऊन हे राजकीय अस्त्र म्हणून वापरले जात आहे. 100 कोटींचे झालेले आरोप, वीज तोडणीवरून असलेली नाराजी आणि तीन पक्षातील वाद यापासून लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी या अस्त्राचा वापर केला जात असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. जनतेने 100 टक्के लॉकडाऊन पाळल्यावर एकाचाही मृत्यू होणार नाही याची खात्री मुख्यमंत्र्यांनी,  द्यावी असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. 

नैतिकदृष्ट्या पदावर राहणे योग्य नाही म्हणून स्वत:हून राजीनामा दिला : अनिल देशमुख

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जी हिम्मत लॉकडाऊन करण्यात दाखवली तीच हिम्मत त्यांनी वीज मंडळाने 50 टक्के वीज बिल माफीचा जो प्रस्ताव दिलाय ती फाईल ती मागवून घ्यावी आणि ज्याला अजित पवार विरोध करत आहेत त्या फाईलवर मुख्यमंत्री म्हणून सही करण्याची हिम्मत दाखवावी. तरच आम्ही म्हणू या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. नाहीतर हे सरकार मला अजित पवार चालवताना दिसत आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. पंढरपूर पोटनिवडणुकीत वंचितचे उमेदवार बिराप्पा मधुकर मोटे यांच्या प्रचारासाठी आले असता प्रकाश आंबेडकर बोलत होते. 

आमचे काही चालत नाही, आमचे कोणी ऐकत नाही असे म्हणणाऱ्या काँग्रेस पक्षाने आता आपली इभ्रत राखण्यासाठी या सरकारमधून बाहेर पडले पाहिजे, असा टोला प्रकाश आंबेडकरांनी लगावला. पडायचे की तिथेच खितपत पडायचे याचा निर्णय करावा, असंही त्यांनी म्हटलं. एकाबाजूला काँग्रेस नेते म्हणतात की आमची इभ्रत राखली जात नाही आणि आता जर त्यांना नागवे केले जात असेल आणि त्यांना त्यांची इज्जत झाकायची असेल तर त्यांना बाहेर पडल्याशिवाय मार्ग नाही. आता बघायचंय काँग्रेसवाल्याना इज्जत आहे की नाही, अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस नेत्यांवर टीका केली.
  
शरद पवार आणि अमित शाह यांची भेट झाल्याच्या बातम्या आल्या आणि त्यावर अमित शाह यांनी सगळ्या गोष्टी बाहेर काढता येत नाहीत, असं ट्वीट देखील केले. आता भाजप व अमित शाह याना सांगणे आहे की 100 कोटींचा आरोपात तथ्य आहे. आता भाजप व अमित शाह कारवाई करणार नसतील तर जनतेमध्ये चर्चा होणार आहे की वाटणी झाली. मोबदला मिळाल्यानेच भाजप शांत झाली का? हे लोकांसमोर प्रश्नचिन्ह राहणार असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
 
नेत्यांच्या सभेला कोरोना घाबरतो की लॉकडाऊन करणार म्हणल्यावर लोक घाबरतात याकडे मुख्यमंत्र्यांनी बघावे. एका बाजूला आरोग्यमंत्री राजेश टोपे एक सांगतात तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री वेगळे सांगत असल्याने खरे कोण बोलतंय आणि विश्वास कोणावर ठेवायचा असा प्रश्न लोकांना पडला आहे. लॉकडाऊन हे राजकीय अस्त्र म्हणून वापरले जात आहे. 100 कोटींचे झालेले आरोप, वीज तोडणीवरून असलेली नाराजी आणि तीन पक्षातील वाद यापासून लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी या अस्त्राचा वापर केला जात असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. जनतेने 100 टक्के लॉकडाऊन पाळल्यावर एकाचाही मृत्यू होणार नाही याची खात्री मुख्यमंत्र्यांनी,  द्यावी असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kedar Jadhav On Rohit Pawar: केदार जाधवचा रोहित पवारांवर धक्कादायक आरोप; कुंती पवार, सतिश मगर, रेवती सुळेंचंही घेतलं नाव, नेमकं प्रकरण काय?
केदार जाधवचा रोहित पवारांवर धक्कादायक आरोप; कुंती पवार, सतिश मगर, रेवती सुळेंचंही घेतलं नाव, नेमकं प्रकरण काय?
Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 

व्हिडीओ

Thackeray Brothers : महायुती प्रचारात ठाकरे अजूनही विचारात? महायुतीत सभांची दाटी, ठाकरे शाखांवर बिझी Special Report
Ravindra Chavan on Vilasrao Deshmukh : आधी टीका जहरी , मग दिलगिरी Special Report
Santosh Dhuri Join BJP : संतोष धुरी यांचा राज ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' Special Report
Ajit pawar Sinchan Scam : अजितदादांना आतापर्यंत कोणत्या आरोपांत क्लिनचीट? Special Report
Shivaji Maharaj Politics :  नाही कुणा एकाचे, शिवराय सर्वांचे, सी.आर, पाटलांच्या वक्तव्याने नवा वाद Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kedar Jadhav On Rohit Pawar: केदार जाधवचा रोहित पवारांवर धक्कादायक आरोप; कुंती पवार, सतिश मगर, रेवती सुळेंचंही घेतलं नाव, नेमकं प्रकरण काय?
केदार जाधवचा रोहित पवारांवर धक्कादायक आरोप; कुंती पवार, सतिश मगर, रेवती सुळेंचंही घेतलं नाव, नेमकं प्रकरण काय?
Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
Raaz Actress Malini Sharma Vanished From Film Industry: 'राझ' सिनेमातील भूत, 23 वर्षांपासून अभिनेत्री बॉलिवूडमधून गायब; गेली कुठे? 'ती' सध्या काय करते?
'राझ' सिनेमातील भूत, 23 वर्षांपासून अभिनेत्री बॉलिवूडमधून गायब; गेली कुठे? 'ती' सध्या काय करते?
BMC Election 2026 MNS: भाजप-शिंदे गटाने मुंबईत मनसेचा एक-एक मोहरा वेचायचा सपाटा लावला, अंधेरीत ऑपरेशन टायगर, मुरजी पटेलांनी राज ठाकरेंची अख्खी फौजच गळाला लावली
भाजप-शिंदे गटाने मुंबईत मनसेचा एक-एक मोहरा वेचायचा सपाटा लावला, अंधेरीत ऑपरेशन टायगर, मुरजी पटेलांनी राज ठाकरेंची अख्खी फौजच गळाला लावली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
Embed widget