एक्स्प्लोर

लॉकडाऊन हे राजकीय हत्यार, 100 कोटींसह इतर प्रश्न कोणी विचारू नयेत म्हणून लॉकडाऊन; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात

वीज मंडळाने वीज बिल माफीचा जो प्रस्ताव दिलाय त्या फाईलवर मुख्यमंत्री म्हणून सही करण्याची हिम्मत दाखवावी. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं आहे.

पंढरपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जी हिम्मत लॉकडाऊन करण्यात दाखवली तीच हिम्मत त्यांनी वीज मंडळाने 50 टक्के वीज बिल माफीचा जो प्रस्ताव दिलाय ती फाईल मागवून घ्यावी आणि ज्याला अजित पवार विरोध करत आहेत त्या फाईलवर मुख्यमंत्री म्हणून सही करण्याची हिम्मत दाखवावी. तरच आम्ही म्हणू या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. नाहीतर हे सरकार मला अजित पवार चालवताना दिसत आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. पंढरपूर पोटनिवडणुकीत वंचितचे उमेदवार बिराप्पा मधुकर मोटे यांच्या प्रचारासाठी आले असता प्रकाश आंबेडकर बोलत होते. 

आमचे काही चालत नाही, आमचे कोणी ऐकत नाही असे म्हणणाऱ्या काँग्रेस पक्षाने आता आपली इभ्रत राखण्यासाठी या सरकारमधून बाहेर पडले पाहिजे, असा टोला प्रकाश आंबेडकरांनी लगावला. पडायचे की तिथेच खितपत पडायचे याचा निर्णय करावा, असंही त्यांनी म्हटलं. एकाबाजूला काँग्रेस नेते म्हणतात की आमची इभ्रत राखली जात नाही आणि आता जर त्यांना नागवे केले जात असेल आणि त्यांना त्यांची इज्जत झाकायची असेल तर त्यांना बाहेर पडल्याशिवाय मार्ग नाही. आता बघायचंय काँग्रेसवाल्याना इज्जत आहे की नाही, अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस नेत्यांवर टीका केली.

Maharashtra Lockdown : मोठी बातमी...! महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन नाही, 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध!
  
शरद पवार आणि अमित शाह यांची भेट झाल्याच्या बातम्या आल्या आणि त्यावर अमित शाह यांनी सगळ्या गोष्टी बाहेर काढता येत नाहीत, असं ट्वीट देखील केले. आता भाजप व अमित शाह याना सांगणे आहे की 100 कोटींचा आरोपात तथ्य आहे. आता भाजप व अमित शाह कारवाई करणार नसतील तर जनतेमध्ये चर्चा होणार आहे की वाटणी झाली. मोबदला मिळाल्यानेच भाजप शांत झाली का? हे लोकांसमोर प्रश्नचिन्ह राहणार असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
 
नेत्यांच्या सभेला कोरोना घाबरतो की लॉकडाऊन करणार म्हणल्यावर लोक घाबरतात याकडे मुख्यमंत्र्यांनी बघावे. एका बाजूला आरोग्यमंत्री राजेश टोपे एक सांगतात तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री वेगळे सांगत असल्याने खरे कोण बोलतंय आणि विश्वास कोणावर ठेवायचा असा प्रश्न लोकांना पडला आहे. लॉकडाऊन हे राजकीय अस्त्र म्हणून वापरले जात आहे. 100 कोटींचे झालेले आरोप, वीज तोडणीवरून असलेली नाराजी आणि तीन पक्षातील वाद यापासून लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी या अस्त्राचा वापर केला जात असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. जनतेने 100 टक्के लॉकडाऊन पाळल्यावर एकाचाही मृत्यू होणार नाही याची खात्री मुख्यमंत्र्यांनी,  द्यावी असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. 

नैतिकदृष्ट्या पदावर राहणे योग्य नाही म्हणून स्वत:हून राजीनामा दिला : अनिल देशमुख

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जी हिम्मत लॉकडाऊन करण्यात दाखवली तीच हिम्मत त्यांनी वीज मंडळाने 50 टक्के वीज बिल माफीचा जो प्रस्ताव दिलाय ती फाईल ती मागवून घ्यावी आणि ज्याला अजित पवार विरोध करत आहेत त्या फाईलवर मुख्यमंत्री म्हणून सही करण्याची हिम्मत दाखवावी. तरच आम्ही म्हणू या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. नाहीतर हे सरकार मला अजित पवार चालवताना दिसत आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. पंढरपूर पोटनिवडणुकीत वंचितचे उमेदवार बिराप्पा मधुकर मोटे यांच्या प्रचारासाठी आले असता प्रकाश आंबेडकर बोलत होते. 

आमचे काही चालत नाही, आमचे कोणी ऐकत नाही असे म्हणणाऱ्या काँग्रेस पक्षाने आता आपली इभ्रत राखण्यासाठी या सरकारमधून बाहेर पडले पाहिजे, असा टोला प्रकाश आंबेडकरांनी लगावला. पडायचे की तिथेच खितपत पडायचे याचा निर्णय करावा, असंही त्यांनी म्हटलं. एकाबाजूला काँग्रेस नेते म्हणतात की आमची इभ्रत राखली जात नाही आणि आता जर त्यांना नागवे केले जात असेल आणि त्यांना त्यांची इज्जत झाकायची असेल तर त्यांना बाहेर पडल्याशिवाय मार्ग नाही. आता बघायचंय काँग्रेसवाल्याना इज्जत आहे की नाही, अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस नेत्यांवर टीका केली.
  
शरद पवार आणि अमित शाह यांची भेट झाल्याच्या बातम्या आल्या आणि त्यावर अमित शाह यांनी सगळ्या गोष्टी बाहेर काढता येत नाहीत, असं ट्वीट देखील केले. आता भाजप व अमित शाह याना सांगणे आहे की 100 कोटींचा आरोपात तथ्य आहे. आता भाजप व अमित शाह कारवाई करणार नसतील तर जनतेमध्ये चर्चा होणार आहे की वाटणी झाली. मोबदला मिळाल्यानेच भाजप शांत झाली का? हे लोकांसमोर प्रश्नचिन्ह राहणार असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
 
नेत्यांच्या सभेला कोरोना घाबरतो की लॉकडाऊन करणार म्हणल्यावर लोक घाबरतात याकडे मुख्यमंत्र्यांनी बघावे. एका बाजूला आरोग्यमंत्री राजेश टोपे एक सांगतात तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री वेगळे सांगत असल्याने खरे कोण बोलतंय आणि विश्वास कोणावर ठेवायचा असा प्रश्न लोकांना पडला आहे. लॉकडाऊन हे राजकीय अस्त्र म्हणून वापरले जात आहे. 100 कोटींचे झालेले आरोप, वीज तोडणीवरून असलेली नाराजी आणि तीन पक्षातील वाद यापासून लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी या अस्त्राचा वापर केला जात असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. जनतेने 100 टक्के लॉकडाऊन पाळल्यावर एकाचाही मृत्यू होणार नाही याची खात्री मुख्यमंत्र्यांनी,  द्यावी असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: मान्सून केरळात दाखल; भारतीय हवामान विभागाकडून अधिकृत घोषणा
Maharashtra Live News Updates: मान्सून केरळात दाखल; भारतीय हवामान विभागाकडून अधिकृत घोषणा
Nashik Vidhan Parishad Election 2026: गणेश गीतेंची माघार, पण गोकुळ गीते अडून बसले, गिरीश महाजनांचं नाशिकच्या 'सस्पेन्स'वर मोठं सुतोवाच; म्हणाले...
गणेश गीतेंची माघार, पण गोकुळ गीते अडून बसले, गिरीश महाजनांचं नाशिकच्या 'सस्पेन्स'वर मोठं सुतोवाच; म्हणाले...
Maharashtra Rain Updates: मान्सून केरळमध्ये दाखल, महाराष्ट्रात कधी?; हवामान विभागाने तारीख सांगितली, पावसाचे A टू Z अपडेट्स
मान्सून केरळमध्ये दाखल, महाराष्ट्रात कधी?; हवामान विभागाने तारीख सांगितली, पावसाचे A टू Z अपडेट्स
Vikram Pachpute & Tukaram Mundhe: 'भंडारा म्हणजे शुद्ध हळद' म्हणून जाहीर करा; भाजप आमदाराची एफडीएकडे मागणी, तुकाराम मुंढेंनी दिलं मोठं आश्वासन
'भंडारा म्हणजे शुद्ध हळद' म्हणून जाहीर करा; भाजप आमदाराची एफडीएकडे मागणी, तुकाराम मुंढेंनी दिलं मोठं आश्वासन

व्हिडीओ

WhatsApp Scam Alert Special Report : मेसेजवरील एका क्लिकवर स्कॅम मेसेज ओळखणं होणार सोपं
Shashikant Shinde : सरकारचे भांडवलधार्जिणे निर्णय घेल्याने महागाई वाढतेय- शशिकांत शिंदे
Raosaheb Danve on Abdul Sattar : अब्दुल सत्तार चार तारखेला अर्ज मागे घेतील - रावसाहेब दानवे
Congress Crisis Special Report : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत?
Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Satara Vidhan Parishad : महायुतीसाठी साताऱ्यातून गुड न्यूज, शंभूराज देसाई- उमेदवार धैर्यशील कदम एकाच वाहनातून सांगलीकडे रवाना, सेनेच्या तानाजीराव पाटील यांच्या माघारीचे संकेत  
शंभूराज देसाई- भाजप उमेदवार धैर्यशील कदम एकाच वाहनातून सांगलीकडे रवाना, सेनेच्या तानाजीराव पाटील यांच्या माघारीचे संकेत
Lalit Modi : कोची टस्कर्स प्रकरणात शशी थरुर यांना कोण पाठिंबा देत होतं? ललित मोदीचे सोनिया गांधींसह काँग्रेस नेत्यांची नावं घेत खळबळजनक दावे
कोची टस्कर्स प्रकरणात शशी थरुर यांना कोण पाठिंबा देत होतं? ललित मोदीचे खळबळजनक दावे
Aamir Khan Third Wife Gauri Spratt: तिसऱ्यांदा बोहोल्यावर चढणार 'मिस्टर परफेक्शनिस्ट'; आमीर खान आणि सहा वर्षांच्या मुलाची आई असलेल्या गौरी स्प्रॅटच्या वयात किती अंतर?
तिसऱ्यांदा बोहोल्यावर चढणार 'मिस्टर परफेक्शनिस्ट'; आमीर खान आणि सहा वर्षांच्या मुलाची आई असलेल्या गौरी स्प्रॅटच्या वयात किती अंतर?
Kolhapur Crime news: प्रेमाचे आमिष, ब्लॅकमेलिंग, अत्याचाराची जागा अन् माहिती ; धक्कादायक धागेदोरे हाती, आरोपींची आर्थिक परिस्थिती चांगली, पोलीस तपासात महत्त्वाची माहिती समोर
प्रेमाचे आमिष, ब्लॅकमेलिंग, अत्याचाराची जागा अन् माहिती ; धक्कादायक धागेदोरे हाती, आरोपींची आर्थिक परिस्थिती चांगली, पोलीस तपासात महत्त्वाची माहिती समोर
Virat Kohli : विराट कोहलीच्या चाहत्यांना धक्का, किंग कोहली अफगाणिस्तान विरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर, रोहित शर्मा,हार्दिक पांड्याबाबत नवी अपडेट
विराट कोहली अफगाणिस्तान विरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर, इंग्लंड दौऱ्याबाबत प्रश्नचिन्ह, कोहलीच्या चाहत्यांना धक्का
SEBI : एका तक्रारीनं 15 लाख कोटींचा अपहार उघड, सेबीचा राजेश एक्सपोर्टसला दणका,सर्वात मोठ्या सोन्याच्या रिफायनरीचा मालक संकटात, शेअर बाजारात ट्रेडिंगला बंदी
सेबीचा राजेश एक्सपोर्टसला दणका,सर्वात मोठ्या सोन्याच्या रिफायनरीचा मालक संकटात, शेअर बाजारात ट्रेडिंगला बंदी
Andheri Subway Mumbai Rain: अंधेरी सब-वेसाठी आता 'आदित्य पॅटर्न'; अमित साटमांच्या पुढाकाराने 500 कोटींच्या टाक्यांचा प्रस्ताव
अंधेरी सब-वेसाठी आता 'आदित्य पॅटर्न'; अमित साटमांच्या पुढाकाराने 500 कोटींच्या टाक्यांचा प्रस्ताव
Dhule ACB Trap : 'पाच हजार द्या, अन्यथा बिल थांबवेन'; ज्वारी खरेदीच्या पावतीसाठी लाच मागितली, धुळ्याचा पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
'पाच हजार द्या, अन्यथा बिल थांबवेन'; ज्वारी खरेदीच्या पावतीसाठी लाच मागितली, धुळ्याचा पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
Embed widget