एक्स्प्लोर

लॉकडाऊन हे राजकीय हत्यार, 100 कोटींसह इतर प्रश्न कोणी विचारू नयेत म्हणून लॉकडाऊन; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात

वीज मंडळाने वीज बिल माफीचा जो प्रस्ताव दिलाय त्या फाईलवर मुख्यमंत्री म्हणून सही करण्याची हिम्मत दाखवावी. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं आहे.

पंढरपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जी हिम्मत लॉकडाऊन करण्यात दाखवली तीच हिम्मत त्यांनी वीज मंडळाने 50 टक्के वीज बिल माफीचा जो प्रस्ताव दिलाय ती फाईल मागवून घ्यावी आणि ज्याला अजित पवार विरोध करत आहेत त्या फाईलवर मुख्यमंत्री म्हणून सही करण्याची हिम्मत दाखवावी. तरच आम्ही म्हणू या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. नाहीतर हे सरकार मला अजित पवार चालवताना दिसत आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. पंढरपूर पोटनिवडणुकीत वंचितचे उमेदवार बिराप्पा मधुकर मोटे यांच्या प्रचारासाठी आले असता प्रकाश आंबेडकर बोलत होते. 

आमचे काही चालत नाही, आमचे कोणी ऐकत नाही असे म्हणणाऱ्या काँग्रेस पक्षाने आता आपली इभ्रत राखण्यासाठी या सरकारमधून बाहेर पडले पाहिजे, असा टोला प्रकाश आंबेडकरांनी लगावला. पडायचे की तिथेच खितपत पडायचे याचा निर्णय करावा, असंही त्यांनी म्हटलं. एकाबाजूला काँग्रेस नेते म्हणतात की आमची इभ्रत राखली जात नाही आणि आता जर त्यांना नागवे केले जात असेल आणि त्यांना त्यांची इज्जत झाकायची असेल तर त्यांना बाहेर पडल्याशिवाय मार्ग नाही. आता बघायचंय काँग्रेसवाल्याना इज्जत आहे की नाही, अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस नेत्यांवर टीका केली.

Maharashtra Lockdown : मोठी बातमी...! महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन नाही, 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध!
  
शरद पवार आणि अमित शाह यांची भेट झाल्याच्या बातम्या आल्या आणि त्यावर अमित शाह यांनी सगळ्या गोष्टी बाहेर काढता येत नाहीत, असं ट्वीट देखील केले. आता भाजप व अमित शाह याना सांगणे आहे की 100 कोटींचा आरोपात तथ्य आहे. आता भाजप व अमित शाह कारवाई करणार नसतील तर जनतेमध्ये चर्चा होणार आहे की वाटणी झाली. मोबदला मिळाल्यानेच भाजप शांत झाली का? हे लोकांसमोर प्रश्नचिन्ह राहणार असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
 
नेत्यांच्या सभेला कोरोना घाबरतो की लॉकडाऊन करणार म्हणल्यावर लोक घाबरतात याकडे मुख्यमंत्र्यांनी बघावे. एका बाजूला आरोग्यमंत्री राजेश टोपे एक सांगतात तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री वेगळे सांगत असल्याने खरे कोण बोलतंय आणि विश्वास कोणावर ठेवायचा असा प्रश्न लोकांना पडला आहे. लॉकडाऊन हे राजकीय अस्त्र म्हणून वापरले जात आहे. 100 कोटींचे झालेले आरोप, वीज तोडणीवरून असलेली नाराजी आणि तीन पक्षातील वाद यापासून लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी या अस्त्राचा वापर केला जात असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. जनतेने 100 टक्के लॉकडाऊन पाळल्यावर एकाचाही मृत्यू होणार नाही याची खात्री मुख्यमंत्र्यांनी,  द्यावी असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. 

नैतिकदृष्ट्या पदावर राहणे योग्य नाही म्हणून स्वत:हून राजीनामा दिला : अनिल देशमुख

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जी हिम्मत लॉकडाऊन करण्यात दाखवली तीच हिम्मत त्यांनी वीज मंडळाने 50 टक्के वीज बिल माफीचा जो प्रस्ताव दिलाय ती फाईल ती मागवून घ्यावी आणि ज्याला अजित पवार विरोध करत आहेत त्या फाईलवर मुख्यमंत्री म्हणून सही करण्याची हिम्मत दाखवावी. तरच आम्ही म्हणू या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. नाहीतर हे सरकार मला अजित पवार चालवताना दिसत आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. पंढरपूर पोटनिवडणुकीत वंचितचे उमेदवार बिराप्पा मधुकर मोटे यांच्या प्रचारासाठी आले असता प्रकाश आंबेडकर बोलत होते. 

आमचे काही चालत नाही, आमचे कोणी ऐकत नाही असे म्हणणाऱ्या काँग्रेस पक्षाने आता आपली इभ्रत राखण्यासाठी या सरकारमधून बाहेर पडले पाहिजे, असा टोला प्रकाश आंबेडकरांनी लगावला. पडायचे की तिथेच खितपत पडायचे याचा निर्णय करावा, असंही त्यांनी म्हटलं. एकाबाजूला काँग्रेस नेते म्हणतात की आमची इभ्रत राखली जात नाही आणि आता जर त्यांना नागवे केले जात असेल आणि त्यांना त्यांची इज्जत झाकायची असेल तर त्यांना बाहेर पडल्याशिवाय मार्ग नाही. आता बघायचंय काँग्रेसवाल्याना इज्जत आहे की नाही, अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस नेत्यांवर टीका केली.
  
शरद पवार आणि अमित शाह यांची भेट झाल्याच्या बातम्या आल्या आणि त्यावर अमित शाह यांनी सगळ्या गोष्टी बाहेर काढता येत नाहीत, असं ट्वीट देखील केले. आता भाजप व अमित शाह याना सांगणे आहे की 100 कोटींचा आरोपात तथ्य आहे. आता भाजप व अमित शाह कारवाई करणार नसतील तर जनतेमध्ये चर्चा होणार आहे की वाटणी झाली. मोबदला मिळाल्यानेच भाजप शांत झाली का? हे लोकांसमोर प्रश्नचिन्ह राहणार असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
 
नेत्यांच्या सभेला कोरोना घाबरतो की लॉकडाऊन करणार म्हणल्यावर लोक घाबरतात याकडे मुख्यमंत्र्यांनी बघावे. एका बाजूला आरोग्यमंत्री राजेश टोपे एक सांगतात तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री वेगळे सांगत असल्याने खरे कोण बोलतंय आणि विश्वास कोणावर ठेवायचा असा प्रश्न लोकांना पडला आहे. लॉकडाऊन हे राजकीय अस्त्र म्हणून वापरले जात आहे. 100 कोटींचे झालेले आरोप, वीज तोडणीवरून असलेली नाराजी आणि तीन पक्षातील वाद यापासून लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी या अस्त्राचा वापर केला जात असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. जनतेने 100 टक्के लॉकडाऊन पाळल्यावर एकाचाही मृत्यू होणार नाही याची खात्री मुख्यमंत्र्यांनी,  द्यावी असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

गुरुदेवजींच्या आशिर्वादामुळं चमत्कार, माझ्या घशाची समस्या नाहीशी झाली, मुंबईच्या महापौर तावडेंचं वक्तव्य 
गुरुदेवजींच्या आशिर्वादामुळं चमत्कार, माझ्या घशाची समस्या नाहीशी झाली, मुंबईच्या महापौर तावडेंचं वक्तव्य 
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये तलावात तीन लहान मुले बुडाली, एकाचा मृतदेह काढला बाहेर, दोन जणांचा शोध सुरु
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये तलावात तीन लहान मुले बुडाली, एकाचा मृतदेह काढला बाहेर, दोन जणांचा शोध सुरु
हा विद्रोह माझ्या मातीसाठी, राजा शिवाजी सिनेमाच्या टीझरने अंगावर काटा, संजय दत्त, बोमन इराणी, विद्या बालन, अभिषेक बच्चनसह दिग्गजांची फौज
हा विद्रोह माझ्या मातीसाठी, राजा शिवाजी सिनेमाच्या टीझरने अंगावर काटा, संजय दत्त, बोमन इराणी, विद्या बालन, अभिषेक बच्चनसह दिग्गजांची फौज
 गडचिरोली पोलिसांसमोर 9 जहाल नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण, तीन पुरुष सहा महिलांचा समावेश 
 गडचिरोली पोलिसांसमोर 9 जहाल नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण, तीन पुरुष सहा महिलांचा समावेश 

व्हिडीओ

Suraj Chavhan On Rohit Pawar : राष्ट्रवादी पक्षाला अडचणीत आणण्यासाठी रोहित पवारांना 5 कोटी दिलेत
Ashwini Bhide New BMC Commissioner : मुंबई पालिका आयुक्तपदी अश्विनी भिडे
Sanjay Raut PC : खरातच्या हमाममध्ये सगळेच नग्न, कुणा-कुणाची नावं घेणार, एसआयटीने नावं जाहीर करावीत
Eknath Khadse Jalgaon : महार वतनाच्या जमीन हडपल्याचा आरोप, एकनाथ खडसे काय म्हणाले?
Ashok Kharat Book : खरातची अंधभक्ती, आत्मचरित्रात स्तुती, पुस्तकातली भाकणूक, भोळ्या भक्तांची फसवणूक Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अबुधाबीच्या कंपनीनं भारतीय कंपनीसाठी तिजोरी उघडली, सम्मान कॅपिटलमध्ये मालकी हक्क मिळवण्यासाठी 8800 कोटी मोजले
अबुधाबीच्या कंपनीनं भारतीय कंपनीसाठी तिजोरी उघडली, सम्मान कॅपिटलमध्ये मालकी हक्क मिळवण्यासाठी 8800 कोटी मोजले
हा विद्रोह माझ्या मातीसाठी, राजा शिवाजी सिनेमाच्या टीझरने अंगावर काटा, संजय दत्त, बोमन इराणी, विद्या बालन, अभिषेक बच्चनसह दिग्गजांची फौज
हा विद्रोह माझ्या मातीसाठी, राजा शिवाजी सिनेमाच्या टीझरने अंगावर काटा, संजय दत्त, बोमन इराणी, विद्या बालन, अभिषेक बच्चनसह दिग्गजांची फौज
Ashwini Bhide : अश्विनी भिडेंच्या नियुक्तीमागे राजकारण रंगलं, फडणवीसांचा पुन्हा एकदा शिंदेंना शह, महापालिकेवर वरचष्मा कायम
अश्विनी भिडेंच्या नियुक्तीमागे राजकारण रंगलं, फडणवीसांचा पुन्हा एकदा शिंदेंना शह, महापालिकेवर वरचष्मा कायम
Donald Trump : इराण विरोधातील युद्धात अमेरिका एकाकी, डोनाल्ड ट्रम्प यांच्या संतापाचा भडका, UK आणि फ्रान्सला धडा शिकवण्याचा इशारा
तुम्ही तुमचं तेल मिळवा, अमेरिका तुम्हाला साथ द्यायला बांधील नाही, डोनाल्ड ट्रम्प UK आणि फ्रान्सवर भडकले
Sakal Hindu Samaj : रामनवमीला शोभायात्रा रोखल्याचा पोलिसांवर आरोप, सकल हिंदू समाजाचं चेंबूरमध्ये आंदोलन, पोलिसांकडून आंदोलक ताब्यात
रामनवमीला शोभा यात्रा रोखल्याचा आरोप करत सकल हिंदू समाजाचं चेंबूरमध्ये आंदोलन, पोलिसांकडून आंदोलक ताब्यात
RBI चा एअरटेल पेमेंटस बँकेला दणका, तब्बल 31 लाखांचा दंड ठोठावला, कारवाई कोणत्या कारणामुळं झाली?
RBI चा एअरटेल पेमेंटस बँकेला दणका, तब्बल 31 लाखांचा दंड ठोठावला, कारवाई कोणत्या कारणामुळं झाली?
NCP: राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बदनामीसाठी रोहित पवारांनी एजन्सीला 5 कोटींचं पॅकेज दिलंय; सूरज चव्हाणांचा गंभीर आरोप
NCP: राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बदनामीसाठी रोहित पवारांनी एजन्सीला 5 कोटींचं पॅकेज दिलंय; सूरज चव्हाणांचा गंभीर आरोप
Ashok Kharat Crime: महिलांना दिवस जाऊ नयेत म्हणून अशोक खरात... एसआयटीच्या तपासात धक्कादायक अँगल समोर, नाशिकमधील डॉक्टर पोलिसांच्या रडारवर
महिलांना दिवस जाऊ नयेत म्हणून अशोक खरात... एसआयटीच्या तपासात धक्कादायक अँगल समोर, नाशिकमधील डॉक्टर पोलिसांच्या रडारवर
Embed widget