एक्स्प्लोर

प्रा. एन.डी. पाटील यांना अनोखी श्रद्धांजली; राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन

N D Patil : प्रा. एन. डी. पाटील यांच्या आयुष्यावर राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन, विजेत्यांना रोख रकमेसह सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र मिळविण्याची संधी.

N D Patil : आपल्या महाराष्ट्र राज्यातील एक संघर्षशील आणि विवेकी नेतृत्व ठरलेल्या प्रा. एन. डी. पाटील यांच्या आयुष्यावर राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्यांना रोख रकमेसह सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र मिळविण्याची संधी. लेट्स रिड इंडीया कडून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रा. एन. डी. पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कार्य कर्तृत्वाचा सर्वसामन्यांना परीचय व्हावा या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना रोख रुपये 10 हजारसह सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र हे प्रथम पारितोषिक, रोख रुपये 5 हजारसह सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे द्वितीय पारितोषिक, तर रोख रुपये 3 हजारसह सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे तृतीय  पारितोषिक प्रदान करण्यात येतील. तर काही उत्तेजनार्थ पारितोषिकेही प्रदान करण्यात येतील. 

महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय जडणघडणीत, तसेच विविध लोकचळवळी व लढ्यांमध्ये प्रा. एन. डी. पाटील यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. राज्यातील कष्टकरी व शेतकऱ्यांचा बुलंद आवाज बनलेले प्रा. एन. डी. पाटील अखेरपर्यंत राज्यातील सर्वसामान्य, कष्टकरी व शेतकऱ्यांसाठी लढत राहिले. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेले प्रा. एन. डी. पाटील महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री म्हणूनही उत्तम काम केले होते. नुकताच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहताना त्यांचे पुण्यस्मरण व्हावे यासाठी निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 

 स्पर्धेचे नियम व अटी
1.निबंधामध्ये शुद्धलेखनाच्या चुका नसाव्यात. 
2. निबंध मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये असावा. 
3. निबंधाचे परिक्षण नामवंत अभ्यासक तसेच तज्ञपरिक्षकांमार्फत केले जाईल. 
4.स्पर्धेतील निवडक निबंध पुस्तक रुपात छापले जातील. 
5. परीक्षकांचा व आयोजकांचा निर्णय अंतिम असेल. 
6. निबंधाचा मजकुर हा स्वरचित असावा. कॉपी केलेला किंवा कोणत्या लेखाचा काही भाग घेतल्याचे लक्षात आल्यास प्रवेशिका बाद केली जाईल. 
7. निबंध लेखन स्पर्धेसाठी किमान शब्द मर्यादा १००० ते कमाल २५०० शब्द एवढी निश्चित करण्यात आली आहे. 

भाग घेण्याची अंतिम तारीख 
स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची अंतिम तारीख ५ फेब्रुवारी २०२२ असून स्पर्धकाने निबंधासोबत आपली संपूर्ण माहिती पाठवावी. तसेच स्पर्धेमध्ये खालीलपैकी  कोणत्याही मार्गाने सहभागी होऊ शकता. 

निबंध कसे पाठवणार ?
आपण आपले निबंध लिहून स्कॅन करून  किंवा टाईप करून वर्ड किंवा पीडीएफ फाईल स्वरूपात तयार करून letsreadf@gmail.com या ई-मेल द्वारे पाठवावेत. 

Google फॉर्म द्वारे तुम्ही स्पर्धेत सहभागी होऊ शकता. 
लिंक - निबंध स्पर्धा : विषय : जेष्ठ नेते प्रा. एन डी पाटील 

यासोबतच आपला निबंध लिहून पोस्टाने देखील पाठवू शकता 
पत्ता
311, द ग्रेट ईस्टर्न गॅलरीया, प्लॉट नं. 20, सेक्टर 4, ऑफ पाम बीच रोड, नेरुळ पश्चिम, नवी मुंबई 400 706. फोन 022 27710642 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Live Blog Updates: राज्यात अवकाळी पावसाचा कहर; बळीराज्याचा तोंडाचा घास हिरावला
Live Blog Updates: राज्यात अवकाळी पावसाचा कहर; बळीराज्याचा तोंडाचा घास हिरावला
मोठी बातमी: बारामती पोट निवडणुकीसाठी 30 जणांनी अर्ज नेले; निवडणूक बिनविरोध होणार की चुरस रंगणार?, राज्याचं लागलं लक्ष
बारामती पोट निवडणुकीसाठी 30 जणांनी अर्ज नेले; निवडणूक बिनविरोध होणार की चुरस रंगणार?, राज्याचं लागलं लक्ष
Ashok Kharat Wife: अशोक खरातची पत्नी कल्पना खरात दोन दिवसांपासून फरार, पोलिसांना थांगपत्ता लागेना, SIT ची नजर चुकवून कशी झाली गायब?
अशोक खरातची पत्नी कल्पना खरात दोन दिवसांपासून फरार, पोलिसांना थांगपत्ता लागेना, SIT ची नजर चुकवून कशी झाली गायब?
Maharashtra Unseasonal Rain : एकीकडे आखातातील युद्धाचा भडका, दुसरीकडे अस्मानी संकटांचा फटका; गारपीट, अवकाळी पावसानं बळीराज्याचा तोंडाचा घास हिरावला
एकीकडे आखातातील युद्धाचा भडका, दुसरीकडे अस्मानी संकटांचा फटका; गारपीट, अवकाळी पावसानं बळीराज्याचा तोंडाचा घास हिरावला

व्हिडीओ

Akola Police : अटकेतील महिलेकडे पोलीसाची शरीरसुखाची मागणी Special Report
Jain Muni on Tararani : ताराराणींचा अवमान, जैन मुनींमध्येच घमासान Special Report
Ashok Kharat on Fish Vegetarian : खरातचा चमत्कार म्हणे मासे 'शाकाहार' Special Report
Shashikant Shinde PC : अजितदादा प्रकरणात एफआयआरही होत नसेल तर महाराष्ट्राचं दुर्देव, शिंदेंचा संताप
Sanjay Raut PC | हा मराठा साम्राज्याचा अपमान, महाराणी ताराराणींच्या विधानावरून संजय राऊत आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhurandhar 2 Box Office Collection Day 14: 'धुरंधर 2'च्या धुवांधार कमाईनं थरथरलं बॉक्स ऑफिस; चौदाव्या दिवशीही दिग्गजांना लोळवलं, आता लक्ष्य 'बाहुबली 2'?
'धुरंधर 2'च्या धुवांधार कमाईनं थरथरलं बॉक्स ऑफिस; चौदाव्या दिवशीही दिग्गजांना लोळवलं, आता लक्ष्य 'बाहुबली 2'?
Ashok Kharat Case Nashik Crime News: पहिले लग्न, दोन आपत्य, मग घटस्फोट; अशोक खरातने महिलेला ते वाक्य बोलून जाळ्यात ओढलं, पुढे गर्भपातसह हादरवणारं घडलं!
पहिले लग्न, दोन आपत्य, मग घटस्फोट; अशोक खरातने महिलेला ते वाक्य बोलून जाळ्यात ओढलं, पुढे गर्भपातसह हादरवणारं घडलं!
Chhaava 2 Vicky Kaushal As Shahu Maharaj: बॉक्स ऑफिस पुन्हा हादरणार, 'छावा'चा सीक्वेल येणार? शाहू महाराजांच्या भूमिकेत झळकणार विक्की कौशल
बॉक्स ऑफिस पुन्हा हादरणार, 'छावा'चा सीक्वेल येणार? शाहू महाराजांच्या भूमिकेत झळकणार विक्की कौशल
Solapur Crime news: सोलापूरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना, वडिलांनी तीन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
सोलापूरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना, वडिलांनी तीन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
Navi Mumbai : नवी मुंबई महापालिका ठरली करवसुलीत अग्रेसर, 876 कोटींचा कर वसूल करत ऐतिहासिक कामगिरी
नवी मुंबई महापालिका ठरली करवसुलीत अग्रेसर, 876 कोटींचा कर वसूल करत ऐतिहासिक कामगिरी
Latur Rain Update : लातूरच्या रेणापूर तालुक्यात गारपीट आणि वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतीचे मोठे नुकसान, रस्ते बंद..
लातूरच्या रेणापूर तालुक्यात गारपीट आणि वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतीचे मोठे नुकसान, रस्ते बंद..
Maharashtra Rain : महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा सुरुच, मराठावाडा, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते खान्देशात जोरदार पाऊस
महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा सुरुच, मराठावाडा,कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते खान्देशात जोरदार पाऊस
Share Market : नव्या आर्थिक वर्षाची दणक्यात सुरुवात, शेअर बाजारात एका दिवसात गुंतवणूकदारांची 10 लाख कोटींची कमाई
नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी, शेअर बाजारात 10 लाख कोटींची कमाई
Embed widget