एक्स्प्लोर

#JanataCurfew जनता कर्फ्यू वाढू शकतो, संजय राऊत यांचे संकेत

कोरोनाचा राज्यात दुसरा बळी गेलाय, आता परिस्थिती गंभीर होत चालली असून मुख्यमंत्री हा कर्फ्यू वाढवू शकतात अशी शक्यता संजय राऊत यांनी वर्तवली आहे.

मुंबई : कोरोना व्हायरसचं जाळं पसरत पसरत अखेर मुंबईपर्यंत येऊन पोहोचलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आदेशानुसार आज देशभरात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. मुंबईकरांनी या कर्फ्यूला चांगला प्रतिसाद दिला आहे, याबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांचा अनुभव सांगितला आहे. यासंबंधी बोलताना मुख्यमंत्री हा कर्फ्यू वाढवण्याची शक्यता आहे असंही त्यांनी म्हटलं.

#JanataCurfew मुख्यमंत्री जनता कर्फ्यू वाढवू शकतात, संजय राऊत यांचे संकेत

मुंबईतील रस्ते ओस पडले आहेत कारण सर्वाधिक लोकांनी जनता कर्फ्यूला प्रतिसाद देत घरी राहणं पसंत केलंय आणि याचाच परिणाम म्हणून मी आज केवळ तेरा मिनिटात ऑफिसमध्ये पोहोचलो असं संजय राऊत यांनी सांगितलं. मुंबईकरांनी या कर्फ्युला चांगला प्रतिसाद दिसला आहे आणि आता या युद्धाविरोधात सर्वाना लढायचं आहे असंही त्यांनी म्हटलं. खरंतर आज जो कर्फ्यू दिसत आहे तो आठ दिवसांपूर्वीच लागायला हवा होता हे माझं वैयक्तिक मत आहे असं राऊत यांनी म्हटलं.

#JanataCurfew | गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, गेट वे ऑफ इंडिया, जुहू चौपाटीवर जनता कर्फ्यूचा काय परिणाम?

संजय राऊत सामनाच्या कार्यालयात असल्यामुळे त्यांना वर्क फ्रॉम होमबद्दल विचारलं असता, मी सुद्धा वर्क फ्रॉम होम करतोय कारण सामना हेच माझं घर आहे असं राऊत यांनी म्हटलं. माझ्या घरीदेखील सर्वांनी स्वत:ला होम क्वॉरंटिन केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री हा जनता कर्फ्यू वाढवू शकतात, असं मोठं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. आता कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे, मृत्यूची संख्या रोखण्यासाठी कठोर पावलंही उचलावी लागतील. या परिस्थितीमुळे आर्थिक अडचण येणार आहे हे नक्की पण देशासाठी हे करावं लागणार आहे. नुसतं वंदे मातरम् आणि भारत माता की जय बोलून चालणार नाही , देशासाठी काही करायचं असेल तर हे करायला हवं.

आर्थिक मंदीविरोधातसुद्धा सर्वांनी एकत्र येऊन लढायला हवं आणि 2008नंतर आता कोरोनामुळे आर्थिक मंदी येणार आहे. मुंबईतील गिरण्या जेव्हा बंद पडल्या त्यानंतर गुन्हेगारी फार वाढली होती, आता मात्र हे सर्व होण्यापासून रोखता आलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पुढाकार घेऊन सर्व पक्षांची बैठक बोलावली पाहिजे. मात्र मला वाटतं विरोधीपक्ष यातही राजकारण करेल. पण आता खुर्च्या नाही तर राज्य वाचवण्याची गरज आहे त्यामुळे याबाबतीत तरी विरोधकांनी राजकारण मधे आणू नये असं संजय राऊत यांनी म्हटलं.

#JanataCurfew | चर्चगेट, अंधेरी, दादरमध्ये जनता कर्फ्यूची काय परिस्थिती?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah on Maharashtra Vidhan Sabha : महाराष्ट्रात यंदा महायुतीचे सरकार, मात्रAmit Shah : यंदा महायुतीचं सरकार येईल, 2029 ला एकट्या भाजपच्या जीवावर सरकार करायचंBadlapur Case : फरार आरोपींना जामीन मिळण्याची पोलीस वाट पाहतायत का?Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 10 October 2024 : 04 PM : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Embed widget