एक्स्प्लोर

मुख्यमंत्री झालात, पुढे काय करणार? देवेंद्र फडणवीस म्हणाले माझा 2 महत्वाच्या गोष्टींवर भर असणार

जनतेनं आम्हाला प्रचंड बहुमत दिलं आहे. याचा मला आनंद आहे, जनतेच्या आशा पूर्ण करण्यासाठी हे यश दिलं असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केलं.

CM Devendra Fadnavis : जनतेनं आम्हाला प्रचंड बहुमत दिलं आहे. याचा मला आनंद आहे, त्याचबरोबर जबाबदारीची जाणीव देखील झाली. जनतेच्या आशा पूर्ण करण्यासाठी हे यश दिलं असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केलं. महाराष्ट्र (Maharashtra) आता थांबणार नाही याचा अर्थ अडीच वर्षापूर्वी आमचं सरकार आलं तेव्हा आम्ही राज्याला ट्रॅकवर आणलं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले होते, तर मी आणि अजितदादा उपमुख्यमंत्री झाले होते. आता पुढच्या काळात प्रकल्पांना वेगाने पुढे नेणार आहोत. येत्या काळात माझा भर हा नदीजोड प्रकल्पावर असणार आहे. तर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ग्रीन एनर्जीवर भर असणार आहे, असं फडणवीस म्हणाले. 

रोजगाराची निर्मिती होणार, अर्थव्यवस्थेला चालना मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डीडी सह्याद्रीला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्दे मांडले. पुढच्या काळात नदीजोड चार नदीजोड प्रकल्पावार माझा भर असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. मी आता चार प्रकल्पांना मान्यता दिली आहे. हे प्रकल्प महाराष्ट्राला कायम दुष्काळमुक्त करु शकतात असे फडणवीस म्हणाले. तसेच ग्रीन एनर्जीवर देखील माझा भर राहणार आहे. 2030 मध्ये 52 टक्के वीज ग्रीन एनर्जी असेल असंही फडणवीस म्हणाले. याचा शेती उद्योगाला मोठा फायदा होणार आहे. यामुळं रोजगाराची निर्मिती होईल, अर्थव्यवस्थेला विशेष चालना मिळेल असेल असे फडणवीस म्हणाले. येणाऱ्या काळात अनेक गोष्टी करायच्या आहेत. सगळ्या योजना चालवायच्या आहेत. 

धारावीच्या प्रकल्पाबाबात नेमकं काय म्हणाले फडणवीस?

धारावीची संकल्पना राजीव गांधीच्या काळात मांडली होती. यावर कोणत्याचं सरकारन काहीच केलं नसल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या प्रकल्पाचा जीपीआर तयार केला. हा प्रकल्प करायचा असेल तर जास्त जागा लागणार म्हणून आम्ही रेल्वेकडून जागा विकत घेतल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. याचं टेंडर काढलं. विकासक देखीस नेमला होता. त्यावेळी विकासक हे काय गौतम अदानी नव्हते. मात्र, तरीदेखील महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर त्यांनी टेंडर रद्द केल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. आताचे जे नवीन टेंडर तयार केलं आहे ते उद्धव ठाकरे यांचे सरकारपनं तयार केले आहेत. यातील एकच गोष्टी मी बदलली आहे. ती म्हणजे टीडीआरचे कॅपिंग करा हे सांगितलं. मार्केट रेटच्या 90 टक्के किंमत करता येईल, त्यापेक्षा जास्त किंमत करता येणार नाही. त्याचा डिजीटल प्लॅटफॉर्म असेल हे देखील सांगतल्याचे फडणवीस म्हणाले. नियमात बसणाऱ्यांना धारावीतच घर देणार असल्याचे फडणवीस म्हणाले. जे नियमात बसत नाहीत नाहीत, त्यांच्यासाठी रेंटल हाऊसिंग करायचे ठरले आहे. 10 ते 12 वर्षानंतर थोडे पैसे भरले की ते घर त्यांना मिळेल असेही फडणवीस म्हणाले. गरीबासाठी घर देण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे फडणवीस म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

एकनाथ शिंदे म्हणाले, मी 20 वर्षातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री, मग तुम्ही कोण; देवेंद्र फडणवीस म्हणतात....

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार आज अर्ज भरणार
Maharashtra Live Blog Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार आज अर्ज भरणार
Akola Crime: धुरंधर स्टाईल गुंडगिरी, तिघांवर प्राणघातक हल्ला; पोलिसांनी 24 तासात गावगुंडाची मस्ती जिरवली, ज्या भागात दहशत पसरवली तिथेच गुन्हेगारांचा 'रोड शो'
धुरंधर स्टाईल गुंडगिरी, तिघांवर प्राणघातक हल्ला; पोलिसांनी 24 तासात गावगुंडाची मस्ती जिरवली, ज्या भागात दहशत पसरवली तिथेच गुन्हेगारांचा 'रोड शो'
Jain Muni Nileshchandra On Manoj Jarange Patil: मनोज जरांगे बोलले, फटके खायचे आहेत का?, आता जैन मुनी निलेशचंद्र यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, फटके मारायचे तर...
मनोज जरांगे बोलले, फटके खायचे आहेत का?, आता निलेशचंद्र यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, फटके मारायचे तर...
राज्यातील 39 आमदार अशोक खरातच्या तंत्र-मंत्र भोंदूगिरीत सामील, त्या आमदारांच्या राजीनाम्यासाठी  माकप आंदोलन करणार 
राज्यातील 39 आमदार अशोक खरातच्या तंत्र-मंत्र भोंदूगिरीत सामील, त्या आमदारांच्या राजीनाम्यासाठी  माकप आंदोलन करणार 

व्हिडीओ

Donald Trump Warning Iran : Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
Khalapur Fake Bhondubaba Case : खरातनंतर आता खालापूरचा बाबाजान, जादूटोण्याच्या बहाण्याने अत्याचार
Congress On Himanta Biswa Sarma : आसामचा रणसंग्राम, काँग्रेसची हिमंता बिस्वा यांच्यावर गंभीर आरोप
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री? मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Khalapur Bhondu Baba : खालापूरमध्ये भोंदूबाबाचा पर्दाफाश, अनेक महिलांवर केला अत्याचार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akola Crime: धुरंधर स्टाईल गुंडगिरी, तिघांवर प्राणघातक हल्ला; पोलिसांनी 24 तासात गावगुंडाची मस्ती जिरवली, ज्या भागात दहशत पसरवली तिथेच गुन्हेगारांचा 'रोड शो'
धुरंधर स्टाईल गुंडगिरी, तिघांवर प्राणघातक हल्ला; पोलिसांनी 24 तासात गावगुंडाची मस्ती जिरवली, ज्या भागात दहशत पसरवली तिथेच गुन्हेगारांचा 'रोड शो'
Assam Election : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
Baramati byelection 2026: सुनेत्रा पवारांनी हर्षवर्धन सपकाळांना फोन फिरवला, तरीही काँग्रेसने बारामती पोटनिवडणूक उमेदवार दिलाच, माघार घेण्यासाठी ठेवली 'ही' अट
सुनेत्रा पवारांनी हर्षवर्धन सपकाळांना फोन फिरवला, तरीही काँग्रेसने बारामती पोटनिवडणूक उमेदवार दिलाच, माघार घेण्यासाठी ठेवली 'ही' अट
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
Embed widget