एक्स्प्लोर

माझा कट्टा | लडाख केंद्रशासित प्रदेश बनल्याने वेगळी ओळख मिळाली : जामयांग नामग्याल

कलम 370 हटवल्यानंतर लडाखमध्ये मोकलम 370 हटवल्यानंतर लडाखमध्ये मोठा बदल झाला आहे. देशातील खुप कमी लोक लडाखमधील लोकांना ओळखत होते. मात्र गेल्या वर्षभरात लडाख चर्चेत असल्याने नवी ओळख मिळाली. देशातील खुप कमी लोक लडाखमधील लोकांना ओळखत होते. मात्र गेल्या वर्षभरात लडाख चर्चेत असल्याने नवी ओळख मिळाली, असं खासदार जामयांग नामग्याल यांनी म्हटलं.

मुंबई : कलम 370 चर्चेदरम्यान संसदेत केलेल्या भाषणानंतर घराघरात पोहोचलेले, देशातील भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठ्या लेह मतदारसंघातील भाजपचे खासदार जामयांग सेरिंग नामग्याल एबीपी माझाच्या 'माझा कट्टा'मध्ये सहभागी झाले होते. तरुण नवीन खासदार असताना संसदेत भाषणाला कशी संधी मिळाली याचा किस्साही त्यांनी सांगितला.

आम्ही जम्मू काश्मीर भागातील असल्याने कलम 370 वर बोलणे आमचा हक्क आहे, असं मी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितलं होतं. लोकसभा, राज्यसभेत कलम 370 वर चर्चा सुरु असताना मी बोलण्याचा आग्रह केला. त्यावेळी माझ्या मनात असलेल्या 17-18 मुद्यांची सूची केली. एका नेत्याने मला भाषणाची संधी मिळेल असं आश्वासन दिलं. मात्र दुसऱ्या दिवशी संध्याकाळ होईपर्यंत मला लोकसभेत बोलण्याची संधी मिळाली नाही. मला वाटलं आजही संधी मिळणार नाही. मात्र उशीरा पण ज्यावेळी मी बोलायला सुरुवात केली त्यावेळी मी सलग 19 मिनिटाहून अधिक वेळ भाषण केलं. एवढे मोठे नेते सभागृहात असताना मला बोलण्याची संधी मिळाली ही अभिमानाची बाब आहे, असं जामयांग नामग्याल यांनी सांगितले.

कलम 370 हटवल्यानंतर लडाखमध्ये मोठा बदल झाला आहे. देशातील खुप कमी लोक लडाखमधील लोकांना ओळखत होते. मात्र गेल्या वर्षभरात लडाख चर्चेत असल्याने नवी ओळख मिळाली. लडाख वेगळा केंद्रशासित प्रदेश बनल्याने तेथील नागरिकांचं मनोबल वाढलं आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख एकत्र असल्याने खुप अडचणी येत होत्या. मात्र विभाजनानंतर लडाखमधील नागरिकांचं जीवन बदललं आहे. सरकारी कामे वेगाने होऊ लागले आहेत. भारत सरकारकडून लडाखसाठी मिळणारा निधी देखील वाढला आहे, अशी माहिती जामयांग यांनी दिली.

भारत-चीन सीमेवरील वादावर बोलताना त्यांनी म्हटलं की, सीमेवरील भागातील परिस्थितीचा मी स्वत: आढावा घेतला आहे. मीडिया दाखवते तशी नाही. चीन पेक्षा मीडिया जास्त घाबरवत आहे. स्थानिक नागरिक शांततेनं जीवन जगत आहेत. 2014 आधीच्या सरकारने भारत-चीनवर लक्ष दिलं असतं तर ही परिस्थिती उद्भवली नसती असा टोलाही त्यांनी लगावला.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई महापालिकेचा कबुतरांबाबत मोठा निर्णय, चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकता येणार
मुंबई महापालिकेचा कबुतरांबाबत मोठा निर्णय, चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकता येणार
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
Rohit Arya : मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार
मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार
Rohit Arya : मन वळवण्यासाठी पोलिसांनी शपथ घेतली, पायाही पडले, बाथरुमच्या खिडकीतून स्टुडिओत गेले; रोहित आर्यच्या एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी
मन वळवण्यासाठी पोलिसांनी शपथ घेतली, पायाही पडले, बाथरुमच्या खिडकीतून स्टुडिओत गेले; रोहित आर्यच्या एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Unveiling Ceremony : एकनाथ Shinde म्हणाले 'ठाण्यातील Vitthal मूर्ती भक्तांसाठी प्रेरणा'
Pigeon Feeding Row: मुंबईत कबूतरांना दाणे टाकण्यावर निर्बंध, फक्त ४ ठिकाणी सकाळी ७ ते ९ परवानगी
Sanjay Raut Health: 'प्रकृतीत गंभीर बिघाड', खासदार Sanjay Raut दोन महिने राजकारणापासून दूर
Maha Local Body Polls: 'पुढील आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता'- Ajit Pawar
EVM Protest: 'परवानगीशिवाय मोर्चा काढल्यास कारवाई', चंद्रशेखर बावनकुळेंचा MVA-MNS ला थेट इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई महापालिकेचा कबुतरांबाबत मोठा निर्णय, चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकता येणार
मुंबई महापालिकेचा कबुतरांबाबत मोठा निर्णय, चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकता येणार
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
Rohit Arya : मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार
मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार
Rohit Arya : मन वळवण्यासाठी पोलिसांनी शपथ घेतली, पायाही पडले, बाथरुमच्या खिडकीतून स्टुडिओत गेले; रोहित आर्यच्या एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी
मन वळवण्यासाठी पोलिसांनी शपथ घेतली, पायाही पडले, बाथरुमच्या खिडकीतून स्टुडिओत गेले; रोहित आर्यच्या एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी
अकोल्यात शिंदेंना दे धक्का; शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, हर्षवर्धन सपकाळांकडून स्वागत
अकोल्यात शिंदेंना दे धक्का; शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, हर्षवर्धन सपकाळांकडून स्वागत
मोठी बातमी! महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक; अवैध शस्त्र तस्करीप्रकरणात कारवाई
मोठी बातमी! महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक; अवैध शस्त्र तस्करीप्रकरणात कारवाई
ड्रायव्हरच निघाला सूत्रधार; व्यापाऱ्याच्या 25 लाख रुपयांच्या लुटीचा 48 तासात उलगडा, पोलिसांनी अशी फत्ते केली मोहिम
ड्रायव्हरच निघाला सूत्रधार; व्यापाऱ्याच्या 25 लाख रुपयांच्या लुटीचा 48 तासात उलगडा, पोलिसांनी अशी फत्ते केली मोहिम
ICC Women's World Cup Final: 'जर टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर आम्ही...', मेगा फायनलला काही तास बाकी असतानाच बीसीसीआयची मोठी घोषणा! चाहते सुद्धा नक्की खूश होतील
'जर टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर आम्ही...', मेगा फायनलला काही तास बाकी असतानाच बीसीसीआयची मोठी घोषणा! चाहते सुद्धा नक्की खूश होतील
Embed widget