एक्स्प्लोर

माझा कट्टा | लडाख केंद्रशासित प्रदेश बनल्याने वेगळी ओळख मिळाली : जामयांग नामग्याल

कलम 370 हटवल्यानंतर लडाखमध्ये मोकलम 370 हटवल्यानंतर लडाखमध्ये मोठा बदल झाला आहे. देशातील खुप कमी लोक लडाखमधील लोकांना ओळखत होते. मात्र गेल्या वर्षभरात लडाख चर्चेत असल्याने नवी ओळख मिळाली. देशातील खुप कमी लोक लडाखमधील लोकांना ओळखत होते. मात्र गेल्या वर्षभरात लडाख चर्चेत असल्याने नवी ओळख मिळाली, असं खासदार जामयांग नामग्याल यांनी म्हटलं.

मुंबई : कलम 370 चर्चेदरम्यान संसदेत केलेल्या भाषणानंतर घराघरात पोहोचलेले, देशातील भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठ्या लेह मतदारसंघातील भाजपचे खासदार जामयांग सेरिंग नामग्याल एबीपी माझाच्या 'माझा कट्टा'मध्ये सहभागी झाले होते. तरुण नवीन खासदार असताना संसदेत भाषणाला कशी संधी मिळाली याचा किस्साही त्यांनी सांगितला.

आम्ही जम्मू काश्मीर भागातील असल्याने कलम 370 वर बोलणे आमचा हक्क आहे, असं मी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितलं होतं. लोकसभा, राज्यसभेत कलम 370 वर चर्चा सुरु असताना मी बोलण्याचा आग्रह केला. त्यावेळी माझ्या मनात असलेल्या 17-18 मुद्यांची सूची केली. एका नेत्याने मला भाषणाची संधी मिळेल असं आश्वासन दिलं. मात्र दुसऱ्या दिवशी संध्याकाळ होईपर्यंत मला लोकसभेत बोलण्याची संधी मिळाली नाही. मला वाटलं आजही संधी मिळणार नाही. मात्र उशीरा पण ज्यावेळी मी बोलायला सुरुवात केली त्यावेळी मी सलग 19 मिनिटाहून अधिक वेळ भाषण केलं. एवढे मोठे नेते सभागृहात असताना मला बोलण्याची संधी मिळाली ही अभिमानाची बाब आहे, असं जामयांग नामग्याल यांनी सांगितले.

कलम 370 हटवल्यानंतर लडाखमध्ये मोठा बदल झाला आहे. देशातील खुप कमी लोक लडाखमधील लोकांना ओळखत होते. मात्र गेल्या वर्षभरात लडाख चर्चेत असल्याने नवी ओळख मिळाली. लडाख वेगळा केंद्रशासित प्रदेश बनल्याने तेथील नागरिकांचं मनोबल वाढलं आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख एकत्र असल्याने खुप अडचणी येत होत्या. मात्र विभाजनानंतर लडाखमधील नागरिकांचं जीवन बदललं आहे. सरकारी कामे वेगाने होऊ लागले आहेत. भारत सरकारकडून लडाखसाठी मिळणारा निधी देखील वाढला आहे, अशी माहिती जामयांग यांनी दिली.

भारत-चीन सीमेवरील वादावर बोलताना त्यांनी म्हटलं की, सीमेवरील भागातील परिस्थितीचा मी स्वत: आढावा घेतला आहे. मीडिया दाखवते तशी नाही. चीन पेक्षा मीडिया जास्त घाबरवत आहे. स्थानिक नागरिक शांततेनं जीवन जगत आहेत. 2014 आधीच्या सरकारने भारत-चीनवर लक्ष दिलं असतं तर ही परिस्थिती उद्भवली नसती असा टोलाही त्यांनी लगावला.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! बेपत्ता युवकाचा विहिरीत आढळला मृतदेह, वाशिम जिल्ह्यात खळबळ, पोलीस घटनास्थळी दाखल 
धक्कादायक! बेपत्ता युवकाचा विहिरीत आढळला मृतदेह, वाशिम जिल्ह्यात खळबळ, पोलीस घटनास्थळी दाखल 
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 मार्च 2026 | शुक्रवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 मार्च 2026 | शुक्रवार
इंडिया आघाडीनं अजित पवारांच्या विमान अपघाताचा मुद्दा लावून धरावा, राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी, रोहित पवारांची मागणी
इंडिया आघाडीनं अजित पवारांच्या विमान अपघाताचा मुद्दा लावून धरावा, राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी, रोहित पवारांची मागणी
Uddhav Thackeray : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन कुठं गेलं? अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची टीका 
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन कुठं गेलं? अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची टीका 

व्हिडीओ

Uddhav Thackeray Eknath Shinde Vidhabhavan :उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने;विधानभवनात काय घडलं?
Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
Embed widget