एक्स्प्लोर

माझा कट्टा | लडाख केंद्रशासित प्रदेश बनल्याने वेगळी ओळख मिळाली : जामयांग नामग्याल

कलम 370 हटवल्यानंतर लडाखमध्ये मोकलम 370 हटवल्यानंतर लडाखमध्ये मोठा बदल झाला आहे. देशातील खुप कमी लोक लडाखमधील लोकांना ओळखत होते. मात्र गेल्या वर्षभरात लडाख चर्चेत असल्याने नवी ओळख मिळाली. देशातील खुप कमी लोक लडाखमधील लोकांना ओळखत होते. मात्र गेल्या वर्षभरात लडाख चर्चेत असल्याने नवी ओळख मिळाली, असं खासदार जामयांग नामग्याल यांनी म्हटलं.

मुंबई : कलम 370 चर्चेदरम्यान संसदेत केलेल्या भाषणानंतर घराघरात पोहोचलेले, देशातील भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठ्या लेह मतदारसंघातील भाजपचे खासदार जामयांग सेरिंग नामग्याल एबीपी माझाच्या 'माझा कट्टा'मध्ये सहभागी झाले होते. तरुण नवीन खासदार असताना संसदेत भाषणाला कशी संधी मिळाली याचा किस्साही त्यांनी सांगितला.

आम्ही जम्मू काश्मीर भागातील असल्याने कलम 370 वर बोलणे आमचा हक्क आहे, असं मी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितलं होतं. लोकसभा, राज्यसभेत कलम 370 वर चर्चा सुरु असताना मी बोलण्याचा आग्रह केला. त्यावेळी माझ्या मनात असलेल्या 17-18 मुद्यांची सूची केली. एका नेत्याने मला भाषणाची संधी मिळेल असं आश्वासन दिलं. मात्र दुसऱ्या दिवशी संध्याकाळ होईपर्यंत मला लोकसभेत बोलण्याची संधी मिळाली नाही. मला वाटलं आजही संधी मिळणार नाही. मात्र उशीरा पण ज्यावेळी मी बोलायला सुरुवात केली त्यावेळी मी सलग 19 मिनिटाहून अधिक वेळ भाषण केलं. एवढे मोठे नेते सभागृहात असताना मला बोलण्याची संधी मिळाली ही अभिमानाची बाब आहे, असं जामयांग नामग्याल यांनी सांगितले.

कलम 370 हटवल्यानंतर लडाखमध्ये मोठा बदल झाला आहे. देशातील खुप कमी लोक लडाखमधील लोकांना ओळखत होते. मात्र गेल्या वर्षभरात लडाख चर्चेत असल्याने नवी ओळख मिळाली. लडाख वेगळा केंद्रशासित प्रदेश बनल्याने तेथील नागरिकांचं मनोबल वाढलं आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख एकत्र असल्याने खुप अडचणी येत होत्या. मात्र विभाजनानंतर लडाखमधील नागरिकांचं जीवन बदललं आहे. सरकारी कामे वेगाने होऊ लागले आहेत. भारत सरकारकडून लडाखसाठी मिळणारा निधी देखील वाढला आहे, अशी माहिती जामयांग यांनी दिली.

भारत-चीन सीमेवरील वादावर बोलताना त्यांनी म्हटलं की, सीमेवरील भागातील परिस्थितीचा मी स्वत: आढावा घेतला आहे. मीडिया दाखवते तशी नाही. चीन पेक्षा मीडिया जास्त घाबरवत आहे. स्थानिक नागरिक शांततेनं जीवन जगत आहेत. 2014 आधीच्या सरकारने भारत-चीनवर लक्ष दिलं असतं तर ही परिस्थिती उद्भवली नसती असा टोलाही त्यांनी लगावला.

महत्त्वाच्या बातम्या

मराठा आरक्षण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा, सात दिवसांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरा, विखे पाटलांचे निर्देश 
मराठा आरक्षण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा, सात दिवसांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरा, विखे पाटलांचे निर्देश 
दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, अमित शाहनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 
दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, अमित शाहनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
Embed widget