एक्स्प्लोर

Ajit Pawar : अजित पवार मुख्यमंत्री होणार केंद्रीय राज्यमंत्री म्हणतात प्रत्येक आईला.....

अगोदर  एकत्र राहिले आणि दोन महिन्यात एकमेकांचा राजीनामा मागायला लागले, असे म्हणत कपिल पाटील यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला.

 मुंबई : भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचे (Ajit Pawar)  अधेमधे बॅनर्स लागत असतात.. त्यानंतर काही नेत्यांकडूनही अजित पवार मुख्यमंत्री होणार असे दावे केले जातात. अशातच अजित पवारांच्या मातोश्री आशा पवार यांनी माझ्या मुलानं मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा व्यक्त केलीय.  पण यावर शिंदे गटानं मात्र अजितदादा लहान असल्याचं म्हटलं. तर केंद्रीय मंत्री कपिल पाटील (Kapil Patil) म्हणाले, प्रत्येक आईला आपला मुलगा मोठा व्हावा असे वाटते.  देशांमध्ये लोकशाही आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये कोणीही कुठलेही पद मिळवण्यासाठी इच्छा व्यक्त करू शकतो. 

अजित पवार यांच्या आईने माझा मुलगा माझ्या डोळ्यासमोर मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा व्यक्त केली आहे यावर  कपिल पाटील म्हणाले,  प्रत्येक आईला आपला मुलगा मोठा व्हावा असे वाटते.  अजित पवरांच्या मातोश्रींनाकाय वाटतं त्याचे उत्तर तेच देऊ शकतात. अजित पवारांना मी  मुख्यमंत्री करू शकतो ना मुख्यमंत्री करण्याच्या सूचना करू शकतो.  मी भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता आहे. प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष मोठा करण्याचा अधिकार आहे.  प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांचा नेता मुख्यमंत्री व्हावा असे वाटते. आपल्या पक्षाचा नेता मोठा व्हावा असे बोलण्याचा अधिकार आहे. या राज्यामध्ये या देशांमध्ये लोकशाही आहे लोकशाहीमध्ये कोणीही कुठलेही पद मिळवण्यासाठी इच्छा व्यक्त करू शकतो. 

 एकत्र राहिले आणि दोन महिन्यात एकमेकांचा राजीनामा मागायला लागले 

सुप्रिया सुळे आणि सुनील तटकरे एकमेकांचा राजीनामा मागत आहेत. या प्रश्नावर पाटील यांनी उत्तर देताना म्हटले की, ते  कशासाठी राजीनामा मागतात तेही मला माहिती नाही. अगोदर  एकत्र राहिले  आणि दोन महिन्यात एकमेकांचा राजीनामा मागायला लागले. 

सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणार 

केंद्र सरकारने कांद्याचा भाव कमी करण्यासाठी निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये वितरण सुरू केले आहे.  त्यामुळे त्यामुळे राज्यातल्या कांदा उत्पादन करणाऱ्यांचा तोटा झाला आहे. यावर पाटील यांनी असे म्हटले आहे की, ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत त्याचा विचार करून पंतप्रधान मोदी कधी काम करत नाहीत.  आताही कंज्युमर ऑफ मिनिस्टर यांच्या वतीने निम्म्या किंमतीने  डाळीचे वितरण संपूर्ण देशामध्ये सुरू झाले आहे. 2014 ला मोदीजींनी  शपथ घेतली त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की माझं सरकार गरिबांना समर्पित आहे.  आत्तापर्यंत गरीब जनतेसाठीच मोदींनी निर्णय घेतले आहेत. गरिबांसाठी त्यांनी अनेक योजना आणल्यात. गरिबांच्या प्रति समर्पित सरकार चालवणारे पंतप्रधान नव्हे तर प्रधान सेवक नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे कांद्याचे भाव कुठे कमी केले, कुठे वितरित केला निवडणुका आहेत तिकडे वितरित केला, तसं नाही तर वितरण संपूर्ण देशासाठी आहे , यामुळे शेतकऱ्यांचं काय नुकसान झाले ,शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल याचा निश्चितपणे सरकार विचार करेल. 

हे ही वाचा :

Asha Pawar On Ajit Pawar : मुलगा मुख्यमंत्री होणार का? अजित पवारांच्या आई म्हणाल्या, "माझ्या डोळ्यादेखत..."

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
Madhav Gadgil Passes Away: मोठी बातमी: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
Madhav Gadgil Passes Away: मोठी बातमी: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Raj Thackeray on Mumbai: मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
Ajit Pawar on NCP Merger: निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
T20 World Cup 2026 : भारतात टी-20 वर्ल्डकप खेळणार नाही...; बांगलादेशने आयसीसीला नको नको ते सांगितले, 2 मोठे दिले कारण!
भारतात टी-20 वर्ल्डकप खेळणार नाही...; बांगलादेशने आयसीसीला नको नको ते सांगितले, 2 मोठे दिले कारण!
Sandeep Deshpande On Santosh Dhuri: बाळा नांदगावकर बडवा-कटकारस्थानी, संतोष धुरींचा आरोप; संदीप देशपांडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
बाळा नांदगावकर बडवा-कटकारस्थानी, संतोष धुरींचा आरोप; संदीप देशपांडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Embed widget