एक्स्प्लोर

ठाकरे बंधू ते जयंत पाटील ते बाळासाहेब थोरातांनी धडाधड पुरावे मांडले; निवडणूक आयोगाच्या कारभाराची पोलखोल, मतदारयादीमधील घोळ समोर आणला

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींची भेट घेतल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना थोरात यांनी बोगस मतदारांवरून गंभीर आरोप केला.

ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक आयोग (केंद्रीय आणि राज्य) आणि मतदारयादीमधील दोषांबाबत गंभीर मुद्दे उपस्थित यामध्ये राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप केला. विधानसभेला ज्या मतदारयाद्या होत्या त्यामध्ये प्रचंड दोष होते. आम्ही त्याच कालखंडामध्ये सांगूनही त्या दोषांसह निवडणूक पार पडल्याचे थोरात म्हणाले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींची भेट घेतल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना थोरात यांनी बोगस मतदारांवरून गंभीर आरोप केला. काल आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाला, आज राज्य निवडणूक आयोगाला भेटलो. एकत्रित बैठक केली. परंतु, आमचं काही समाधान त्यामध्ये झालेलं नाही. त्यांनी स्पष्टपणे उत्तर आम्हाला दिलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे, असे थोरात म्हणाले. 

विधानसभेला घोटाळे केलेली मतदारयादी होती

बाळासाहेब थोरात म्हणाले की, काही नावे वगळली गेली. काहींचे परत परत नावे दिसत आहेत. एका घराच्या नावावर अनेक आहेत. थोरात यांनी सांगितलं की, "माझं एखाद कॉलेज आहे किंवा माझ कॉलेज हॉस्टेल आहे त्या कॉलेजचे बाहेरून राज्यातून आलेले आलेली मुलं सुद्धा माझे मतदार असं होणार असेल. निवडणूक आयोग ते मान्य करून घेणार असेल आणि ते शेवटच्या क्षणापर्यंत तक्रार करूनच त्याची दखल नाही. अशा स्थितीत अनेक घोटाळे करून केलेली मतदारयादी विधानसभेची होती. 

आता आयोग म्हणतो आमची जबाबदारी नाही

बाळासाहेब थोरात म्हणाले की, विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर ती मतदार यादी एक जुलैला तुम्ही आता या राज्य आयोगाला दिली. यादी दिल्यानंतर कोणतही पुनर्विलोकन जे असतं ते सहा सात महिन्यामध्ये करण्यात आलं नाही. कोणत्या दुरुस्त्या करण्यात आल्या नाहीत. पुन्हा नवीन नाव नोंदण्यासाठी मोहीम करण्यात आली नाही. ते म्हणाले की, सगळ्या दोषांसहित एक जुलैला ती मतदार यादी ही राज्य आयोगाला दिली आहे. जे चुकीच आहे ते दुरुस्त केलं पाहिजे होतं, पण ते केलेलं नाही. ती जबाबदारी केंद्रीय आयोगाची असूनही त्यांनी काहीच केलेलं नाही. आता राज्य निवडणूक आयोग म्हणतो आमची जबाबदारी नाही. 

पूर्णपणे राजकीय हस्तक्षेप असला पाहिजे 

या घोळामध्ये दोष असलेली पूर्णपणे यादी मतदानाला जाणार आहे. ही काय निकोप निवडणूक आहे असं मानण्याचं कारण नाही. या सर्व बाबींवर निवडणूक आयोग उत्तर सुद्धा द्यायला तयार नाही, अशी अवस्था आहे. या सर्व दोषांसहित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरं जाणं हे अत्यंत चुकीच आहे आणि जनतेला मान्य नाही. निकोप निवडणूक हा आपला पाया आहे लोकशाहीचा तोच उद्धवस्त करण्यात निघालेला आहे. याच्यामध्ये पूर्णपणे राजकीय हस्तक्षेप असला पाहिजे अस आम्हाला वाटतंय, असा आरोपही त्यांनी केला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
Share Market : शेअर बाजारात तेजी अन् घसरणीचा ट्रेंड कायम, भारती एअरटेल ते इंडिगो पेंटस शुक्रवारी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा
शेअर बाजारात तेजी अन् घसरणीचा ट्रेंड कायम, भारती एअरटेल ते इंडिगो पेंटस शुक्रवारी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
नायलॉन मांजाने दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू; रात्रीच्या अंधारात धारदार दोऱ्याने गळा चिरला
नायलॉन मांजाने दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू; रात्रीच्या अंधारात धारदार दोऱ्याने गळा चिरला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Land Scam: 'जितका मोठा घोटाळा, तितकाच मोठा FIR स्कॅम', Anjali Dhavaniya यांचा आरोप
Metro Fare Hike : मेट्रो भाडेवाढीचा प्रस्ताव, प्रवाशांमध्ये चिंता, राज्य सरकारचा केंद्राकडे प्रस्ताव
Railway Safety : 'प्रवाशांची चूकच जबाबदार', Central Railway चा अहवाल, अभियंत्यांवर गुन्हा
Railway Protestरेल्वे संघटनांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार? आंदोलनाने घेतला 2 प्रवाशांचा बळी
Parth Pawar Pune Land : मुंढवा जमीन प्रकरण, तिघांवर गुन्हा दाखल, पार्थ पवारांना वगळलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
Share Market : शेअर बाजारात तेजी अन् घसरणीचा ट्रेंड कायम, भारती एअरटेल ते इंडिगो पेंटस शुक्रवारी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा
शेअर बाजारात तेजी अन् घसरणीचा ट्रेंड कायम, भारती एअरटेल ते इंडिगो पेंटस शुक्रवारी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
नायलॉन मांजाने दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू; रात्रीच्या अंधारात धारदार दोऱ्याने गळा चिरला
नायलॉन मांजाने दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू; रात्रीच्या अंधारात धारदार दोऱ्याने गळा चिरला
Pune Land Scam : पुण्याच्या 40 एकर जमीन व्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखल, शीतल तेजवानी,रवींद्र तारु आणि पार्थ पवारांचे भागीदार दिग्विजय पाटील यांच्याविरोधात तक्रार
40 एकरांच्या जमीन घोटाळा प्रकरणी प्रशासनाची तिघांविरोधात तक्रार, पार्थ पवारांचा भागीदार अडकला
Sulakshana Pandit Passes Away: बॉलिवूडचा सुमधूर आवाज हरपला; सुप्रसिद्ध गायिका सुलक्षणा पंडित यांचं निधन, 71व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
बॉलिवूडचा सुमधूर आवाज हरपला; सुप्रसिद्ध गायिका सुलक्षणा पंडित यांचं निधन, 71व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
Bihar Election : बिहारमध्ये मतदानाचा टक्का वाढला, प्रशांत किशोर यांचं सत्ताधारी- विरोधकांची धाकधूक वाढवणारं वक्तव्य, म्हणाले नवी व्यवस्था...
नवी व्यवस्था येत आहे, बिहारमध्ये मतदानाचा टक्का वाढताच, प्रशांत किशोर यांचा अंदाज
मोठी बातमी! पुणे जमीन खरेदीत अनियमितता, शासनाचा कोट्यवधिचं नुकसान; जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल सादर
मोठी बातमी! पुणे जमीन खरेदीत अनियमितता, शासनाचा कोट्यवधिचं नुकसान; जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल सादर
Embed widget