एक्स्प्लोर
झाडाखाली बसलेल्या तिघांना ट्रकने चिरडलं

औरंगाबाद: विचित्र अपघाताने औरंगाबादेत दोघांची जीव गेला आहे. सिल्लोड-औरंगाबाद मार्गावर बनकिन्होळा जवळ ट्रकनं 3 जणांना चिरडलं. ट्रकचा ब्रेक फेल झाल्यानं झाडाखाली बसलेल्या तिघांना उडवलं. या अपघातात दोघांचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर घाटी रूग्णालयात उपचार सुरू आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
Before You Go
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















