एक्स्प्लोर

Sambhajiraje Chhatrapati : 'स्वराज्य' संघटना अन् राज्यसभेची अपक्ष निवडणूक, संभाजीराजेंच्या पत्रकार परिषदेतील दहा महत्वाचे मुद्दे

Sambhajiraje Chhatrapati यांनी राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलंय. तसेच स्वराज्य नावाची संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला.त्यांच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्वाच्या मुद्यांवर नजर टाकुयात

Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे छत्रपती यांनी आज दोन महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबत सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु होती. त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ नुकताच संपला आहे. त्यानंतर संभाजीराजे यांनी पुढची आपली भूमिका आज जाहीर केली. संभाजीराजे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज अखेर संभाजीराजे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत त्यांची पुढील भूमिका जाहीर केली. राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच स्वराज्य नावाची संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यांच्या भाषणातील 10 महत्वाच्या मुद्यांवर नजर टाकुयात...

  1. या वेळी राज्यसभेची निवडणूक मी लढवणार. या वेळी मी अपक्ष म्हणून लढणार आहे.
  2. लवकरच मी महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. लोकांना स्वराज्याच्या नावाखाली एकत्र करण्यासाठी दौरा करणार आहे. जनतेला एका छताखाली कसे आणता येईल यासाठी प्रयत्न करणार.
  3. जिथे अन्याय होतो तिथे लढा देणार आहे. शिवाजी महाराज आणि शाहू महाजारांचे विचार पोहोचवण्यासाठी स्वराज्य संघटना स्थापन करणार 
  4. राजकारण विरहित राजा लोकांना बघायचा आहे. अजून संघटनेचा चिन्हं, रंग ठरवला नाही. पण हृदयात छत्रपती आहेत,
  5. आपली ताकद 'स्वराज्य'मार्फत सगळीकडे पोहोचवायची आहे, ही संघटना उद्या राजकीय पक्ष झाला तरी त्यासाठी माझी तयारी आहे.
  6. राज्यातील सगळ्या आमदारांना मी भेटणार आहे. यासह प्रमुख नेत्यांची मी भेट घेणार आहे. 
  7. मला माझी ताकद समजून घेण्यासाठी आधी मी संघटना स्थापित केली आहे. वेळप्रसंगी मी लोकसभा सुद्धा लढवू शकतो
  8. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला राज्यसभेचा राष्ट्रपती नियुक्त सभासद होण्याची विनंती केली. 2016 मध्ये मी राज्यसभेचा खासदार झालो.  त्याबद्दल राष्ट्रपती, पंतप्रधान आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार.
  9. मराठा आंदोलनाच्या वेळी 5 मे ला व्यासपीठावर गेलो आणि वातावरण शांत झालं. मराठा आरक्षण रद्द झालं तेव्हा सरकारच्या विरोधात भूमिका घेतली.  कुठे कुणाचे सरकार आहे याचा विचार केला नाही. राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून मी माझे काम सचोटीने केलं.
  10. कित्येक वर्षे महाराष्ट्रातील लोकांनी छत्रपती घरण्यावर प्रेम केलं.  या प्रेमापोटी मी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला.  गोंदिया वगळता सर्व जिल्हे फिरलो.  मराठा समाजाचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न मी जाणून घेऊ शकलो

या बातम्याही नक्की वाचा

Sambhaji Raje Chhatrapati : संभाजीराजेंचं ठरलं! राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
Ratan Tata Passes Away : उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
Ratan Tata : चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ratan Tata Passes Away : उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधनABP Majha Headlines : 10 PM च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaMajha Infra Vision Eknath Shinde :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मांडलं महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजनABP Majha Headlines : 09 PM च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
Ratan Tata Passes Away : उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
Ratan Tata : चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
Pune Mhada: पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
Embed widget