एक्स्प्लोर

नाफेडने खरेदी केलेला 50 टक्के कांदा खराब, वातावरणातील बदलामुळे कांदा खराब झाल्याची माहिती 

NAFED : नाफेडने 2.5 लाख टन कांदा खरेदी केला होता. परंतु, यातील 50 टक्के कांदा खराब झालाय.  

मुंबई : नाफेडने (NAFED ) खरेदी केलेला 50 टक्के कांदा (Onion) खराब झाला आहे. वातावरणातील बदलामुळे कांदा खराब झाल्याची माहिती नाफेडकडून देण्यात आली आहे. नाफेडने 2.5 लाख टन कांदा खरेदी केला होता. परंतु, यातील 50 टक्के कांदा खराब झालाय.  

नाफेडच्या माध्यमातून महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात मधून कांदा खरेदी पूर्ण झाली. महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातून सर्वाधिक खरेदी झाली. राज्यात 16 शेतकरी उत्पादक कंपन्यांचे महासंघ, चार सहकारी संस्था यांच्या माध्यमातून या कांद्याची खरेदी झाली आहे. मागील 2021 22 या वर्षाच्या तुलनेत 50 हजार टन अधिक खरेदी पूर्ण झाली. अद्याप हा कांदा बाजारात विक्रीसाठी आणलेलाच नाही. खरेदी करून साठवलेला हा बफर स्टॉक मधील कांदा ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून किरकोळ विक्रेते पर्यंत पुरवठा केला जाणार होता. अशी घोषणा झाली होती. परंतू हा कांदा उचललाच नसल्यामुळे त्याची सड होऊन नुकसान वाढलेलं आहे.

 केंद्र सरकारने भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत या वर्षासाठी 2.5 लाख टन कांदा खरेदी केला. नाफेडने हा कांदा 13 जुलैपर्यंत खरेदी केला होता. ही खरेदी शेतकरी उत्पादन कंपनीच्या माध्यमातून शिवारात झाली. हा कांदा चाळीचा ठेवलेला आहे. परंतु, वाढलेली आर्द्रता आणि वातावरणीय बदल यामुळे कांदा सडत आहे. त्यातून काळं पाणी निघत आहे. जवळपास पन्नास टक्के कांदा खराब झाल्याची माहिती आहे. 

तुला ना मला घाल कुत्र्याला अशी परिस्थिती निर्माण होऊ लागल्याने नाफेडने खरेदी केलेला कांदा शहरी लोकांनाही योग्य दरात चांगल्या स्थितीत मिळेल का नाही हे ही सांगता येत नाही. कांद्याची दुरावस्था ही सहा महीन्यापूर्वी साठवून ठेवलेल्या उन्नाळ कांद्याची झाली आहे. या वर्षी निसर्गाच्या लहरीपना, बदलेते हवामान आणइ अतिवृष्टीमुळे तो खराब होत आहे. तसेच नवीन खरीप कांद्याची लागवड देखील कमी होत आहे. त्याचा परिणाम पुढील हंगामात लागवड कमी त्यामुळे उत्तपादन घटवल्याशिवाय राहनार नाही, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संपर्क प्रमुख कुबेर जाधव यांनी दिलीय.  

महत्वाच्या बातम्या

Agriculture News : मान्सून निरोप घेणार! शेतकऱ्यांनी काय नियोजन करावं? कोणत्या पिकांची काढणी करावी? 

Aditya Thackeray In Talegaon : मुख्यमंत्री स्वत:साठी दिल्लीत गेले, महाराष्ट्रासाठी नाही; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल 

 

महत्त्वाच्या बातम्या

Ambernath News :मोठी बातमी! अंबरनाथमधील शासनाच्या जमिनीवरील अनधिकृत घरं आता अधिकृत होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
राज्य सरकारचा मोठा निर्णय! अंबरनाथमधील शासनाच्या जमिनीवरील अनधिकृत घरं आता अधिकृत होणार; आमदार बालाजी किणीकर यांची माहिती
Gunaratna Sadavarte on Mumbai Tiranga Rally: ठाकरे दोन लेकरांचे प्रमोशन करण्यासाठी आले, घोषणा देण्यास रोजाने माणसं लावली; तिरंगा रॅलीवर गुणरत्न सदावर्तेंची घणाघाती टीका
ठाकरे दोन लेकरांचे प्रमोशन करण्यासाठी आले, घोषणा देण्यास रोजाने माणसं लावली; तिरंगा रॅलीवर गुणरत्न सदावर्तेंची घणाघाती टीका
Harshvardhan Sapkal: देवेंद्र फडणवीसांकडे केसाने गळा कापण्याचं कौशल्य, ते केंद्रात गेल्यास धर्मेंद्र प्रधानांपेक्षा चांगला कंट्रोल ठेवतील; हर्षवर्धन सपकाळांची खोचक टीका
देवेंद्र फडणवीसांकडे केसाने गळा कापण्याचं कौशल्य, ते केंद्रात गेल्यास धर्मेंद्र प्रधानांपेक्षा चांगला कंट्रोल ठेवतील; हर्षवर्धन सपकाळांची खोचक टीका
Sanjay Shirsat: अभिजीत दिपकेंच्या घरी का गेले? संजय शिरसाटांनी सांगितलं 'त्या' भेटीमागचं नेमकं कारण, म्हणाले...
अभिजीत दिपकेंच्या घरी का गेले? संजय शिरसाटांनी सांगितलं 'त्या' भेटीमागचं नेमकं कारण, म्हणाले...

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Zimbabwe vs India, 3rd T20I: टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
Paper Leak: पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
Devendra Fadnavis: तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
Thackeray Brothers Rally : हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
Uddhav Thackeray and Nitin Gadkari: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
Rahul Gandhi Letter to Amit Shah: 'विद्यार्थ्यांना मारण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचं अमित शाहांना खरमरीत पत्र; विचारले दोन तिखट सवाल
'विद्यार्थ्यांना मारण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचं अमित शाहांना खरमरीत पत्र; विचारले दोन तिखट सवाल
Embed widget