एक्स्प्लोर

Vishalgad : शाहू महाराजांना विशाळगडावर जाण्यापासून रोखलं; शांतता प्रस्थापित करायला जाणाऱ्या महाराजांना का रोखताय, सतेज पाटलांचा सवाल

Vishalgad : कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज यांना विशाळगड परिसरात जाण्यापासून पोलिसांनी रोखलं होतं. यावेळी सतेज पाटील यांनी 15 लोकांना सोडण्याची मागणी केली.

कोल्हापूर :  कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती महाराज (Shahu Chattrapati), आमदार सतेज पाटील (Satej Patil) हे विशाळगडाच्या  (Vishalgad Encroachment) दिशेनं रवाना झाले होते. यावेळी त्यांना प्रशासनानं पांढरेपाणी येथे रोखलं. जमावबंदी लागू असल्यानं शाहू छत्रपती यांना रोखण्यात आल्याची माहिती आहे. पोलिसांनी यावेळी पत्रकारांची देखील अडवणूक केली. पत्रकारांवर काठी उगारली असल्याची माहिती आहे. सतेज पाटील यांनी किमान 15 लोकांना विशाळगडावर जाऊ देण्याची मागणी केली आहे. 

कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती यांनी काल विशाळगडाची पाहणी करणार असल्याचं सांगितलं होतं. त्याप्रमाणं शाहू महाराज विशाळगडाच्या परिसराची करण्यासाठी रवाना झाले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना पांढरेपाणी येथे रोखलं.  आमदार सतेज पाटील यांनी ज्यांची घरं पेटवली,वाहनांचं नुकसान झालं त्याची पाहणी करण्यासाठी जाणाऱ्यांना रोखताय. ज्यांनी नुकसान केलं त्यांना काहीच करत नाही, असं सतेज पाटील म्हणाले. शांतता प्रस्थापित करायला जात आहोत. शिधा आणला आहे, ज्यांची घरं पेटवली आहेत त्यांना मदत करायला सर्वपक्षीय लोक जात आहोत. आम्हाला केवळ 15 लोकांना तिथं जाऊद्यात, असं सतेज पाटील म्हणाले. 15 लोकांना सोडायची लोकशाहीत परवानगी नाही का असा सवाल सतेज पाटील यांनी केला. 

विशाळगड परिसरात नुकसान झालेल्यांना सरकारने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी देखील शाहू छत्रपती यांनी केली होती. ही घटना म्हणजे जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचे अपयश असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.  

घटनेपूर्वी आम्ही जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना सूचना दिल्या होत्या.  हिंसाचाराबाबत संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी खासदार शाहू छत्रपती यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते  जितेंद्र आव्हाड यांनी शाहू महाराजांना विशाळगडकडे जाण्यापासून अडवणूक केली जाते ही दुर्दैवाची बाब आहे, असं म्हटलं. 

ज्या शाहूंनी देशाला समता शिकवली त्यांच्या वारसाला अडवलं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. ज्यांना अडवायला पाहिजे होत त्यांना अडवलं नाही. हा सरकारचा प्लॅन आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. काल पाठवलेले धारकरी होते, त्यांना कोणी पाठवलं हे मला सांगायला लावू नका, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले. 

संबंधित बातम्या :

विशाळगड हिंसाचारप्रकरणी MIM आक्रमक, राज्यभरातील कार्यकर्त्यांसह धडकणार कोल्हापूरात, इम्तियाज जलील यांच्या सूचना

Imtiyaz Jaleel on Vishalgad Issue : कुठे छ. शाहू महाराज आणि कुठे जाळपोळीचं नेतृत्व करणारे तुम्ही, इम्तियाज जलील यांचे संभाजीराजेंना खडे सवाल!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Jadhav : घरातील महिलेवर प्रसंग घडला तर राजकीय स्टंट म्हटलं असता का? भान बाळगा, ठाकरेंच्या खासदाराची मुख्यमंत्र्यांवर टीका
घरातील महिलेवर प्रसंग घडला तर राजकीय स्टंट म्हटलं असता का? भान बाळगा, ठाकरेंच्या खासदाराची मुख्यमंत्र्यांवर टीका
You tuber Miles Routledge on India : 'मी पंतप्रधान झाल्यास भारतावर अण्वस्त्र हल्ला करणार, मला भारत आवडत नाही'; पोस्ट करून नंतर डिलीट केली
'मी पंतप्रधान झाल्यास भारतावर अण्वस्त्र हल्ला करणार, मला भारत आवडत नाही'; पोस्ट करून नंतर डिलीट केली
Maharashtra Bandh : शरद पवारांकडून 'महाराष्ट्र बंद' मागे, नाना पटोलेही बोलले; उद्धव ठाकरेंची भूमिका जाहीर होणार
शरद पवारांकडून 'महाराष्ट्र बंद' मागे, नाना पटोलेही बोलले; उद्धव ठाकरेंची भूमिका जाहीर होणार
Maharashtra weather : 25 ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम, 26 ऑगस्टपासून उष्णतेचा पारा वाढणार, वाचा हवामानाचा अंदाज 
Maharashtra weather : 25 ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम, 26 ऑगस्टपासून उष्णतेचा पारा वाढणार, वाचा हवामानाचा अंदाज 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jayant Patil on Samarjeet Ghatge : येत्या 3 तारखेला कागलमध्ये समरजित राजे तुतारी हाती घेणारSharad Pawar On Maharashtra Band : शरद पवारांचं बंद मागे घेण्याचं आवाहन ABP MajhaMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Headlines : 05 PM: 23 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Jadhav : घरातील महिलेवर प्रसंग घडला तर राजकीय स्टंट म्हटलं असता का? भान बाळगा, ठाकरेंच्या खासदाराची मुख्यमंत्र्यांवर टीका
घरातील महिलेवर प्रसंग घडला तर राजकीय स्टंट म्हटलं असता का? भान बाळगा, ठाकरेंच्या खासदाराची मुख्यमंत्र्यांवर टीका
You tuber Miles Routledge on India : 'मी पंतप्रधान झाल्यास भारतावर अण्वस्त्र हल्ला करणार, मला भारत आवडत नाही'; पोस्ट करून नंतर डिलीट केली
'मी पंतप्रधान झाल्यास भारतावर अण्वस्त्र हल्ला करणार, मला भारत आवडत नाही'; पोस्ट करून नंतर डिलीट केली
Maharashtra Bandh : शरद पवारांकडून 'महाराष्ट्र बंद' मागे, नाना पटोलेही बोलले; उद्धव ठाकरेंची भूमिका जाहीर होणार
शरद पवारांकडून 'महाराष्ट्र बंद' मागे, नाना पटोलेही बोलले; उद्धव ठाकरेंची भूमिका जाहीर होणार
Maharashtra weather : 25 ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम, 26 ऑगस्टपासून उष्णतेचा पारा वाढणार, वाचा हवामानाचा अंदाज 
Maharashtra weather : 25 ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम, 26 ऑगस्टपासून उष्णतेचा पारा वाढणार, वाचा हवामानाचा अंदाज 
Jayant Patil on Samarjeetsinh Ghatge : समरजित घाटगेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला; शरद पवारांच्या उपस्थितीत कागलच्या गैबी चौकातून तुतारी फुंकणार
समरजित घाटगेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला; शरद पवारांच्या उपस्थितीत कागलच्या गैबी चौकातून तुतारी फुंकणार
दिलासादायक!  सोनं-चांदी खरेदी करण्याची सुवर्णसंधी, दरात झाली मोठी घसरण, सविस्तर माहिती एका क्लिकवर 
दिलासादायक!  सोनं-चांदी खरेदी करण्याची सुवर्णसंधी, दरात झाली मोठी घसरण, सविस्तर माहिती एका क्लिकवर 
Jayant Patil on Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी दिल्लीचा कब्जा केल्याने इतर दोघांचे फारसे चालत नाही, परिस्थिती हळूहळू बदलत आहे; जयंत पाटलांची खोचक टीका
'एकनाथ शिंदेंनी दिल्लीचा कब्जा केल्याने इतर दोघांचे फारसे चालत नाही, परिस्थिती हळूहळू बदलत आहे'
CM Eknath Shinde : काहींना दु:खातही राजकीय संधी दिसते, अशाना कोर्टाची चपराक;  महाराष्ट्र बंदच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
काहींना दु:खातही राजकीय संधी दिसते, अशाना कोर्टाची चपराक;  महाराष्ट्र बंदच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget