एक्स्प्लोर

विशाळगड हिंसाचारप्रकरणी MIM आक्रमक, राज्यभरातील कार्यकर्त्यांसह धडकणार कोल्हापूरात, इम्तियाज जलील यांच्या सूचना

Chhatrapati Sambhajinagar news: विशाळगड हिंसाचाराप्रकरणी एमआयएम आक्रमक झाला असून इम्तियाज जलील आता राज्यभरातील सर्व एमआयएम कार्यकर्त्यांसह कोल्हापूरात मोर्चा काढणार आहेत.

Chhatrapati Sambhajinagar: विशाळगड हिंसाचारप्रकरणी (Vishalgad Violence) आता एमआयएम आक्रमक झाला असून 19 जुलै रोजी राज्यातील एमआयएमचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी कोल्हापुरात धडकणार आहेत. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी फेसबुकवरून कार्यकर्त्यांना तशा सूचना केल्या आहेत.

दरम्यान सोमवारी इम्तियाज जलील यांनी विशाळगड हिंसाचारप्रकरणी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला होता. शाहू महाराजांचे वंशज हिंसेचा नेतृत्व करतात असं म्हणत खासदार शाहू छत्रपती यांच्यावर जोरदार टीका केली.

येत्या 19 जुलैला कोल्हापुरात मोर्चा

विशाळगड हिंसाचारप्रकरणी एमआयएम पक्ष आक्रमक झाला असून येत्या 19 जुलैला कोल्हापुरात धार्मिक स्थळी झालेल्या तोडफोडीच्या विरोधात एमआयएमचे राज्यातील सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी कोल्हापुरात मोर्चा काढणार असल्याचे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी फेसबुकवरून सांगितले आहे.

<iframe src="https://www.facebook.com/plugins/video.php?height=476&href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2Fimtiaz.jaleel%2Fvideos%2F985384986362093%2F&show_text=false&width=268&t=0" width="268" height="476" style="border:none;overflow:hidden" scrolling="no" frameborder="0" allowfullscreen="true" allow="autoplay; clipboard-write; encrypted-media; picture-in-picture; web-share" allowFullScreen="true"></iframe>

विशाळगड प्रकरणावर इम्तियाज जलील म्हणाले..

आम्ही तुम्हाला मतदान केले म्हणून तुम्ही लोकसभेत गेलात. आणि आता मुस्लिम समाजाची अशी परतफेड करत आहात असे जलील म्हणाले. मुस्लिम समाजाच्या घरात घुसून जाळपोळ करण्यात आला. कोण हिंसा करतंय?शाहू महाराजांचे वंशज नेतृत्व करतात. असे म्हणत त्यांनी  खडे बोल सुनावले. आम्ही तुमचा आदर करतो मात्र असल्या हिंसक घटनांना तुम्ही पुढाकार घेता  दुर्दैवी आहे, जे पुस्तक महाराज तुम्ही मला दिले ते तुम्ही आता  वाचा, आम्ही तुम्हाला मतदान केले म्हणून तुम्ही लोकसभेत गेले, असे म्हणत इम्तियाज जलील यांनी संताप व्यक्त केला.

 हे घडत असताना कोल्हापूर पोलीस आपली ड्युटी करत नसून बघ्याची भूमिका घेत होते असा आरोप त्यांनी केला. अतिक्रमण काढण्याचे काही नियम असतात, पण हा गुंडाराज चालला आहे का असा खडा सवाल त्यांनी केला.

इम्तियाज जलील यांचे संभाजीराजेंना खडे सवाल!

 "मी कोल्हापुरातील मौलाना, धार्मिक संघटनांना प्रश्न विचारतो. ते सेक्युलर पक्षांना मतदान करायचं म्हणून रस्त्यावर आले होते. मुस्लिमांनी दोन-दोन तास ऊनात उभं राहून ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान केलं." असं इम्तियाज जलील यांनी संभाजीराजेंना सुनावलंय.

 या सर्वाचं नेतृत्व कोण करत होतं? जे स्वत:ला शाहू महाराजांचे वंशज म्हणवतात. मी संभाजी महाराजांना मी एक प्रश्न विचारतो की, तुम्ही मला शाहू महाराजांचे पुस्तकं दिले होते. मी आपल्याला होत जोडून विनंती करतो संभाजी महाराज, ते पुस्तक एकदा वाचा. संभाजी महाराज (Sambhaji Maharaj) कोण होते? शाहू महाराज कोण होते? त्या शाहू महाराजांचे (Shahu Maharaj) आपण वंशज असाल तर कुठे छ. शाहू महाराज (Shahu Maharaj) आणि कुठे जाळपोळीचं नेतृत्व करणारे तुम्ही?"

हेही वाचा:

Imtiyaz Jaleel on Vishalgad Issue : कुठे छ. शाहू महाराज आणि कुठे जाळपोळीचं नेतृत्व करणारे तुम्ही, इम्तियाज जलील यांचे संभाजीराजेंना खडे सवाल!

 

 

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra weather : 25 ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम, 26 ऑगस्टपासून उष्णतेचा पारा वाढणार, वाचा हवामानाचा अंदाज 
Maharashtra weather : 25 ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम, 26 ऑगस्टपासून उष्णतेचा पारा वाढणार, वाचा हवामानाचा अंदाज 
Jayant Patil on Samarjeetsinh Ghatge : समरजित घाटगेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला; शरद पवारांच्या उपस्थितीत कागलच्या गैबी चौकातून तुतारी फुंकणार
समरजित घाटगेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला; शरद पवारांच्या उपस्थितीत कागलच्या गैबी चौकातून तुतारी फुंकणार
दिलासादायक!  सोनं-चांदी खरेदी करण्याची सुवर्णसंधी, दरात झाली मोठी घसरण, सविस्तर माहिती एका क्लिकवर 
दिलासादायक!  सोनं-चांदी खरेदी करण्याची सुवर्णसंधी, दरात झाली मोठी घसरण, सविस्तर माहिती एका क्लिकवर 
Jayant Patil on Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी दिल्लीचा कब्जा केल्याने इतर दोघांचे फारसे चालत नाही, परिस्थिती हळूहळू बदलत आहे; जयंत पाटलांची खोचक टीका
'एकनाथ शिंदेंनी दिल्लीचा कब्जा केल्याने इतर दोघांचे फारसे चालत नाही, परिस्थिती हळूहळू बदलत आहे'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jayant Patil on Samarjeet Ghatge : येत्या 3 तारखेला कागलमध्ये समरजित राजे तुतारी हाती घेणारSharad Pawar On Maharashtra Band : शरद पवारांचं बंद मागे घेण्याचं आवाहन ABP MajhaMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Headlines : 05 PM: 23 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra weather : 25 ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम, 26 ऑगस्टपासून उष्णतेचा पारा वाढणार, वाचा हवामानाचा अंदाज 
Maharashtra weather : 25 ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम, 26 ऑगस्टपासून उष्णतेचा पारा वाढणार, वाचा हवामानाचा अंदाज 
Jayant Patil on Samarjeetsinh Ghatge : समरजित घाटगेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला; शरद पवारांच्या उपस्थितीत कागलच्या गैबी चौकातून तुतारी फुंकणार
समरजित घाटगेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला; शरद पवारांच्या उपस्थितीत कागलच्या गैबी चौकातून तुतारी फुंकणार
दिलासादायक!  सोनं-चांदी खरेदी करण्याची सुवर्णसंधी, दरात झाली मोठी घसरण, सविस्तर माहिती एका क्लिकवर 
दिलासादायक!  सोनं-चांदी खरेदी करण्याची सुवर्णसंधी, दरात झाली मोठी घसरण, सविस्तर माहिती एका क्लिकवर 
Jayant Patil on Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी दिल्लीचा कब्जा केल्याने इतर दोघांचे फारसे चालत नाही, परिस्थिती हळूहळू बदलत आहे; जयंत पाटलांची खोचक टीका
'एकनाथ शिंदेंनी दिल्लीचा कब्जा केल्याने इतर दोघांचे फारसे चालत नाही, परिस्थिती हळूहळू बदलत आहे'
CM Eknath Shinde : काहींना दु:खातही राजकीय संधी दिसते, अशाना कोर्टाची चपराक;  महाराष्ट्र बंदच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
काहींना दु:खातही राजकीय संधी दिसते, अशाना कोर्टाची चपराक;  महाराष्ट्र बंदच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
Balbhim Rakhunde : आरक्षण मिळत नसल्याने हताश, मराठा महासंघाचे अध्यक्ष बलभीम राखुंडे यांनी जीवन संपवलं, चिठ्ठीत मनोज जरांगेंना पाठिंबा असल्याचं लिहिलं
आरक्षण मिळत नसल्याने हताश, मराठा महासंघाचे अध्यक्ष बलभीम राखुंडे यांनी जीवन संपवलं, चिठ्ठीत मनोज जरांगेंना पाठिंबा असल्याचं लिहिलं
Karnataka High Court : घटस्फोटानंतरही बायकोची नवऱ्याकडून महिन्याला सहा लाख रुपये मेंटेन्सन्सची मागणी; महिला न्यायमूर्तींनीच घेतला 'क्लास'
घटस्फोटानंतरही बायकोची नवऱ्याकडून महिन्याला सहा लाख रुपये मेंटेन्सन्सची मागणी; महिला न्यायमूर्तींनीच घेतला 'क्लास'
Maharashtra Vidhan Sabha Election : मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यासाठी उद्धव ठाकरेंचा आग्रह; शरद पवार म्हणाले आमच्या पक्षात कोणाला...
मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यासाठी उद्धव ठाकरेंचा आग्रह; शरद पवार म्हणाले आमच्या पक्षात कोणाला...
Embed widget