एक्स्प्लोर

IPCC Report : मुंबईसह भारतातील 'ही' महत्त्वाची शहरे तीन फूट पाण्याखाली जाणार,आयपीसीसीचा इशारा

या शतकाच्या अखेरीस देशातील किनारपट्टीलगतची 12 शहरे तीन फूट पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये   मुंबईसह भारतातील या शहरांचा समावेश आहे. 

IPCC Report 2021 :   पृथ्वीचे तापमान वाढल्याने कोणते दुष्परिणाम जाणवतील याबाबत संयुक्त राष्ट्राच्या इंटरगव्हर्नमेन्टल पॅनेल ऑन क्लायमेट चेंजचा सहावा अहवाल 'क्लायमेट चेंज 2021 - दी फिजिकल सायन्स बेसिस' प्रसिद्ध करण्यात आला. पृथ्वीचे तापमान वाढल्याने  येणाऱ्या काळात समुद्राच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याचा इशारा अहवालातून देण्यात आला आहे. त्यामुळे या शतकाच्या अखेरीस देशातील किनारपट्टीलगतची 12 शहरे तीन फूट पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये   मुंबई, चेन्नई, कोची, विशाखपट्टणम या शहरांचा ,मावेश आहे. 

भारतातील 12 शहरात शतकाच्या शेवटी पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्याता आहे. यापूर्वी असे  बदल 100 वर्षात होत होते. मात्र आता 2050 नंतर हे बदल दर सहा ते नऊ वर्षांनी होणार असल्याचे अहवालात नमूद केले आहे. तापमान वाढीमुळे पृथ्वीवरील बर्फ वितळत आहे. त्यामुळे येत्या काळात समुद्राच्या पातळीत वाढ झाल्याने किनारपट्टीवरील शहरांना धोका असणार आहे.  गेल्या तीन हजार वर्षात झाली नसेल इतक्या वेगाने 1900 सालापासून जागतिक स्तरावर समु्द्राच्या पातळीत वाढ झाल्याचे अहवालात म्हटले आहे. 

जागतिक पातळीवर समुद्राच्या जल पातळीचे 2100 सालापर्यंत 2 मीटरपर्यंत आणि 2150 सालापर्यंत 5 मीटरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. पुढील शंभर ते हजारो वर्षांच समुद्राच्या जलपातळीत वाढ होत राहणार आहे.

'ही' 12 शहरे तीन फूट पाण्याखाली जाण्याची शक्यता 

  1. कांडला: 1.87 feet 
  2. ओखा: 1.96 feet
  3. भावनगर : 2.70 feet
  4. मुंबई: 1.90 feet
  5. मोरमोगाओ : 2.06 feet
  6. मँगलोर: 1.87 feet
  7. कोचिन: 2.32 feet
  8. पारदीप : 1.93 feet
  9. खिडीपूर : 0.49 feet
  10. विशाखापट्टणम: 1.77 feet
  11. चेन्नई : 1.87 feet
  12. तुतीकोरीन: 1.9 feet

भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळातील वातावरण बदलाच्या संदर्भाचे परीक्षण करणारा हा अहवाल आहे. मानवी कृत्यांमुळे पृथ्वीच्या वातावरणीय व्यवस्थेत कशाप्रकारे बदल होतात, हे सूचीत करणारा हा आहवाल आहे.   हवामान बदलाच्या या घोंघावणाऱ्या संकटाने खूप काही बदलणार आहे.  हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या संकटांचा धोका येत्या काळात अधिक वाढणार आहे. महाराष्ट्राला देखील तापमानवाढीचा फटका बसला असून पश्चिम किनारपट्टीला चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे.

संबंधित बातम्या :

IPCC Report 2021 : जागतिक तापमान वाढीचा भारताला धोका, समुद्र पातळीत वाढ होऊन वारंवार पुराची शक्यता, IPCC च्या अहवालातून इशारा

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Election 2024 Phase 1 Voting : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानात त्रिपुरा अन् बंगालमध्ये सर्वाधिक चुरस; महाराष्ट्रात काय घडलं?
पहिल्या टप्प्यातील मतदानात त्रिपुरा अन् बंगालमध्ये सर्वाधिक चुरस; महाराष्ट्रात काय घडलं?
BrahMos Missiles to Philippines : प्रथमच ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्यात; पहिली खेप फिलिपाइन्सकडे सुपूर्द, दक्षिण चीन समुद्रात तैनात करण्यात येणार
BrahMos Missiles : ब्रह्मोस क्षेपणास्त्राची प्रथमच निर्यात; पहिली खेप फिलीपिन्सला सुपूर्द
'भिडे' वाड्यावरुन पुतण्याचा अजित काकांना तिखट सवाल; भाजपा समर्थकाचा पलटवार
'भिडे' वाड्यावरुन पुतण्याचा अजित काकांना तिखट सवाल; भाजपा समर्थकाचा पलटवार
काँग्रेसचं काम म्हणजे 'बारशाला गेला अन् बाराव्याला आला'; दुसऱ्या सभेतही मोदींचा मराठी म्हणीतून वार
काँग्रेसचं काम म्हणजे 'बारशाला गेला अन् बाराव्याला आला'; दुसऱ्या सभेतही मोदींचा मराठी म्हणीतून वार
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ramdas Kadam on Narayan Rane : नारायण राणे नाही, मोदी महत्त्वाचे; रामदास कदमांची टोलेबाजीRamdas Kadam on Vaibhav Khedekar : नारायण राणे नाही, मोदी महत्त्वाचे; रामदास कदमांची टोलेबाजीVare Nivadnikiche 19 April 2024 : वारे निवडणुकीचे सुपरफास्ट बातम्यांचा आढावा ABP MajhaPasha Patel Full Speech: गोळी कानाबाजुने गेली! मी थोडक्यात हरलो! दादांसमोर पाशा पटेलांच खणखणीत भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Election 2024 Phase 1 Voting : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानात त्रिपुरा अन् बंगालमध्ये सर्वाधिक चुरस; महाराष्ट्रात काय घडलं?
पहिल्या टप्प्यातील मतदानात त्रिपुरा अन् बंगालमध्ये सर्वाधिक चुरस; महाराष्ट्रात काय घडलं?
BrahMos Missiles to Philippines : प्रथमच ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्यात; पहिली खेप फिलिपाइन्सकडे सुपूर्द, दक्षिण चीन समुद्रात तैनात करण्यात येणार
BrahMos Missiles : ब्रह्मोस क्षेपणास्त्राची प्रथमच निर्यात; पहिली खेप फिलीपिन्सला सुपूर्द
'भिडे' वाड्यावरुन पुतण्याचा अजित काकांना तिखट सवाल; भाजपा समर्थकाचा पलटवार
'भिडे' वाड्यावरुन पुतण्याचा अजित काकांना तिखट सवाल; भाजपा समर्थकाचा पलटवार
काँग्रेसचं काम म्हणजे 'बारशाला गेला अन् बाराव्याला आला'; दुसऱ्या सभेतही मोदींचा मराठी म्हणीतून वार
काँग्रेसचं काम म्हणजे 'बारशाला गेला अन् बाराव्याला आला'; दुसऱ्या सभेतही मोदींचा मराठी म्हणीतून वार
Majha Katta : छोट्या ब्रेकनंतर परतल्यास डॉ.साबळे आणि टीम पुन्हा 'हवा येऊ द्या'मध्ये दिसणार? निलेश साबळेच्या उत्तराने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या
छोट्या ब्रेकनंतर परतल्यास डॉ.साबळे आणि टीम पुन्हा 'हवा येऊ द्या'मध्ये दिसणार? निलेश साबळेच्या उत्तराने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या
Mugdha Godbole Kshitee Jog :  सोशल मीडियावर टीका करताना अर्वाच्च भाषेत कमेंट्स, अभिनेत्रीने व्यक्त केला संताप, या पुरुषांच्या घरातील महिला...
सोशल मीडियावर टीका करताना अर्वाच्च भाषेत कमेंट्स, अभिनेत्रीने व्यक्त केला संताप, या पुरुषांच्या घरातील महिला...
Bharat Gogawale: आम्ही एक पाऊल पुढे टाकलंय, तटकरेंचं काम करतोय ना, मग छगन भुजबळांनाही आमचं काम करावंच लागेल: भरत गोगावले
आम्ही एक पाऊल पुढे टाकलंय, तटकरेंचं काम करतोय ना, मग छगन भुजबळांनाही आमचं काम करावंच लागेल: भरत गोगावले
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार का घेतली? सर्वात मोठं कारण समोर!
छगन भुजबळांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार का घेतली? सर्वात मोठं कारण समोर!
Embed widget