एक्स्प्लोर

IPCC Report : मुंबईसह भारतातील 'ही' महत्त्वाची शहरे तीन फूट पाण्याखाली जाणार,आयपीसीसीचा इशारा

या शतकाच्या अखेरीस देशातील किनारपट्टीलगतची 12 शहरे तीन फूट पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये   मुंबईसह भारतातील या शहरांचा समावेश आहे. 

IPCC Report 2021 :   पृथ्वीचे तापमान वाढल्याने कोणते दुष्परिणाम जाणवतील याबाबत संयुक्त राष्ट्राच्या इंटरगव्हर्नमेन्टल पॅनेल ऑन क्लायमेट चेंजचा सहावा अहवाल 'क्लायमेट चेंज 2021 - दी फिजिकल सायन्स बेसिस' प्रसिद्ध करण्यात आला. पृथ्वीचे तापमान वाढल्याने  येणाऱ्या काळात समुद्राच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याचा इशारा अहवालातून देण्यात आला आहे. त्यामुळे या शतकाच्या अखेरीस देशातील किनारपट्टीलगतची 12 शहरे तीन फूट पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये   मुंबई, चेन्नई, कोची, विशाखपट्टणम या शहरांचा ,मावेश आहे. 

भारतातील 12 शहरात शतकाच्या शेवटी पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्याता आहे. यापूर्वी असे  बदल 100 वर्षात होत होते. मात्र आता 2050 नंतर हे बदल दर सहा ते नऊ वर्षांनी होणार असल्याचे अहवालात नमूद केले आहे. तापमान वाढीमुळे पृथ्वीवरील बर्फ वितळत आहे. त्यामुळे येत्या काळात समुद्राच्या पातळीत वाढ झाल्याने किनारपट्टीवरील शहरांना धोका असणार आहे.  गेल्या तीन हजार वर्षात झाली नसेल इतक्या वेगाने 1900 सालापासून जागतिक स्तरावर समु्द्राच्या पातळीत वाढ झाल्याचे अहवालात म्हटले आहे. 

जागतिक पातळीवर समुद्राच्या जल पातळीचे 2100 सालापर्यंत 2 मीटरपर्यंत आणि 2150 सालापर्यंत 5 मीटरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. पुढील शंभर ते हजारो वर्षांच समुद्राच्या जलपातळीत वाढ होत राहणार आहे.

'ही' 12 शहरे तीन फूट पाण्याखाली जाण्याची शक्यता 

  1. कांडला: 1.87 feet 
  2. ओखा: 1.96 feet
  3. भावनगर : 2.70 feet
  4. मुंबई: 1.90 feet
  5. मोरमोगाओ : 2.06 feet
  6. मँगलोर: 1.87 feet
  7. कोचिन: 2.32 feet
  8. पारदीप : 1.93 feet
  9. खिडीपूर : 0.49 feet
  10. विशाखापट्टणम: 1.77 feet
  11. चेन्नई : 1.87 feet
  12. तुतीकोरीन: 1.9 feet

भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळातील वातावरण बदलाच्या संदर्भाचे परीक्षण करणारा हा अहवाल आहे. मानवी कृत्यांमुळे पृथ्वीच्या वातावरणीय व्यवस्थेत कशाप्रकारे बदल होतात, हे सूचीत करणारा हा आहवाल आहे.   हवामान बदलाच्या या घोंघावणाऱ्या संकटाने खूप काही बदलणार आहे.  हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या संकटांचा धोका येत्या काळात अधिक वाढणार आहे. महाराष्ट्राला देखील तापमानवाढीचा फटका बसला असून पश्चिम किनारपट्टीला चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे.

संबंधित बातम्या :

IPCC Report 2021 : जागतिक तापमान वाढीचा भारताला धोका, समुद्र पातळीत वाढ होऊन वारंवार पुराची शक्यता, IPCC च्या अहवालातून इशारा

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शेतकरी कर्ज माफी योजनेला मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता; पण आचारसंहितेमुळं घोषणा नाही
Maharashtra Live News Updates: शेतकरी कर्ज माफी योजनेला मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता; पण आचारसंहितेमुळं घोषणा नाही
Ramdas Athawale: देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला नाही; विधान परिषदेवरून रामदास आठवलेंचा निर्वाणीचा इशारा, म्हणाले, 'माझे नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासोबत चांगले संबंध...'
देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला नाही; विधान परिषदेवरून रामदास आठवलेंचा निर्वाणीचा इशारा, म्हणाले, 'माझे नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासोबत चांगले संबंध...'
Swami Pragyanananda Saraswati : 'मोहम्मद अझरुद्दीनने भारताचे खाल्ले, मात्र तो नेहमी पाकिस्तानसाठी खेळला!' स्वामी प्रज्ञानंद सरस्वतींचे खळबळजनक वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
'मोहम्मद अझरुद्दीनने भारताचे खाल्ले, मात्र तो नेहमी पाकिस्तानसाठी खेळला!' स्वामी प्रज्ञानंद सरस्वतींचे खळबळजनक वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
Donald Trump On Israel PM: डोनाल्ड ट्रम्प इस्रायलच्या पंतप्रधानांवर भडकले; फोनवर बोलताना बेंजामिन नेतान्याहूंना चक्क वेडे म्हणाले, लेबनॉनवरील हल्ल्यांवरून वादाचा नवा अंक
डोनाल्ड ट्रम्प इस्रायलच्या पंतप्रधानांवर भडकले; फोनवर बोलताना बेंजामिन नेतान्याहूंना चक्क वेडे म्हणाले, लेबनॉनवरील हल्ल्यांवरून वादाचा नवा अंक

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुषांकडून सगळे पैसे वसूल करणार
Dilip Walse Patil Pimpari : विलास लांडेंच्या घरी दिलीप वळसे पाटील, नाराजांची मनधरणी होणार?
Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha
Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Umesh Patil :
"पैशाने उमेदवारी दिली असती, तर अंबानी-अदानींची मुलं खासदार झाली असती!" विक्रम काकडेंच्या उमेदवारीवर उमेश पाटलांचे सडेतोड उत्तर
माझा मतदार लंब्या टोपीचा, अब्दुल सत्तारांचा मतदार गोल टोपीचा; रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल, शिवसेना एकत्रच्या वक्तव्यावरही बोलले
माझा मतदार लंब्या टोपीचा, अब्दुल सत्तारांचा मतदार गोल टोपीचा; रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल, शिवसेना एकत्रच्या वक्तव्यावरही बोलले
Gold-Silver Price Today: सोन्या-चांदीचे भाव काय? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील 18K, 22K आणि 24K चे दर
सोन्या-चांदीचे भाव काय? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील 18K, 22K आणि 24K चे दर
Supriya Sule and Arun Lakhani: अरुण लखाणी आणि आमची राजकीय विचारधारा वेगळी, त्याचा कौटुंबिक नात्याशी संबंध नाही: सुप्रिया सुळे
अरुण लखाणी आणि आमची राजकीय विचारधारा वेगळी, त्याचा कौटुंबिक नात्याशी संबंध नाही: सुप्रिया सुळे
मोठी बातमी! पुण्यात विक्रम काकडे, सोलापुरात राजेंद्र राऊतांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप; नेमकं कारण काय?
मोठी बातमी! पुण्यात विक्रम काकडे, सोलापुरात राजेंद्र राऊतांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप; नेमकं कारण काय?
Jalna Crime News: कर्जबाजारीपणातून सुटण्यासाठी स्वतःच्याच मृत्यूचा भयानक कट; निष्पाप तरुणाला संपवून कार पेटवली अन्...; जालन्यातील खळबळजनक घटना
कर्जबाजारीपणातून सुटण्यासाठी स्वतःच्याच मृत्यूचा भयानक कट; निष्पाप तरुणाला संपवून कार पेटवली अन्...; जालन्यातील खळबळजनक घटना
मोठी बातमी! निवडणूक आयोगाने सांगितलंय, शेतकरी कर्जमाफीची घोषणा करू नका; CM देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती
मोठी बातमी! निवडणूक आयोगाने सांगितलंय, शेतकरी कर्जमाफीची घोषणा करू नका; CM देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती
Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुषांकडून सगळे पैसे वसूल करणार; देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडवर
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुषांकडून सगळे पैसे वसूल करणार; देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडवर
Embed widget