एक्स्प्लोर

IPCC Report : मुंबईसह भारतातील 'ही' महत्त्वाची शहरे तीन फूट पाण्याखाली जाणार,आयपीसीसीचा इशारा

या शतकाच्या अखेरीस देशातील किनारपट्टीलगतची 12 शहरे तीन फूट पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये   मुंबईसह भारतातील या शहरांचा समावेश आहे. 

IPCC Report 2021 :   पृथ्वीचे तापमान वाढल्याने कोणते दुष्परिणाम जाणवतील याबाबत संयुक्त राष्ट्राच्या इंटरगव्हर्नमेन्टल पॅनेल ऑन क्लायमेट चेंजचा सहावा अहवाल 'क्लायमेट चेंज 2021 - दी फिजिकल सायन्स बेसिस' प्रसिद्ध करण्यात आला. पृथ्वीचे तापमान वाढल्याने  येणाऱ्या काळात समुद्राच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याचा इशारा अहवालातून देण्यात आला आहे. त्यामुळे या शतकाच्या अखेरीस देशातील किनारपट्टीलगतची 12 शहरे तीन फूट पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये   मुंबई, चेन्नई, कोची, विशाखपट्टणम या शहरांचा ,मावेश आहे. 

भारतातील 12 शहरात शतकाच्या शेवटी पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्याता आहे. यापूर्वी असे  बदल 100 वर्षात होत होते. मात्र आता 2050 नंतर हे बदल दर सहा ते नऊ वर्षांनी होणार असल्याचे अहवालात नमूद केले आहे. तापमान वाढीमुळे पृथ्वीवरील बर्फ वितळत आहे. त्यामुळे येत्या काळात समुद्राच्या पातळीत वाढ झाल्याने किनारपट्टीवरील शहरांना धोका असणार आहे.  गेल्या तीन हजार वर्षात झाली नसेल इतक्या वेगाने 1900 सालापासून जागतिक स्तरावर समु्द्राच्या पातळीत वाढ झाल्याचे अहवालात म्हटले आहे. 

जागतिक पातळीवर समुद्राच्या जल पातळीचे 2100 सालापर्यंत 2 मीटरपर्यंत आणि 2150 सालापर्यंत 5 मीटरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. पुढील शंभर ते हजारो वर्षांच समुद्राच्या जलपातळीत वाढ होत राहणार आहे.

'ही' 12 शहरे तीन फूट पाण्याखाली जाण्याची शक्यता 

  1. कांडला: 1.87 feet 
  2. ओखा: 1.96 feet
  3. भावनगर : 2.70 feet
  4. मुंबई: 1.90 feet
  5. मोरमोगाओ : 2.06 feet
  6. मँगलोर: 1.87 feet
  7. कोचिन: 2.32 feet
  8. पारदीप : 1.93 feet
  9. खिडीपूर : 0.49 feet
  10. विशाखापट्टणम: 1.77 feet
  11. चेन्नई : 1.87 feet
  12. तुतीकोरीन: 1.9 feet

भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळातील वातावरण बदलाच्या संदर्भाचे परीक्षण करणारा हा अहवाल आहे. मानवी कृत्यांमुळे पृथ्वीच्या वातावरणीय व्यवस्थेत कशाप्रकारे बदल होतात, हे सूचीत करणारा हा आहवाल आहे.   हवामान बदलाच्या या घोंघावणाऱ्या संकटाने खूप काही बदलणार आहे.  हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या संकटांचा धोका येत्या काळात अधिक वाढणार आहे. महाराष्ट्राला देखील तापमानवाढीचा फटका बसला असून पश्चिम किनारपट्टीला चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे.

संबंधित बातम्या :

IPCC Report 2021 : जागतिक तापमान वाढीचा भारताला धोका, समुद्र पातळीत वाढ होऊन वारंवार पुराची शक्यता, IPCC च्या अहवालातून इशारा

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : राहुल गांधींचा पोलिसांना चकवा, खासदारांसह थेट मोदींच्या घराला घेरावा, मोदींनी चर्चेसाठी विश्वासू मंत्री धाडला; नेमकं काय घडलं? 
राहुल गांधींचा पोलिसांना चकवा, खासदारांसह थेट मोदींच्या घराला घेरावा, मोदींनी चर्चेसाठी विश्वासू मंत्री धाडला; नेमकं काय घडलं? 
दिल्लीतील आंदोलन चिघळले, देशभर पडसाद; वंचित बहुजन आघाडीकडून 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक
दिल्लीतील आंदोलन चिघळले, देशभर पडसाद; वंचित बहुजन आघाडीकडून 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक
Uddhav Thackeray: राहुल गांधी पंतप्रधानांच्या घरावर धडकताच उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, उद्या दिल्लीच्या जंतरमंतरवर जाणार
Uddhav Thackeray: राहुल गांधी पंतप्रधानांच्या घरावर धडकताच उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, उद्या दिल्लीच्या जंतरमंतरवर जाणार
Sharad Pawar : एकीकडे राहुल गांधींनी मोंदींना निवासस्थानी घेरलं, दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी शरद पवार मैदानात, थेट जंतम मंतर गाठलं आणि...
एकीकडे राहुल गांधींनी मोंदींना निवासस्थानी घेरलं, दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी शरद पवार मैदानात, थेट जंतम मंतर गाठलं आणि...

व्हिडीओ

Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rain Update: पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
दिल्लीतील आंदोलन चिघळले, देशभर पडसाद; वंचित बहुजन आघाडीकडून 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक
दिल्लीतील आंदोलन चिघळले, देशभर पडसाद; वंचित बहुजन आघाडीकडून 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक
Sharad Pawar : एकीकडे राहुल गांधींनी मोंदींना निवासस्थानी घेरलं, दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी शरद पवार मैदानात, थेट जंतम मंतर गाठलं आणि...
एकीकडे राहुल गांधींनी मोंदींना निवासस्थानी घेरलं, दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी शरद पवार मैदानात, थेट जंतम मंतर गाठलं आणि...
Sonam Wangchuk: मोठी बातमी: सोनम वांगचूक यांच्याबाबत दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, मेदांता रुग्णालयात हलवण्याचे आदेश
मोठी बातमी: सोनम वांगचूक यांच्याबाबत दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, मेदांता रुग्णालयात हलवण्याचे आदेश
Maharashtra Weather Update: मुंबईसह पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचे इशारे; IMD चा महत्वाचा अंदाज 
मुंबईसह पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचे इशारे; IMD चा महत्वाचा अंदाज 
CJP Protest in Mumbai : CJP आंदोलनावर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 8 पोलीस ठाण्यांत गुन्हे, 900 हून अधिक आंदोलकांवर FIR दाखल
CJP आंदोलनावर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 8 पोलीस ठाण्यांत गुन्हे, 900 हून अधिक आंदोलकांवर FIR दाखल
Narendra Modi : CJP च्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही...'
CJP च्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही...'
Mumbai Crime News: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
Embed widget