एक्स्प्लोर

Subhadra Kumari Chauhan : क्रांतिकारी कवयित्री सुभद्रा कुमारी चौहान यांची जयंती, गुगलची डूडलद्वारे मानवंदना, कोण आहेत सुभद्रा कुमारी... 

Subhadra Kumari Chauhan:  आज सुभद्रा कुमारी चौहान यांची जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्त गुगलनं त्यांच्यावरील डूडल प्रसारित करत अनोखी मानवंदना दिली आहे. 

Subhadra Kumari Chauhan: 

सिंहासन हिल उठे राजवंशों ने भृकुटी तानी थी,
बूढ़े भारत में आई फिर से नयी जवानी थी,
गुमी हुई आज़ादी की कीमत सबने पहचानी थी,
दूर फिरंगी को करने की सबने मन में ठानी थी।
चमक उठी सन सत्तावन में, वह तलवार पुरानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

या केवळ कवितेच्या ओळी नाहीत तर देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी नवचेतना जागरुक करण्यासाठी प्रेरित करणाऱ्या भावना होत्या. आणि हे लिहिणाऱ्या क्रांतिकारी कवयित्री होत्या सुभद्रा कुमारी चौहान. आज सुभद्रा कुमारी चौहान यांची जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्त गुगलनं त्यांच्यावरील डूडल प्रसारित करत अनोखी मानवंदना दिली आहे. 

सुभद्रा कुमारी चौहान यांचा जन्म 16 ऑगस्ट 1904 रोजी झाला होता. त्या सुप्रसिद्ध हिंदी कवयित्री आणि लेखिका होत्या. त्यांचे दोन कवितासंग्रह आणि तीन कथासंग्रह प्रकाशित झाले, पण त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली ती 'खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी' या कवितेमुळे आहे. राष्ट्रीयत्वाची जाणीव असलेली ही कवयित्री. त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात अनेकदा तुरुंगवासही सहन केला.  

सुभद्रा कुमारी यांचा जन्म नागपंचमीच्या दिवशी अलाहाबादजवळील निहालपूर नावाच्या गावात रामनाथ सिंह यांच्या जमीनदार कुटुंबात झाला.  लहानपणापासूनच त्यांनी कविता लिहिण्यास सुरुवात केली.  सुभद्रा कुमारी चौहान यांना चार बहिणी आणि दोन भाऊ होते. त्यांचे वडील ठाकूर रामनाथ सिंह हे शिक्षण प्रेमी होते आणि त्यांच्या देखरेखीखाली त्यांचे सुरुवातीचे शिक्षणही झाले. खंडवाच्या ठाकूर लक्ष्मण सिंह यांच्याशी लग्न झाल्यानंतर 1919 मध्ये त्या जबलपूरला गेली. 1921 मध्ये गांधींच्या असहकार चळवळीत भाग घेणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. त्यात त्यांना दोनदा तुरुंगवासही झाला.  15 फेब्रुवारी 1948 रोजी एका कार अपघातात त्यांचे निधन झाले. 

सुभद्रा कुमारी चौहान  यांना मिळालेले पुरस्कार
सेकसरिया पुरस्कार (1931) 'मुकुल' (कविता संग्रहासाठी)
सेकसरिया पुरस्कार (1932) 'बिखरे मोती' (कविता संग्रहासाठी) 
भारतीय डाक विभागाने 6 ऑगस्ट 1976 रोजी  सुभद्रा कुमारी चौहान यांच्या सन्मानार्थ 25 पैशांचं डाक तिकिट जारी केलं आहे. 
भारतीय तटरक्षक दलानं 28 एप्रिल 2006 रोजी  सुभद्राकुमारी चौहान यांच्या राष्ट्रप्रेमाच्या भावनेला सन्मानित करत एका नवीन तटरक्षक जहाजाला सुभद्रा कुमारी चौहान यांचं नाव दिलं आहे.

सुभद्रा कुमारी चौहान यांचं साहित्य
कथा संग्रह
बिखरे मोती - 1932
उन्मादिनी - 1934 
सीधे-साधे चित्र - 1947 
सीधे-साधे चित्र - 1983 (पूर्व प्रकाशित आणि संकलित-असंकलित सर्व कथांचा संग्रह)

कविता संग्रह
मुकुल
त्रिधारा
मुकुल तथा अन्य कविताएँ 

बाल-साहित्य
झाँसी की रानी
कदम्ब का पेड़
सभा का खेल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?

व्हिडीओ

Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
Madhav Gadgil Passes Away: मोठी बातमी: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Raj Thackeray on Mumbai: मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
Ajit Pawar on NCP Merger: निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
T20 World Cup 2026 : भारतात टी-20 वर्ल्डकप खेळणार नाही...; बांगलादेशने आयसीसीला नको नको ते सांगितले, 2 मोठे दिले कारण!
भारतात टी-20 वर्ल्डकप खेळणार नाही...; बांगलादेशने आयसीसीला नको नको ते सांगितले, 2 मोठे दिले कारण!
Embed widget