एक्स्प्लोर

Budget 2020 | अर्थसंकल्पातून रेल्वेला काय मिळालं?

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रेल्वेसाठी फार मोठ्या घोषणांची घोषणा केली नाही, परंतु 150 खासगी गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात रेल्वेसाठीही मोठ्या घोषणा केल्या आहेत. नवीन हाय स्पीड ट्रेनसह तेजस ट्रेन्ससाठी नव्या घोषणा अर्थमंत्र्यांनी केल्या. रेल्वेची कमाई कमी आहे. देशातील 550 रेल्वे स्टेशन्सवर वायफाय सुविधा पुरवली जाणार आहे.

अर्थसंकल्पात रेल्वेला काय मिळालं?
  • देशात तेजससारख्या ट्रेन्स चालवल्या जाणार आहे. या ट्रेन्सने पर्यटन स्थळांना जोडलं जाणार आहे.
  • 550 रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा दिला जाणार आहे.
  • 150 खासगी ट्रेन्स चालवण्यात येणार आहेत.
  • देशभरातील मानवरहित रेल्वे क्रॉसिंग बंद केल्या जाणार.
  • २७ हजार किमी रेल्वे लाइनचे विद्युतीकरण करण्यात येणार
  • रेल्वे रुळांलगत सौरऊर्जा ग्रीड बसवण्याची योजना आहे.
  • मुंबई-अहमदाबाद मार्गावर हायस्पीट ट्रेन चालवली जाईल.
  • 148 किमी बंगळुरु उपनगरीय ट्रेन सिस्टम तयार करणार, केंद्र सरकार यासाठी 15 टक्के निधी देणार
याशिवाय पायाभूत सुविधांसाठी तब्बल 100 लाख कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आलीआहे.
  • राष्ट्रीय महामार्ग, 3 हजार किमीच्या कोस्टल रोडची उभारणी करणार
  • मुंबई-दिल्ली मेगाहायवे 2023 पर्यंत पूर्ण करणार
  • बंगलोर-चेन्नई महामार्गाचं कामंही लवकरच पूर्ण करणार
  • देशभरात नवी 100 विमानतळं विकसित करण्यावर भर
  • अडीच हजार किमी एक्स्प्रेस हायवे, तर 9 हजार किमीचा इकॉनॉमिक कॉरिडोर उभारणार
  • दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे, चेन्नई-बेंगळुरू एक्स्प्रेस लवकरच तयार होणार
  • 2024 पर्यंत 6 हजार किमी हायवे तयार करण्याचं लक्ष्य
संबंधित बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget