एक्स्प्लोर

Rahul Gandhi Interviewed Satyapal Malik : पुलवामा हल्ला, शेतकरी आंदोलनावरून मोदी सरकारला घेरणाऱ्या माजी राज्यपाल सत्यपाल मलिकांची थेट राहुल गांधींनी घेतली मुलाखत!

या मुलाखतीनंतर तुमच्यावरही आक्रमण करतील, असा उपरोधिक टोला सत्यपाल मलिक यांनी लगावला. राहुल गांधी यांनी घेतलेली मुलाखत त्यांच्या युट्यूब चॅनेलवर प्रसारित करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : पुलवामा हल्ला (Pulwama Attack) शेतकरी आंदोलन (Farmer Protest) शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्यांचा मृत्यू आदी मुद्यांवरून मोदी सरकावर सातत्याने 'सर्जिकल स्ट्राईक' केलेल्या जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Rahul Gandhi Interviewed Satyapal Malik) यांची आज काँगेस नेते राहुल गांधी यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीनंतर तुमच्यावरही आक्रमण करतील, असा उपरोधिक टोला सत्यपाल मलिक यांनी लगावला. राहुल गांधी यांनी घेतलेली मुलाखत त्यांच्या युट्यूब चॅनेलवर प्रसारित करण्यात आली आहे.  

पंतप्रधान येत होते आणि मला चावीने खोलीत कोंडले होते

राहुल गांधी मुलाखतीमध्ये बोलताना म्हणाले की, जेव्हा मला कळले की आमचे शहीद (शहीदांचे पार्थिव) विमानतळावर येत आहेत, तेव्हा मी थेट विमानतळावर गेलो. आमचे सुरक्षा रक्षक म्हणाले जाऊ नका, पण मी जातो म्हणालो. विमानतळावर गेल्यावर मला खोलीत कोंडून ठेवले गेले, मला सांगण्यात आले की तुम्ही खोली सोडू शकत नाही. दुसरीकडे शहीद जवानांच्या शवपेट्या आल्या होत्या, पंतप्रधान येत होते आणि मला चावीने खोलीत कोंडले होते. मी सुरक्षा रक्षकांना विचारले की हे कसं काय करु शकतात? मी लढलो आणि तिथून बाहेर पडलो. मला असे वाटले की तिथे एक शो तयार झाला आहे, असा खुलासा राहुल गांधी यांनी सत्यपाल मलिक यांच्याशी झालेल्या चर्चेत केला. 

मला माझा वर्गमित्र अजित डोभाल यांचा फोन आला

राहुल गांधी म्हणाले की, त्यादिवशी मला विमानतळावर मोठी घटना घडत असल्याचा भास झाला. जसे पंतप्रधान देशाला दाखवत आहेत. सत्यपाल मलिक पुढे म्हणाले की, 'ज्या दिवशी हे घडले त्या दिवशी ते (पीएम) कॉर्बेट पार्कमध्ये शूटिंग करत होते. मी 3-4 वेळा प्रयत्न केला, पण ते मिळाले नाहीत. पाच सहा वाजता त्यांचा फोन आला, सत्यपाल भाई, काय झालं? मी म्हणालो की, आमच्यामुळे अनेक लोक वारले. ते म्हणाले की, नाही-नाही, गप्प बसा, आत्ता काही बोलू नका. एका तासानंतर मला माझा वर्गमित्र अजित डोभाल यांचा फोन आला. तोपर्यंत मी हे दोन वाहिन्यांना सांगितले होते. ते म्हणाला नाही, नाही, यावर काही बोलू नका. पुलवामाच्या प्रश्नावर मलिक म्हणाले की, मी असे म्हणत नाही की त्यांनी हे केले आहे परंतु त्यांनी पुलवामाकडे दुर्लक्ष केले आणि त्याचा राजकीय वापर केला. ही त्यांची त्यावेळची भाषणे आहेत जेव्हा ते म्हणतात की, तुम्ही मतदानाला जाल तेव्हा पुलवामाच्या हौतात्म्याची आठवण करा.

पोलीस पूर्ण प्रामाणिकपणे सरकारच्या पाठीशी राहिले

राहुल यांच्याशी संवाद साधताना मलिक म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर राजकारण हे कर्तव्य होते. लोक तसे करायचे आणि मग तो एक व्यवसाय बनला. आता हा व्यवसाय झाला आहे. काश्मीरच्या समस्येवर उपाय काय, या राहुल यांच्या प्रश्नावर जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल म्हणाले की, आधी राज्याचा दर्जा परत केला पाहिजे आणि नंतर निवडणुका घ्याव्यात. कलम 370 मुळे त्यांना राज्याचा दर्जा काढून केंद्रशासित प्रदेश बनवण्याइतका त्रास झालेला नाही. मला वाटते की UT ची स्थापना झाली कारण पोलीस बंड करतील अशी भीती त्यांना वाटत होती. पोलीस पूर्ण प्रामाणिकपणे सरकारच्या पाठीशी राहिले. ईदचे निमित्त होते पण पोलिसांनी सुटीही मागितली नाही. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitesh Rane: आमचं वैयक्तिक आयुष्यही असतं, व्यवसायासाठी घरात पैशांची उलाढाल असेल तर गैर काय? नितेश राणेंच्या स्टिंग ऑपरेनशवर बंधू नितेश राणेंचा प्रतिसवाल
आमचं वैयक्तिक आयुष्यही असतं, व्यवसायासाठी घरात पैशांची उलाढाल असेल तर गैर काय? नितेश राणेंच्या स्टिंग ऑपरेनशवर बंधू नितेश राणेंचा प्रतिसवाल
'आम्ही चांगलं क्रिकेट खेळलो नाही...' दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका गमावल्यानंतर रिषभ पंतनं मागितली माफी, पोस्ट शेअर
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीत मालिकेत पराभव, रिषभ पंतनं चाहत्यांची माफी मागितली, पोस्ट शेअर करत म्हणाला...
Credit Score : कर्जदारांसाठी गुड न्यूज, आता दर आठवड्याला क्रेडिट स्कोअर अपडेट होणार, आरबीआयच्या नव्या नियमामुळं फायदा होणार
कर्जदारांसाठी गुड न्यूज, दर आठवड्याला क्रेडिट स्कोअर अपडेट होणार, आरबीआय नवा नियम लागू करणार
Pune Crime News: पुण्यातील आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरच्या खात्यात तब्बल इतके कोटी; पोलिसांनी सांगून टाकला आकडा, कुठून आले पैसे?
पुण्यातील आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरच्या खात्यात तब्बल इतके कोटी; पोलिसांनी सांगून टाकला आकडा, कुठून आले पैसे?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nilesh Rane : गरिबांविरोधात असा पैसा वापरत असेल तर जिंकणार कसे? निलेश राणे 'एबीपी माझा'वर
Sachin Gujar : Ahilyanagar काँग्रेस जिल्हाध्यक्षांच अपहरण? बेदम मारहाण करुन रस्त्यावर दिलं सोडून
India Vs South Africa टीम इंडियाचा कसोटीतील मोठा पराभव, द. अफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाचं काय चुकलं?
Ujjwala Thitte News : आम्ही हायकोर्टात धाव घेऊ, तिथे ही अपयश आलं तर सर्वोच न्यायालयात जाऊ!
Nagpur Road ABP Majha Impact : एबीपी माझा'च्या बातमीनंतर नागपूर रस्त्यासाठी सरकारकडून 80 कोटींचा निधी मंजूर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitesh Rane: आमचं वैयक्तिक आयुष्यही असतं, व्यवसायासाठी घरात पैशांची उलाढाल असेल तर गैर काय? नितेश राणेंच्या स्टिंग ऑपरेनशवर बंधू नितेश राणेंचा प्रतिसवाल
आमचं वैयक्तिक आयुष्यही असतं, व्यवसायासाठी घरात पैशांची उलाढाल असेल तर गैर काय? नितेश राणेंच्या स्टिंग ऑपरेनशवर बंधू नितेश राणेंचा प्रतिसवाल
'आम्ही चांगलं क्रिकेट खेळलो नाही...' दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका गमावल्यानंतर रिषभ पंतनं मागितली माफी, पोस्ट शेअर
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीत मालिकेत पराभव, रिषभ पंतनं चाहत्यांची माफी मागितली, पोस्ट शेअर करत म्हणाला...
Credit Score : कर्जदारांसाठी गुड न्यूज, आता दर आठवड्याला क्रेडिट स्कोअर अपडेट होणार, आरबीआयच्या नव्या नियमामुळं फायदा होणार
कर्जदारांसाठी गुड न्यूज, दर आठवड्याला क्रेडिट स्कोअर अपडेट होणार, आरबीआय नवा नियम लागू करणार
Pune Crime News: पुण्यातील आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरच्या खात्यात तब्बल इतके कोटी; पोलिसांनी सांगून टाकला आकडा, कुठून आले पैसे?
पुण्यातील आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरच्या खात्यात तब्बल इतके कोटी; पोलिसांनी सांगून टाकला आकडा, कुठून आले पैसे?
Pune Crime News: फॉर्च्युनरमध्ये व्यवसायिकाचा काटा काढला; पुण्यातील माजी नगरसेवकाचं कनेक्शन समोर आलं, ताम्हिणी घाटात काय घडलं?
फॉर्च्युनरमध्ये व्यवसायिकाचा काटा काढला; पुण्यातील माजी नगरसेवकाचं कनेक्शन समोर आलं, ताम्हिणी घाटात काय घडलं?
‘महावतार नरसिंह’ची ऑस्करच्या रेसमध्ये बाजी; भगवान विष्णूंच्या अवताराची पौराणिक कथा करणार का 5 सिनेमांवर मात?
‘महावतार नरसिंह’ची ऑस्करच्या रेसमध्ये बाजी; भगवान विष्णूंच्या अवताराची पौराणिक कथा करणार का 5 सिनेमांवर मात?
खेळताना ट्रॅक्टरवर चढला, चुकून गिअर पडला अन् क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; बार्शीत 4 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू
खेळताना ट्रॅक्टरवर चढला, चुकून गिअर पडला अन् क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; बार्शीत 4 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू
'जीवतोड मेहनत करूनही जर ..' लक्ष्मीच्या पावलांनी मालिका सोडण्याचं इशा केसकरनं सांगितलं खरं कारण
'जीवतोड मेहनत करूनही जर ..' लक्ष्मीच्या पावलांनी मालिका सोडण्याचं इशा केसकरनं सांगितलं खरं कारण
Embed widget