एक्स्प्लोर

PM Modi Lok Sabha Speech: पंतप्रधानांचा संसदेत काँग्रेसवर हल्लाबोल, कोरोनापासून महागाईपर्यंत काँग्रेसच जबाबदार असल्याचा आरोप, भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे

PM Modi Lok Sabha Speech: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणेवर झालेल्या चर्चेला उत्तर देताना काँग्रेसवर चांगलाच हल्लाबोल केला.

PM Modi Lok Sabha Speech: कोरोना महामारीच्या सुरवातीच्या काळातच देशभरात कोरोना पसरवण्याचं काम महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारने केल्याचा गंभीर आरोप लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या भाषणादरम्यान केला आहे. दरम्यान देशाच्या अधोगतीपासून, महागाई आणि कोरोना या साऱ्याला काँग्रेसच जबाबदार असल्याची टीका करत मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. यावेळी मोदी यांनी जवळपास दोन तास भाषण केलं. या भाषणातील महत्त्वाचे 10 मुद्दे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

  1. भाषणाच्या सुरुवातीला मोदी यांनी भारतात भाजप सरकार आल्यापासून आधी काँग्रेस सरकारच्या तुलनेत किती विकास झाला आहे. याबद्दल सविस्तर सांगतिलं. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा फेरीवाल्यांना देशात कर्ज मिळत आहे, असं नमूद करत मोदी यांनी भाजपने अर्थव्यवस्थेला कशाप्रकारे सावरलं हे सांगितलं.
  2. तसंच शस्त्रास्त्र खरेदीमध्ये मोठमोठी राष्ट्रं भल्याभल्यांना देशांना खरेदी करत होती, मेक इन इंडियामधून हे आम्ही थांबवलं. असं म्हणत मोदी यांनी भाजप सरकारने केलेल्या विकासाचा उल्लेख केला.
  3. त्यानंतर 2014 च्या आधी देशात केवळ 500 स्टार्ट अप्स होते. तर सध्याच्या घडीला ही संख्या 50 हजारांवर पोहोचली आहे. हे सांगताना काँग्रेसच्या सरकारनंतर भारताने कशाप्रकारे विकास केला हे त्यांनी यातून सांगण्याचा प्रयत्न केला.
  4. काँग्रेसवर आणखी टीका करताना, काँग्रेस सरकारच्या काळात महागाई दर दुहेरी अंकांमध्ये पोहोचला होता. तेव्हा महागाई आवाक्याबाहेर आहे, असं काँग्रेस सरकार म्हणत होतं. पण आता भाजप सरकारमध्ये  कोरोनाचं संकट असतानाही महागाई 5.3 टक्के राहिली आहे, असंही मोदी म्हणाले.
  5. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी लोकसभेत बोलताना युपीए सरकारच्या दहा वर्षांच्या काळात आम्ही 27 कोटी लोकांना दारिद्रय रेषेतून बाहेर काढलं, तर मोदी सरकारने 23 कोटी लोकांना पुन्हा दारिद्रय रेषेत ढकललं, अशी टीका केली होती. याला उत्तर देताना मोदी म्हणाले, 'काही लोकं बोलून जातात.' असं म्हणत सभागृहात राहुल गांधींच्या अनुपस्थितीवर पंतप्रधान मोदींनी टोला दिला.
  6. पुढे बोलताना काँग्रेस सरकारने 40 वर्षांत गरीबी तर हटवली नाही, पण गरिबांनी काँग्रेसला हटवलं, अशी टीका करत मोदी यांनी काँग्रेस सरकारवर आणखी हल्लाबोल केला. 
  7. शेतकऱ्यांबाबत बोलताना मोदी म्हणाले, 'महालांमध्ये राहणाऱ्यांना शेतकऱ्यांच्या समस्या कशा कळणार? छोट्या शेतकऱ्यांना मजबूत करणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले.
  8. या भाषणात मोदी यांनी भारताचे पहिले पंतप्रधान नेहरु यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, 'ज्या काळात जागतिकीकरण नव्हतं, त्या काळात नेहरु म्हणाले की, कोरियातील लढाई आपल्या देशावर परिणाम त्यामुळे आपल्या देशातील वस्तूंच्या किंमती वाढतात
    आणि त्या आपल्या नियंत्रणाच्या बाहेर जातात. असं म्हणत देशाच्या पंतप्रधानांनी महागाईची जबाबदारी झटकली होती.' 

  9. या सर्वानंतर काँग्रेसचे निवडणुकीत इतके नुकसान होऊनही, त्यांचा अहंकार कमी होत नाही, अशी जहरी टीका पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केली.

  10. तर विरोधक 'मोदीवर टीका केल्याशिवाय जगू शकत नाहीत.' असंही मोदी यावेळी म्हणाले.

हे ही वाचा-

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जानेवारी 2026 | गुरुवार
ICC T20 World Cup: बांगलादेशचा भारतात टी-20 वर्ल्डकप खेळण्यास नकार; बदल्यात कोणाला लाॅटरी लागणार? 2009 मध्ये काय घडलं होतं?
बांगलादेशचा भारतात टी-20 वर्ल्डकप खेळण्यास नकार; बदल्यात कोणाला लाॅटरी लागणार? 2009 मध्ये काय घडलं होतं?
जम्मू आणि काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात लष्कराचे वाहन 200 फूट खोल दरीत कोसळले; 10 जवान शहीद
जम्मू आणि काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात लष्कराचे वाहन 200 फूट खोल दरीत कोसळले; 10 जवान शहीद
Kolhapur Municipal Corporation Mayor: कोल्हापुरात भाजपकडून महापौरपदासाठी विजयसिंह देसाई, विजयसिंह खाडे सर्वाधिक रेसमध्ये; कोण बाजी मारणार? महिलांमध्ये कोणाच्या नावाची चर्चा??
कोल्हापुरात भाजपकडून महापौरपदासाठी विजयसिंह देसाई, विजयसिंह खाडे सर्वाधिक रेसमध्ये; कोण बाजी मारणार? महिलांमध्ये कोणाच्या नावाची चर्चा??

व्हिडीओ

Ajit Pawar Baramati : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरुन प्रश्न, अजितदादा म्हणाले, बघू आता...
Madhuri Misal On Mayor Reservation : ठाकरे गटाचा आक्षेप नियमाला धरुन नाही, मिसाळ यांची प्रतिक्रिया
Thane Mayor Reservation : ठाण्यात शिवसेनेचा महापौर होईल- म्हस्के, शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास
Sunil Kedar Nashik : नाशिकमध्ये नवा चेहरा, महापौर भाजपचा होणार, सुनील केदार यांचे संकेत
KDMC Mayor Reservation News : कल्याण डोंबिवलीत या तिघांना महापौरपदाची संधी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जानेवारी 2026 | गुरुवार
ICC T20 World Cup: बांगलादेशचा भारतात टी-20 वर्ल्डकप खेळण्यास नकार; बदल्यात कोणाला लाॅटरी लागणार? 2009 मध्ये काय घडलं होतं?
बांगलादेशचा भारतात टी-20 वर्ल्डकप खेळण्यास नकार; बदल्यात कोणाला लाॅटरी लागणार? 2009 मध्ये काय घडलं होतं?
जम्मू आणि काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात लष्कराचे वाहन 200 फूट खोल दरीत कोसळले; 10 जवान शहीद
जम्मू आणि काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात लष्कराचे वाहन 200 फूट खोल दरीत कोसळले; 10 जवान शहीद
Kolhapur Municipal Corporation Mayor: कोल्हापुरात भाजपकडून महापौरपदासाठी विजयसिंह देसाई, विजयसिंह खाडे सर्वाधिक रेसमध्ये; कोण बाजी मारणार? महिलांमध्ये कोणाच्या नावाची चर्चा??
कोल्हापुरात भाजपकडून महापौरपदासाठी विजयसिंह देसाई, विजयसिंह खाडे सर्वाधिक रेसमध्ये; कोण बाजी मारणार? महिलांमध्ये कोणाच्या नावाची चर्चा??
Shivsena : मोठी बातमी : राजूल पटेल ते प्रतिमा खोपडे, तुमच्या बंडखोरांमुळे आमचे 11 उमेदवार पडले, शिंदेसेनेने भाजपला खडसावलं, आकडेवारीच दाखवली
मोठी बातमी : राजूल पटेल ते प्रतिमा खोपडे, तुमच्या बंडखोरांमुळे आमचे 11 उमेदवार पडले, शिंदेसेनेने भाजपला खडसावलं, आकडेवारीच दाखवली
BMC Election 2026 : एमआयएमनं मुंबई महापालिकेत 8 जागांवर मुसंडी मारली, गटनेतेपदी कोणाची निवड? ओवेसी ट्वीट करत म्हणाले...
एमआयएमनं मुंबई महापालिकेत 8 जागांवर मुसंडी मारली, गटनेतेपदी कोणाची निवड? ओवेसी ट्वीट करत म्हणाले...
Nashik Mayor: बहुचर्चित नाशिक महापालिकेत कोण होणार महापौर? हिमगौरी आडकेंसह 'या' महिला नेत्या प्रमुख दावेदार, जाणून घ्या सविस्तर
बहुचर्चित नाशिक महापालिकेत कोण होणार महापौर? हिमगौरी आडकेंसह 'या' महिला नेत्या प्रमुख दावेदार, जाणून घ्या सविस्तर
Kolhapur Mayor Post: कोल्हापूर, इचलकरंजी महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव; कोणाला मिळणार संधी? की खांडोळीचा खेळ पुन्हा रंगणार??
कोल्हापूर, इचलकरंजी महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव; कोणाला मिळणार संधी? की खांडोळीचा खेळ पुन्हा रंगणार??
Embed widget