एक्स्प्लोर

...तर पाकिस्तानचे तुकडे होणे अटळ, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे खडेबोल

भारताची प्रगती पाकिस्तानला पचवणे अवघड जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावत आहे, हे पाकिस्तानला सहन होत नाही, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं.

सूरत : पाकिस्तानने दहशतवादास खतपाणी घालणे थांबवले पाहिजे, अन्यथा पाकिस्तानचे तुकडे होणे अटळ आहे, असे खडे बोल भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले आहेत. कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या 122 सैनिकांच्या कुटुंबियांच्या सन्मान कार्यक्रमात राजनाथ सिंह बोलत होते.

पाकिस्तानी घुसखोरांनी नियंत्रण रेषा पार करण्याचा प्रयत्न केला तर भारतीय जवान त्यांना पुन्हा मागे फिरायची संधी देणार नाहीत, असा इशाराही राजनाथ सिंह यांनी यावेळी दिला. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तान बिथरला आहे. त्यामुळे विविध पद्धतीने पाकिस्तान भारतविरोधी भूमिका घेत आहे.

भारताची प्रगती पाकिस्तानला पचवणे अवघड जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावत आहे, हे पाकिस्तानला सहन होत नाही. त्यामुळे पाकिस्तान जम्मू-काश्मीरचा मुद्दा वारंवार आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र पाकिस्तानला कुणाचंही समर्थन मिळत नाही. मानवाधिकाराचं उल्लंघन कुठे होत आहे तर ते पाकिस्तानात होत आहे, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

स्वातंत्र्यानंतर भारतात अल्पसंख्याकांची लोकसंख्या वाढली, मात्र पाकिस्तानात शिख, बौद्ध आणि इतर धर्मातील नागरिकांच्या मानवाधिकाराचं हनन होण्याचे प्रकार वाढत आहे. भारतात अल्पसंख्यांक सुरक्षित आहेत आणि ते भविष्यातही राहतील, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं. भारतात लोकांना धर्म आणि जातीच्या आधारावर वेगळं केलं जात नाही. धर्म आणि राजकारण करत इंग्रजांनी भारताचे दोन तुकडे केले. मात्र 1971 मध्ये पाकिस्तानचे धर्माच्या आधारावर दोन तुकडे झाले. ही परिस्थिती अशीच राहिली तर पुढेही पाकिस्तानेच तुकडे होणे, कुणीही टाळू शकणार नाही, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde BMC Election 2026: एकनाथ शिंदे प्रचंड नाराज, भाकरी फिरवण्याच्याही तयारीत; मुंबईतही धावाधव, नेमकं काय घडतंय?
एकनाथ शिंदे प्रचंड नाराज, भाकरी फिरवण्याच्याही तयारीत; मुंबईतही धावाधव, नेमकं काय घडतंय?
Mumbai News: 7.65 रुपयांच्या चोरीचा खटला, तब्बल 50 वर्षांनी लागला निकाल; न्यायालयाने कोणते दिले आदेश?
7.65 रुपयांच्या चोरीचा खटला, तब्बल 50 वर्षांनी लागला निकाल; न्यायालयाने कोणते दिले आदेश?
Nashik Accident News: मालेगाव-मनमाड रोडवर ट्रॅव्हल्स अन् पिकअपचा भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू, 20 जखमी
मालेगाव-मनमाड रोडवर ट्रॅव्हल्स अन् पिकअपचा भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू, 20 जखमी
Team India Next Cricket Schedule: न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका संपली; आता रोहित-विराट पुन्हा मैदानात कधी दिसणार?, संपूर्ण Schedule
न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका संपली; आता रोहित-विराट पुन्हा मैदानात कधी दिसणार?, संपूर्ण Schedule

व्हिडीओ

Manikarnika Ghat Special Report : मणिकर्णिका घाट पाडला, काँग्रेसची जहीर टीका, पुनर्विकासावरुन वादाची ठिणगी
Devendra Fadnavis Davos : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर, मोठी गुंतवणूक येणार
BJP And Congress Politics : भाजपात कुरघोडीचे वार, काँग्रेसमध्ये संघर्षाला धार Special Report
Pune NCP Cross Voting : घरभेदीची खेळी, भाजपनं भाजली पोळी? Special Report
Sharad Pawar And Ajit Pawar Alliance : दादा-काकांची एकी? जिल्हा परिषद 'घड्याळ' चिन्हावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde BMC Election 2026: एकनाथ शिंदे प्रचंड नाराज, भाकरी फिरवण्याच्याही तयारीत; मुंबईतही धावाधव, नेमकं काय घडतंय?
एकनाथ शिंदे प्रचंड नाराज, भाकरी फिरवण्याच्याही तयारीत; मुंबईतही धावाधव, नेमकं काय घडतंय?
Mumbai News: 7.65 रुपयांच्या चोरीचा खटला, तब्बल 50 वर्षांनी लागला निकाल; न्यायालयाने कोणते दिले आदेश?
7.65 रुपयांच्या चोरीचा खटला, तब्बल 50 वर्षांनी लागला निकाल; न्यायालयाने कोणते दिले आदेश?
Nashik Accident News: मालेगाव-मनमाड रोडवर ट्रॅव्हल्स अन् पिकअपचा भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू, 20 जखमी
मालेगाव-मनमाड रोडवर ट्रॅव्हल्स अन् पिकअपचा भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू, 20 जखमी
Team India Next Cricket Schedule: न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका संपली; आता रोहित-विराट पुन्हा मैदानात कधी दिसणार?, संपूर्ण Schedule
न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका संपली; आता रोहित-विराट पुन्हा मैदानात कधी दिसणार?, संपूर्ण Schedule
Tanaji Sawant: शिवसेनेतील गद्दारांचा एक गट भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटलांच्या खिशात, तानाजी सावंत यांचे खळबळजनक वक्तव्य, म्हणाले...
शिवसेनेतील गद्दारांचा एक गट भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटलांच्या खिशात, तानाजी सावंत यांचे खळबळजनक वक्तव्य, म्हणाले...
Sindhudurg BJP : महायुतीचा जागा वाटप फॉर्म्युला जाहीर होताच सिंधुदुर्गात भाजपमध्ये बंडाचे निशाण; 43 प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा, ZP निवडणुकीआधीच असंतोष
महायुतीचा जागा वाटप फॉर्म्युला जाहीर होताच सिंधुदुर्गात भाजपमध्ये बंडाचे निशाण; 43 प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा, ZP निवडणुकीआधीच असंतोष
BMC Election Result 2026: मुंबईत शिवसेना-मनसे युतीचा कदाचित महापौर बसणार नाही पण...; 'दैनिक सामना'त मोठं विधान, नेमकं काय म्हटलं?
मुंबईत शिवसेना-मनसे युतीचा महापौर बसणार नाही पण...; 'दैनिक सामना'त मोठं विधान, नेमकं काय म्हटलं?
KDMC: भाजप अन् शिवसेनेकडून नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न, ठाकरे गटाचे नऊ जण अज्ञातस्थळी; कल्याण-डोंबिवलीत नेमकं काय घडतंय?
भाजप अन् शिवसेनेकडून नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न, ठाकरे गटाचे नऊ जण अज्ञातस्थळी; कल्याण-डोंबिवलीत नेमकं काय घडतंय?
Embed widget