एक्स्प्लोर

Attorney General : मुकुल रोहतगी भारताचे नवे अॅटर्नी जनरल, वेणुगोपाल यांच्या निवृत्तीनंतर पदभार स्विकारणार?

Mukul Rohatgi to Become Attorney General : ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी पुन्हा एकदा भारताचे अॅटर्नी जनरल म्हणून पदभार स्विकारणार असल्याची माहिती मिळत आहे.


Mukul Rohatgi to Become Attorney General : ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी  (Mukul Rohatgi) पुन्हा एकदा भारताचे अॅटर्नी जनरल (Attorney General of India) बनू शकतात. यापूर्वी रोहतगी हे 2014 ते 2017 या काळात देशाचे अॅटर्नी जनरल होते. सध्याचे अॅटर्नी जनरल केके वेणुगोपाल (KK Venugopal)  यांचा कार्यकाळ 30 सप्टेंबर रोजी संपणार आहे. 91 वर्षीय वेणुगोपाल आता या पदावर राहण्यास इच्छुक नसल्याचं सुत्रांकडून सांगितलं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वेणुगोपाल यांच्यानंतर अॅटर्नी जनरल म्हणून मुकुल रोहतगी पदभार स्विकारणार आहेत. परंतु, रोहतगी यांच्या नियुक्तीसंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 

2020 मध्ये त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर, वेणुगोपाल यांनी त्यांचं वय लक्षात घेऊन त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती सरकारला केली होती. परंतु, सरकारनं वेणुगोपाल यांना पुढील कार्यकाळासाठी काम करण्यास सांगितलं. सरकारच्या विनंतीनंतर वेणुगोपाल यांनी आणखी दोन वर्ष या पदावर राहण्याचं मान्य केलं. मुकुल रोहतगी 1 ऑक्टोबरपासून अॅटर्नी जनरल म्हणून त्यांचा दुसरा कार्यकाळ सुरू करतील, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यांनी भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणूनही काम केलं आहे. 2017 मध्ये रोहतगी यांच्या राजीनाम्यानंतरही सरकारनं जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्यासह इतरही अनेक संवेदनशील मुद्द्यांवर त्यांचा सल्ला घेतल्याचंही सांगितलं जात आहे.

रोहतगी यांनी लढवले अनेक महत्त्वाचे खटले 

2014 मध्ये भाजपनं एकहाती सत्ता स्थापन केली. त्यानंतर मुकुल रोहतगी यांची पहिल्या टर्मसाठी अॅटर्नी जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मुकुल रोहतगी हे भारतातील सर्वात प्रख्यात वकिलांपैकी एक. त्यांनी गुजरात दंगलीसह अनेक महत्त्वाचे खटले लढवले आहेत. गुजरात दंगल प्रकरणाच्या खटल्यात रोहतगी यांनी गुजरात सरकारच्या बाजूनं खटला लढवला होता. 

राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाशी संबंधित खटलाही त्यांनी लढवला होता. अलिकडेच मुकुल रोहती यांनी देशभरात गाजलेल्या मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणाचा खटला लढवला होता. या प्रकरणात बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीनं अटक केली होती. या प्रकरणी त्यांनी आर्यन खानची बाजू मांडली होती. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?

व्हिडीओ

Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
Madhav Gadgil Passes Away: मोठी बातमी: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Raj Thackeray on Mumbai: मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
Ajit Pawar on NCP Merger: निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
T20 World Cup 2026 : भारतात टी-20 वर्ल्डकप खेळणार नाही...; बांगलादेशने आयसीसीला नको नको ते सांगितले, 2 मोठे दिले कारण!
भारतात टी-20 वर्ल्डकप खेळणार नाही...; बांगलादेशने आयसीसीला नको नको ते सांगितले, 2 मोठे दिले कारण!
Embed widget