एक्स्प्लोर

भारताच्या उत्तर सीमेवर चीनने 60 हजार सैन्य तैनात केले : माईकल पोम्पियो

क्वॉड गटातील प्रत्येक देशाला चीनपासून धोका असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.एकमेकांचे हितसंबंध जपण्यासाठी क्वॉड देश समान कार्यक्रम विकसित करत आहेत.

अमेरिकचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पियोनी म्हंटले आहे की चीनने भारताच्या उत्तर सीमेवर 60 हजार सैनिकांना तैनात केले आहे. टोकियो येथे संपन्न झालेल्या क्वॉड देशांच्या बैठकीत ते बोलत होते. गेल्या काही काळात चीनने केलेल्या हरकतींवर त्यांनी टीका केली. चीनच्या या कृत्यामुळे क्वॉड देशांसमोर आव्हान निर्माण झाल्याचंही ते म्हणाले. मंगळवारी क्वॉड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची जपानच्या टोकियो येथे बैठक पार पडली.

क्वॉड हा इंडो-पॅसिफिक प्रदेशातील भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांचा गट आहे. या गटाकडून इंडो-पॅसिफिक प्रदेशातील एकमेकांच्या हितसंबंधांचे संरक्षण केले जाते. माईक पोम्पियो म्हणाले की, "क्वॉड देश हे जगातील मोठे लोकशाही तसेच मोठ्या अर्थव्यवस्था असणारे देश आहेत. आजच्या घडीला या चारही देशांना चीनच्या कम्युनिस्ट पार्टीकडून मोठा धोका आहे." लॅरी ओकॉनर यांच्यासोबतच्या आणखी एका मुलाखतीत पोम्पियो म्हणाले की, "क्वॉड देश एक समान हितसंबंध आणि नीती असलेला कार्यक्रम विकसित करत आहेत. याचा वापर या चारही देशांना चीनकडून असलेल्या धोक्याला सामोरे जाताना होऊ शकतो." पोम्पियो यांनी असेही म्हटले आहे की वुहान व्हायरस आला तेंव्हा ऑस्ट्रेलियाने त्याच्या सखोल तपासाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या सरकारने ऑस्ट्रेलियाला धमकावले. आतापर्यंत क्वॉडमधील प्रत्येक देशाने चीनच्या अरेरावीचा सामना केला आहे आणि चीनची कम्युनिस्ट पार्टी ही आपल्यासाठी मोठा धोका आहे हे या देशांतील नागरिकांनाही माहित आहे. क्वॉडच्या बैठकी दरम्यान माईक पोम्पियोनी एकूण तीन मुलाखती दिल्या. त्यात त्यांनी चीनच्या हेकेखोरीबद्दल सडकून टीका केली. पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीन दरम्यान गेले काही दिवस तणावाचे वातावरण आहे. 15 जूनला लडाखच्या गलवान खोऱ्यात या दोन देशांतील लष्कराच्या दरम्यान हिंसक झटापटीची घटना घडली होती. त्यात 20 भारतीय सैनिक शहिद झाले. यात चीनचेही मोठे नुकसान झाल्याचं सांगण्यात येतं. या घटनेनंतर दोन्ही देशांत निर्माण झालेला हा विवाद सोडवण्यासाठी राजनीतिक आणि सैन्य पातळीवर गेले अनेक दिवस चर्चा झाल्या. परंतु त्यातून काही साध्य झाले नाही. संबंधित बातम्या:

लडाखच्या तणावादरम्यान शीघ्र प्रतिसाद दिल्याबद्दल हवाई दल प्रमुखांनी केली हवाई योद्धांची प्रशंसा

साताऱ्याचे सुपुत्र सचिन जाधव यांना वीरमरण, भारत-चीन सीमेवरील संघर्षात जाधव शहीद

मॉस्कोत परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीआधी पँगाँगमध्ये भारत-चीन सैनिकांमध्ये गोळीबार; 100 ते 200 राऊंड फायर

लडाखमधील परिस्थिती कशी? LAC वर आतापर्यंत काय काय झालं?; राजनाथ सिंह निवेदन देणार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
Supreme Court on Neet Exam: सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
Share Market Crash : सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, निफ्टी 23400 च्या खाली, शेअर मार्केट क्रॅश, गुंतवणूकदारांचे 3.75 लाख कोटी स्वाहा...
शेअर मार्केट क्रॅश, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 3.75 लाख कोटी स्वाहा...
Embed widget