एक्स्प्लोर

मेहबूबा मुफ्ती उद्या पंतप्रधानांची भेट घेणार?

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचा काश्मीर दौरा समाप्त होण्याच्या दुसऱ्याच दिवशी आज मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती राजधानी दिल्लीत दाखल झाल्या. त्या उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या भेटीत काश्मीरमधील सध्यस्थितीवर चर्चा होणार आहे.   दरम्यान, काल मुख्यमंत्र मेहबूबा मुफ्ती आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन काश्मीरमधील जनतेला शांततेचे आवाहन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी काश्मीर खोऱ्यात अशांतता पसरवण्यासाठी सैन्य दलाला जबाबदार धरणाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. काश्मीर खोऱ्यातीलच काही लोक शांतता भंग करण्याच्या प्रयत्नात असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या.   ''काश्मीर खोऱ्यातील 95% जनतेला शांतता हावी आहे. मात्र, केवळ 5 टक्केच नागरिक येथे अशांतता पसरवत आहेत. दुर्दैवाने ते यासाठी आमच्या मुलांचा वापर करून सैन्यावर हल्ले करत आहेत. या हल्ल्यांमध्ये लहान मुले बळी पडावीत अशी यांची इच्छा आहे.'' असे त्या म्हणाल्या.   मेहबूबांच्या या दाव्यानंतर एका पत्रकाराने 2010 मधील या परिसरातील अशांतताचे मुद्दा मांडल्यानंतर त्या त्याच्यावर भडकल्या. ''तुम्ही या दोन्ही घटनांना एकत्रित करत आहात, त्यावेळी बनावट चकमकीत लोक मारले गेल्याचा अनेकांनी अंदाज बांधला होता. मात्र, आज ज्या चकमकी झाल्या आहेत, त्यात तीन दहशतवादी मारले गेले आहेत. त्याला सरकार जबाबदार कसे आहे? लोक रस्त्यावर उतरल्याने आम्हाला संचारबंदी लावावी लागली. ती मुलं आर्मीच्या कॅम्पमध्ये कोणती ट्रॉफी खरेदी करण्यासाठी गेले होते का? 15 वर्षांचा मुलगा जेव्हा दमाल हासिमपूरा पोलीस स्थानकावर हल्ला करतो, तेव्हा तो काय दूध आणायला गेला होता का?'' असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.  

काश्मीरमध्ये शांतता नांदावी, हीच देशवासीयांची इच्छा: राजनाथ

महत्त्वाच्या बातम्या

ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
ट्रकमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट! तीघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर, धक्कादायक घटनेनं राजधानी हादरली
ट्रकमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट! तीघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर, धक्कादायक घटनेनं राजधानी हादरली

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget