एक्स्प्लोर

Independence Day 2021: भारतीय स्वातंत्र्य पंचाहत्तरीत; जाणून घ्या या दिवसाचे महत्व

Independence day 2021 : अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांची आहूती देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं एक आगळं-वेगळं महत्व आहे. 

नवी दिल्ली : आपल्या देशात 15 ऑगस्ट हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. ब्रिटिशांनी जवळपास 150 वर्षे भारतावर राज्य केलं. मोठ्या लढ्यानंतर भारतीयांना 15 ॲागस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं. या वर्षी आपण स्वातंत्र्यदिनाची 75 वर्षे साजरी करणार आहोत. भारतीय स्वातंत्र्य सैनिकांनी आपले प्राण पणाला लावून देशासाठी बलिदान दिले, त्यामुळे या दिवसाचे महत्व वेगळंच आहे. 

महात्मा गांधी, भगत सिंह, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद, मौलाना अब्दुल कलाम आजाद, सुखदेव, गोपाळ कृष्ण गोखले, लाला लजपत राय, लोकमान्य टिळक, चंद्रशेखर आजाद, खुदीराम बोस यांसोबतच अनेक शूरवीर भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अहोरात्र झटले. त्यामुळे आज आपण भारत भूमीवर आपले अस्तित्व निर्माण करू शकलो. 

स्वातंत्र्य दिवस कार्यक्रम कसा असणार?
दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला 2021च्या टोकीयो ॲालिम्पिकमध्ये ज्या ज्या खेळांडूंनी भारताला पदकं मिळवून दिली त्यांना या कार्यक्रमाचे खास आमंत्रण असणार आहे. 

अनेक राष्ट्रभक्ताच्या बलिदानातून  भारताला 15 ॲागस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी त्यावेळी लाल किल्ल्यावर पहिल्यांदा तिरंगा फडकवला. 

स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व 
स्वातंत्र्यदिन साजरा करताना आपल्याला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेल्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण आणि त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्याची संधी असते. गा दिवस आपण साजरा करताना त्यामागे असंख्य लोकांनी आपल्या प्राणाची आहूती दिली आहे याची जाणीव आपल्याला असायला हवी.  त्यांच्या या कामगिरीला देशभरातून आदरांजली वाहिली जाते. शाळा -महाविद्यालयांमध्ये या दिवशी विशेष कार्यक्रम सादर करण्यात येतात.

कोरानाच्या सर्व नियमांचे पालन करुन आपण या वर्षीचा स्वातंत्र्यदिन साजरा करावा असं आवाहन केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीनं करण्यात आलं आहे.  

संबंधित बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
आपण बोललो म्हणजे देशद्रोही ठरत नाही, आता मी आवाज उठवणार, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा
आपण बोललो म्हणजे देशद्रोही ठरत नाही, आता मी आवाज उठवणार, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget