एक्स्प्लोर

Army Recruitment : गेल्या दोन वर्षांपासून सैन्य भरती का होत नाही? केंद्र सरकारने सांगितले कारण

Army Recruitment : गेल्या दोन वर्षांपासून सैन्य भरती झालेली नाही. सैन्य भरती का झाली नाही? याबाबतचे केंद्र सरकारने (Central Government) कारण सांगितले आहे.

Army Recruitment : गेल्या दोन वर्षांपासून सैन्य भरती झालेली नाही. "2020 आणि 2021 मध्ये भारतीय सैन्यातील भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. परंतु, सैन्य भरती थांबवण्यात आलेली नाही, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी राज्यसभेत दिली आहे.  प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान  प्रश्नांना उत्तर देताना भट्ट यांनी ही माहिती दिली आहे. कोरोना महामारीच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षात सैन्य भरती झाली नसल्याचे राज्यमंत्री भट्ट यांनी यावेळी सांगितले. 

गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोनाचे सावट आहे. भारतही या महामारीचा सामना करत आहे. त्यामुळे दोन वर्षांत सैन्यात भरती करण्यात आलेली नाही. सैन्य भरतीमध्ये देशभरातील तरूण मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सैन्य भरती पुढे ढकलण्यात आली आहे. या दोन वर्षांत हवाई दल आणि नौदलातील भरती प्रक्रिया ऑनलाइन झाली असून जवानांची भरती करण्यात आली असल्याची माहिती राज्यमंत्री भट्ट यांनी राज्यसभेत दिली आहे.

याबरोबरच सैन्य भरतीबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, कोरोना महामारीमुळे सैन्य भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. 2018-19 मध्ये 53,431 जवानांची भरती करण्यात आली होती. तर  2019-20 मध्ये 80,572 जवानांची भरती करण्यात आली होती. या शिवाय 2020-21 मध्ये 2,772 आणि  2021-22 मध्ये   5,547 जवानांची नौदलात भरती करण्यात आली आहे. तर  2020-21 मध्ये भारतीय हवाई दलात 8,423 जवानांची भरती करण्यात आली आहे. तर  2021-22 मध्ये  4,609 जवानांची हवाई दलात भरती करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्त्वाच्या बातम्या

ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
ट्रकमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट! तीघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर, धक्कादायक घटनेनं राजधानी हादरली
ट्रकमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट! तीघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर, धक्कादायक घटनेनं राजधानी हादरली

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget