एक्स्प्लोर

G20 Summit 2023 : G20 मध्येही मोदी सरकारनं टाळलं 'इंडिया'; पंतप्रधान मोदींसमोरच्या नेमप्लेटवर 'भारत'

G-20 Summit 2023 :  सध्या देशात इंडिया विरुद्ध भारत अशी जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच  G-20 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींसमोर लावलेल्या फलकावर 'भारत' असे लिहिल्याचे आढळले. यावरून आता चर्चा होत आहेत.

G-20 Summit 2023 : देशाची राजधानी नवी दिल्लीत G-20 शिखर परिषद सुरू झाली आहे. प्रगती मैदानाच्या भारत मंडपममध्ये परदेशी पाहुण्यांचे स्वागत केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटनपर भाषण केले. यादरम्यान, पंतप्रधान मोदींनी जगातील मानवतेच्या कल्याणाविषयी भाषण केले. येथे सर्वात मनोरंजक गोष्ट अशी घडली की, जी -20 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदींची नेमप्लेट पाहिली गेली. जेथे, पंतप्रधानांसमोर लावलेल्या नावाच्या फलकावर INDIA ऐवजी BHARAT असे लिहिले आहे.

 G20 मध्येही मोदी सरकारनं टाळलं 'इंडिया'

दिल्लीतील प्रगती मैदानावर भारत मंडपम येथे सुरू असलेल्या G-20 शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी उद्घाटनपर भाषण केले. यावेळी त्यांच्यासमोर लावलेल्या फलकावर 'भारत' (Bharat) असे लिहिले होते. सध्या देशात इंडिया विरुद्ध भारत अशी जोरदार चर्चा सुरू आहे, त्यामुळे इंडिया नाव बदलून भारत केले जाऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहेत.


देशाचे नाव बदलण्याच्या अफवा खरी? चर्चेला उधाण
G-20 शिखर बैठकीमध्ये PM मोदींच्या समोर लावलेल्या फलकावर INDIA ऐवजी इंग्रजीत BHARAT लिहिलेले दिसले. अशा स्थितीत देशाचे नाव बदलण्याच्या अफवा खऱ्या आहेत का? या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे. मात्र, याबाबत पंतप्रधान मोदींकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.

 

 

वाद कधी निर्माण झाला?

देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डिनरचे निमंत्रण पाठवल्यानंतर देशाचे नाव बदलण्याबाबत चर्चा सुरू झाली होती. या भोजन निमंत्रणात राष्ट्रपतींऐवजी (BHARAT) भारताचे राष्ट्रपती असे लिहिले होते. यानंतर विरोधी पक्षनेत्यांनी मोदी सरकारला कडाडून विरोध करत प्रतिक्रिया दिल्या. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्र्यांना राजकीय वाद टाळण्याच्या सूचना दिल्या.


केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची प्रतिक्रिया
यासोबतच भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही सोशल मीडिया साइट X (पूर्वीचे ट्विटर) वर याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी लिहिले, "आशा आणि विश्वासाचे नवीन नाव - भारत." जेव्हा एखाद्या देशाची अधिकृत बैठक होते, तेव्हा त्या देशाचे नावही त्याच्या प्रतिनिधीसमोर फलकावर लिहिलेले असते, त्यावरून असे दिसून येते की सभेला उपस्थित असलेली व्यक्ती त्या देशाचे प्रतिनिधित्व करत आहे.

 

इतर महत्वाच्या बातम्या

G20 is G21 : जी-२० आता जी-२१ म्हणून ओळखली जाणार, आफ्रिकन महासंघाचा समावेश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Embed widget