एक्स्प्लोर

उत्तर प्रदेशात 7000 हून जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या पत्राचं वाटप

उत्तर प्रदेशातील 7000 हून जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या पत्राचं वाटप गुरुवारी करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करुन, त्यांच्यावर कोणतेही उपकार केलेले नाहीत. तर त्यांचा गौरव केल्याचं सांगितलं. तसेच आपल्या सरकारने 86 लाख शेतकऱ्यांचं कर्जमाफ केलं असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

लखनऊ : उत्तर प्रदेशातील 7574 शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या पत्राचं वाटप करण्यात आलं आहे. यानंतर आता 5 सप्टेंबरपासून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये प्रभारी मंत्र्यांद्वारे कर्जमाफीची पत्रे संबंधित शेतकऱ्यांना देण्यात येतील. लखनऊच्या स्मृती पार्कमध्ये कर्जमाफी पत्राचं वाटप केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झालं. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ, उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य, दिनेश शर्मा, अर्थमंत्री राजेश अग्रवाल, कृषीमंत्री सूर्य प्रताप शाही यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते. कर्जमाफीबद्दल बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, ''शेतकऱ्यांची कर्जमाफी करुन, आम्ही त्यांच्यावर कोणतेही उपकार केलेले नाहीत. उलट त्यांचा गौरवच केला आहे. गेल्या 15 वर्षांत राज्यात केवळ जातीचं राजकारण झालं. पण आम्ही सत्तेत आल्यानंतर सर्वात पहिला राज्यातील 86 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला.'' मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, ''आम्ही शेतकऱ्यांची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आमच्या मंत्रिमंडळानेही सर्वात पहिला निर्णय हा शेतकऱ्यांच्या हिताचाच घेतला. यासाठी केंद्र सरकारच्या अनुरुप एक योजना तयार केली. यापूर्वी शेतकऱ्यांना खतं आणि बियाणं वेळेत मिळत नव्हते. पण पंतप्रधान मोदींनी खतांच्या किमती कमी केल्यानंतर, जवळपास 70 लाखाहून जास्त शेतकऱ्यांची पडताळणी करुन, पुढील प्रक्रिया सुरु केली आहे.'' ते पुढे म्हणाले की, ''शेतकऱ्यांसाठी आम्ही सातत्यानं काम करत आहोत. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आमचं लक्ष्य आहे. बटाटा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी, त्याला अडतीतून मुक्त केलं. यातून आम्ही शेतकऱ्यांना त्यांचा सन्मान परत केला आहे.''
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

PM किसानसंदर्भात शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! 2000 रुपये हवे असल्यास 'हे' काम करा, अन्यथा...
PM किसानसंदर्भात शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! 2000 रुपये हवे असल्यास 'हे' काम करा, अन्यथा...
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
छोटी गुंतवणूक, मोठा फायदा! पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेद्वारे उभारा लाखो रुपयांचा निधी, जाणून घ्या सविस्तर माहिती
छोटी गुंतवणूक, मोठा फायदा! पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेद्वारे उभारा लाखो रुपयांचा निधी, जाणून घ्या सविस्तर माहिती
Ahmedabad Plane Crash: 'आम्हाला पैसा नको, अपघाताचं कारण हवं आहे, ब्लॅक बॉक्स डेटाची माहिती द्या' अहमदाबाद भीषण विमान अपघातातील पीडित कुटुंबांचे मोदींना पत्र
'आम्हाला पैसा नको, अपघाताचं कारण हवं आहे, विमानाचा ब्लॅक बॉक्स आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरची माहिती द्या' अहमदाबाद भीषण विमान अपघातातील पीडित कुटुंबांचे मोदींना पत्र

व्हिडीओ

Khalapur Bhondu Baba : खालापूरमध्ये भोंदूबाबाचा पर्दाफाश, अनेक महिलांवर केला अत्याचार
Sanjay Raut PC : भाजप इतर निवडणुका लढतात, मतं फोडतात मग या पोटनिवडणुका बिनविरोध का?
Special Report on Nashik Accident : कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू, गुन्हेगार कोण?
Kolhapur Rada Special Report : एक झाड, 2 गावात वाद; कोल्हापूरच्या शिरोळा तालुक्यात अनोखा संघर्ष
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं का? जय पवार पहिल्यांदाच बोलले, पत्रकार परिषद न घेण्याचंही सांगितलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन, गर्भलिंगनिदान अन् रुपाली चाकणकरांचं नावं; पत्रानंतर महिला नेत्याचा गंभीर आरोप
भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन, गर्भलिंगनिदान अन् रुपाली चाकणकरांचं नावं; पत्रानंतर महिला नेत्याचा गंभीर आरोप
ह्रदयद्रावक... संभाजीनगरमध्ये मन हेलावणारी घटना; पोहायला गेलेल्या तलावात बुडून 4 तरुणांचा मृत्यू
ह्रदयद्रावक... संभाजीनगरमध्ये मन हेलावणारी घटना; पोहायला गेलेल्या तलावात बुडून 4 तरुणांचा मृत्यू
Rickshaw License : मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांचे लायसन्स रद्द होण्याची शक्यता, फेरतपासणीचे सरकारचे आदेश
मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांचे लायसन्स रद्द होण्याची शक्यता, फेरतपासणीचे सरकारचे आदेश
कोल्हापूर : राधानगरी अभयारण्यात रायबा, सरदार आणि राणोजीला हवी वाघिणीची साथ; वाघीण स्थलांतरित करून आणल्यास पर्यटनाला चालना
कोल्हापूर : राधानगरी अभयारण्यात रायबा, सरदार आणि राणोजीला हवी वाघिणीची साथ; वाघीण स्थलांतरित करून आणल्यास पर्यटनाला चालना
Embed widget